नऊ न्यायाधीशांचे घटनापीठ सबरीमाला प्रकरणाचीसुनावणी करत आहे. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेनिर्णय दिला होता की, सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षेवयोगटातील महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदीअसंवैधानिक आहे आणि ती समानता व धर्मपालनाच्यास्वातंत्र्यासारख्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते.आता घटनापीठासमोर सुनावणीचा उद्देश हा आहे की,इतर धर्मांमधील भेदभावपूर्ण प्रथांचेही पुनरावलोकनकेले जावे आणि या मुद्द्यांवर घटनात्मक तत्त्वे प्रस्थापितकेली जावीत. आतापर्यंत हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीधार्मिक संघटनांनी अशी भूमिका घेतली आहे की,न्यायालयांना मूळ धार्मिक प्रथा ठरवण्याचा अधिकारनाही, कारण हे श्रद्धेशी निगडित विषय आहेत. परंतु सबरीमाला प्रकरणात प्रश्न हा उद्भवतो की, धार्मिकप्रथा नक्की कुणाच्या? केरळमधील माला अरयन आदिवासी समुदाय सबरीमाला मंदिराचा पारंपरिक संरक्षक होता. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला मंदिराचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेण्यापूर्वी ब्राह्मण त्या विधींचे पालन करत नव्हते, ज्यांचेते आज संरक्षण करू इच्छितात. माला अरयनआदिवासी हे मासिक पाळीच्या वयोगटातील महिलांच्याप्रवेशावर कोणतेही निर्बंध घालत नसत. सध्या मंदिराच्या‘तंत्री’ (मुख्य पुजारी) द्वारे केल्या जाणाऱ्या शुद्धीकरणविधीवरही त्यांचा विश्वास नव्हता. आता सबरीमाला प्रकरण अशा एका चित्ररूपातसमोर येत आहे, जिथे एक समूह दुसऱ्याच्या क्षेत्रावरअतिक्रमण करत आहे, तर दुसरा समूह या मंदिराचापारंपरिक संरक्षक राहिला आहे. दोन्ही समूहांचेविधीदेखील वेगवेगळे आहेत : एक लैंगिकदृष्ट्या तटस्थआहे, तर दुसरा महिलांच्या विशेषतः मासिक पाळीच्यावयोगटातील महिलांच्या मंदिर प्रवेशाला मान्यता देतनाही. माला अरयन आदिवासी समुदायाचा दावा आहेकी, सबरीमाला मंदिरातील देवता अय्यप्पन हे त्यांच्यापूर्वजांचे आराध्य दैवत आहे. त्यांचे म्हणणे आहे की,इ.स.1800 च्या सुमारास त्यांना त्यांच्या जमिनीवरूनबेदखल करण्यात आले. तरीही, त्यांचे सदस्य मंदिरातपरतून आपल्या विधींचे पालन करत राहिले आहेतआणि आजही सबरीमालाला आपल्या पूर्वजांचे दैवतमानतात. 2013 पासून त्यांनी केरळ उच्च न्यायालय आणि राज्यसरकारकडे अनेकदा याचिका दाखल केल्या आहेत,जेणेकरून मंदिराच्या वार्षिक विधीचा भाग म्हणून‘मकरविलक्कू’ प्रज्वलित करण्याचा आपला अधिकारपुन्हा प्राप्त करता येईल. परंतु सरकारने आणिन्यायालयाने आतापर्यंत कोणताही स्पष्ट निर्णय दिलेलानाही. ऐतिहासिक पुरावे असे संकेत देतात की, मालाअरयन समुदायाचे दावे रास्त आहेत. 19 व्या शतकाच्यामध्यावर दक्षिण भारताची यात्रा करणाऱ्या सॅम्युअलमतीर यांनी त्यांच्या ‘नेटिव्ह लाइफ इन त्रावणकोर’(1883) या पुस्तकात या समुदाय आणि सबरीमालामंदिर यांच्यातील संबंधांचा उल्लेख केला आहे. असेदिसून येते की, 19 व्या शतकातही हे मंदिरदीर्घकाळापर्यंत लैंगिकदृष्ट्या तटस्थ राहिले होते आणि1950 च्या दशकापर्यंत तिथे महिलांना प्रवेशाची अनुमतीहोती. मंदिराच्या विधींमध्ये पुरुषी प्रवृत्ती 20 व्याशतकाच्या मध्याच्या सुमारास वाढू लागली आणि 1965मध्ये 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर बंदीघालण्यात आली. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचानिर्णय येऊनही, 10 ते 50 वर्षे वयोगटातील खूप कमीमहिलांनी सबरीमाला मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केलाआहे. म्हणजेच न्यायालयाचा निर्णयदेखील व्यावहारिकस्तरावर वस्तुस्थिती बदलण्यास सक्षम ठरलेला नाही.केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारनेसबरीमाला प्रकरणावरील आपल्या भूमिकेत ‘यू-टर्न’घेतला आहे. त्यांना या निर्णयाचा पश्चात्ताप होऊशकतो, कारण यामुळे महिला, उदारमतवादी पुरुष आणिआदिवासी मतदार या तिन्ही घटकांना दुरावण्याचा धोकाआहे. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) माला अरयन आदिवासी समुदायाचादावा आहे की, सबरीमालाची देवताअय्यप्पन हे त्यांच्या पूर्वजांचे आराध्यदैवत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, इ.स.1800 च्या सुमारास त्यांना त्यांच्याजमिनीवरून बेदखल केले गेले होते.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



