इस्रो आणि डीआरडीओमध्ये नुकतेच झालेले बदलसरकारच्या दृष्टिकोनातील बदलांचे संकेत देतात. इस्रोआपल्या तंत्रज्ञानाची आणि जबाबदाऱ्यांची देवाणघेवाणखाजगी क्षेत्रातील कंपन्यांशी संबंधी आहे. त्यातस्टार्टअप्सचाही समावेश आहे. इस्रो आता चंद्रावरभारतीय अंतराळवीर उतरवणे, मंगळ ग्रहाचे संशोधनकरणे व 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानकउभारणे यांसारख्या मोठ्या मोहिमांवर लक्ष केंद्रितकरेल. सध्या भारतात अंतराळ क्षेत्राशी संबंधी 440 हूनअधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत. त्याच वेळी भारताची प्रमुख संरक्षण संशोधन संस्था‘डीआरडीओ'' देखील इस्रोच्या मॉडेलवर पुढे जातआहे. क्षेपणास्त्रे, ड्रोन्स व हवाई संरक्षण यंत्रणांच्या निर्मितीसाठी ती एल अँड टी, टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स, महिंद्रा डिफेन्स सिस्टीम्स व भारत फोर्जसारख्याखाजगी कंपन्यांशी सहकार्य करेल. खाजगी कंपन्या आधीपासूनच सैन्यासाठी टँक आणि नौदलासाठीजहाजे बनवत आहेत. इस्रो आणि डीआरडीओ यादोघांची ही पावले योग्य दिशेने पडत आहेत. भारत दीर्घकाळापासून लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड''सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवर अवलंबून राहिला आहे. हीव्यवस्था पुढेही सुरू राहील. परंतु अत्याधुनिक संरक्षणप्रकल्पांच्या विस्तृत मालिकेसाठी उत्पादन सुविधाउभारण्यात खाजगी कंपन्यांचा सहभाग सतत वाढेल.संरक्षण मंत्राल्याने हे स्पष्ट करताना म्हटले की, देशांतर्गतउत्पादन क्षमता वाढवणे, संरक्षण औद्योगिक पायामजबूत करणे आणि पुरवठा साखळीत उद्योग तसेचइतर तंत्रज्ञान-भागीदारांच्या सहभागाच्या संधी निर्माणकरणे हा यामागचा उद्देश आहे. संरक्षण, अंतराळ क्षेत्राततांत्रिकदृष्ट्या सक्षम खाजगी कंपन्यांना समाविष्टकरण्याव्यतिरिक्त सरकारने आता धाडसी सुधारणांचाविचार केला पाहिजे. पाश्चात्य देशांमध्ये कॉर्पोरेटलीडर्स सरकारने मंत्री बनणे आणि सरकारमधीललोकांनी कॉर्पोरेट क्षेत्रात जाणे ही एक प्रस्थापित परंपराआहे. उदाहरणार्थ, ब्रिटनचे माजी उपपंतप्रधान निकक्लेग हे मार्क झुकरबर्गच्या ‘मेटा'' कंपनीचेव्हाईस-प्रेसिडेंट बनले. ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिडकॅमेरॉन राजकारणात येण्यापूर्वी ‘कार्लटनकम्युनिकेशन्स'' या मीडिया कंपनीत कार्यकारी पदावरकार्यरत होते. भारतातही इन्फोसिसचे चेअरमन नंदननिलेकणी यांनी अनेक सरकारी समित्यांमध्ये काम केलेआहे. त्यांच्यावर एका महत्त्वाच्या राष्ट्रीय ओळखउपक्रमाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सध्या ते‘नीट'' परीक्षांच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठीस्थापन केलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीचे अध्यक्षपदभूषवत आहेत. निलेकणी हे एक उत्तम मंत्रीही सिद्धझाले असते. तीच गोष्ट टाटा सन्सचे चेअरमन नटराजनचंद्रशेखरन यांच्या बाबतीतही सांगता येईल. त्यांचा टाटासमूहातील कार्यकाळ पुढील वर्षी पूर्ण होत आहे. पणदुर्दैवाने भारतात राजकारणाचे इतर घटक अडसरठरतात. तरीही काही तंत्रज्ञांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थानआहे . उदाहरणार्थ- एस. जयशंकर आणि अश्विनीवैष्णव. हे दोघेही माजी नोकरशहा आहेत. जयशंकर हेभारतीय परराष्ट्र सेवेतील आहेत तर वैष्णव हे भारतीयप्रशासकीय सेवेतील आहेत. दोघांचाही कोणताहीराजकीय मतदारसंघ नाही, तरीही दोघेही उत्तम मंत्रीसिद्ध झाले आहेत. वास्तविक जयशंकर यांनीआयएफएसमधून निवृत्त झाल्यानंतर व केंद्रीयमंत्रिमंडळात समावेश होण्यापूर्वी काही काळ टाटासमूहासोबतही काम केले होते. अशा प्रकारच्यानियुक्त्यांची ऐतिहासिक उदाहरणेही उपलब्ध आहेत.जवाहरलाल नेहरू यांचे पहिले केंद्रीय मंत्रिमंडळ तरतंत्रज्ञांनी भरलेले होते. अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणिटाटा सन्सचे कॉर्पोरेट अधिकारी डॉ. जॉन मथाई यांचीनेहरूंनी रेल्वे आणि वाहतूक मंत्री म्हणून नियुक्ती केलीहोती. व्यावसायिकांना मंत्रिमंडळात समाविष्टकरण्यासाठी विचारांत बदल करण्याची गरज आहे.महिंद्रा समूहाचे माजी सीईओ पवन गोयंका यांचेचउदाहरण घ्या. अंतराळ विभागाअंतर्गत अंतराळ क्षेत्राचेनियामक असणाऱ्या ‘इन-स्पेस''चे प्रमुख म्हणून त्यांचीनियुक्ती निर्विवाद यश ठरली. गोयंका यांनी भारताच्याअंतराळ मोहिमांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आणिनवीन ऊर्जा निर्माण केली आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एस. जयशंकर आणि अश्विनी वैष्णव हेमाजी नोकरशहा आहेत. जयशंकर हेभारतीय परराष्ट्र सेवेत तर वैष्णव हेभारतीय प्रशासकीय सेवेतून आलेलेआहेत. दोघांचाही कोणताही राजकीयमतदारसंघ नाही, तरीही दोघेही अत्यंतउत्तम मंत्री सिद्ध झाले आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




