आज जगात एका वेगळ्या प्रकारची आर्थिक दरी दिसूनयेते. लोक दुहेरी आर्थिक परिस्थितीचा सामना करतआहेत. भारताचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास इथेतरुणांमधील बेरोजगारीचा दर उच्च आहे. महाविद्यालयेव विद्यापीठांमधून बाहेर पडणाऱ्या तरुणांसाठीनोकऱ्यांची मोठी टंचाई आहे. तरुणांमधीलबेरोजगारीचा दर 2025 मध्ये 2.1 टक्क्यांनी वाढून 17.7टक्के झाला. परिणामी, अनेक तरुण व त्यांच्या कुटुंबांचेवास्तविक उत्पन्न घटले. दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थावेगाने वाढत आहे. 2025 मध्ये दरडोई जीडीपीमध्ये 6.6टक्क्यांची वाढ झाली. पण हे आकडे वास्तव लपवतात.कारण लोकसंख्येच्या एका लहान घटकाच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली.बहुसंख्य जनता आर्थिक संकटाशीझुंजत आहे. इतकी मोठी आर्थिक दरी कायम राहणे हे धोरणात्मक अपयश आहे. भारत हा मध्यम उत्पन्नाचा देश आहे.योग्य धोरणांच्या जोरावर भारत आपल्या तरुणांसाठीपुरेशा नोकऱ्या निर्माण करू शकतो. श्रम बाजारातील सध्याचे प्रवाह एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानानेप्रभावित झालेले असतानाही हे शक्य आहे. हे तंत्रज्ञान मानवी श्रमाची गरज कमी करते आणि नफा काहीमोजक्या हातांत केंद्रित करते. अस्वस्थता आणि आर्थिक दरी वाढत आहे, तसेधोरणकर्ते व विश्लेषकांनी एकूण आकडेवारीमागीलवास्तव समजून घेतले पाहिजे. आपण बहुधा विशिष्टकाळात प्रवेश करत आहोत. त्याला ‘गेटेड रिसेशन''(मर्यादित मंदी) म्हणता येईल. ही स्थिती म्हणजे काहीसमाजघटक किंवा क्षेत्रे मंदीचा सामना करतात; तरश्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होत जातो. यामुळे एकूणआर्थिक आकडेवारी उत्तम दिसते. उदाहरणाच सांगायचे तर, भारतातीलनिम्न-मध्यमवर्गीय कुटुंबे—विशेषतः त्यांची मुलेनुकतीच कॉलेजमधून बाहेर पडली आहेत—ती अशा‘गेटेड रिसेशन''मध्ये अडकली आहेत. अमेरिकेतहीमिसिसिपी, न्यू मेक्सिको, लुईझियाना व ओक्लाहोमायांसारख्या कमी उत्पन्न असलेल्या राज्यांत हीच मंदीअनुभवायला मिळत आहे. हा मुद्दा केवळ एका पक्षावरकिंवा सरकारवर दोषारोप करण्याचा नाही. कारण याविषमतेची कारणे अत्यंत खोल व गुंतागुंतीची असतात.तरीही या समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरूनराजकीय नेत्यांना उत्तरदायी धरले पाहिजे. केवळकागदी आकडे दाखवून ही समस्या नाकारता येणारनाही. ही दरी मिटवण्यासाठी बहुआयामी धोरणांची गरजआहे. एआयचा वापर जसा वाढेल तशी विषमतेची दरीआणखी रुंदावेल. नोकऱ्या वाचवण्यासाठी एआयचा वापर रोखणे अधिकनुकसानकारक ठरेल. यामुळे आर्थिक संकट वाढेलआणि उत्पादकतेवरही वाईट परिणाम होईल. ‘गेटेडसमृद्धी'' आणि ‘गेटेड गरिबी'' यांच्यातील भिंतीपाडण्यासाठी अतिश्रीमंतांच्या मालमत्तेवर,वारसाहक्कावर व उत्पन्नावर जास्त कर लावणे हाअधिक प्रभावी मार्ग ठरू शकतो. अमेरिकेतून येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष द्या. ‘ब्युरो ऑफलेबर स्टॅटिस्टिक्स''च्या ताज्या आकड्यांनुसार जुलैमध्येअमेरिकन अर्थव्यवस्थेतील 23 हजार नोकऱ्या कमीझाल्या, तरीही तेथील बेरोजगारीचा दर घटला. याविरोधाभासाचे कारण असे की, अमेरिकेत केवळसक्रियपणे नोकरी शोधणाऱ्या व्यक्तीलाच ‘बेरोजगार''मानले जाते. पण आज बाजारातील स्थिती इतकीनिराशाजनक आहे की, लोकांनी नोकरी शोधणेचसोडून दिले आहे. एका अंदाजानुसार, नोव्हेंबर 2025पासून आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोक अमेरिकनकार्यबलातून बाहेर पडले आहेत. ही आर्थिक दरी थक्क करणारी आहे. एकीकडेकामगारांचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे उत्पन्नशेअर बाजार आणि कॉर्पोरेट नफ्यावर अवलंबून आहे.त्यांच्यासाठी तेजीचा काळ आहे. नोकऱ्या जाण्याच्यावाईट बातम्या येत असतानाही अमेरिकन शेअरबाजारात मात्र तेजी दिसून येत आहे. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) ‘गेटेड रिसेशन'' म्हटल्या जाणाऱ्याकाळात आपण प्रवेश करत आहोत. अशास्थितीत काही घटक मंदीतून जातात, तरश्रीमंत अधिक श्रीमंत होत राहतात.त्यामुळे एकूण आर्थिक आकडे मात्रउत्तम दिसतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




