संसदेत महिलांचा सहभाग वाढवण्याची खंबीर समर्थकम्हणून, सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा महिला आरक्षण विधेयकमंजूर झाले, तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता. 33%आरक्षण अपेक्षेपेक्षा कमी असले तरी, एक मार्ग मोकळाझाला हे महत्त्वाचे होते. पुढे त्यात वाढ होण्याची शक्यतानिर्माण होऊ शकते. पण यात एक अट होती. संसद आणिविधानसभांमध्ये महिला आरक्षण तेव्हाच लागू होईल,जेव्हा नवीन जनगणना पूर्ण होईल व लोकसंख्येच्या ताज्याआकडेवारीनुसार मतदारसंघांच्या सीमा निश्चित करणारी‘मतदारसंघ पुनर्रचना’ (परिसीमन) प्रक्रियाही पार पडेल. या अटीमुळे आरक्षण लागू होण्याच्या कालमर्यादेबाबतचिंता निर्माण झाली. जनगणना आधीच दोन वर्षे लांबणीवर पडली होती आणि ती कधी सुरू होईल हे त्या वेळी स्पष्टनव्हते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेची अट तर अधिकच चिंताजनक होती. कारण ही प्रक्रिया यापूर्वीही दोनदा स्थगित करण्यात आली होती, जेणेकरून ज्या राज्यांनी कुटुंबनियोजन कार्यक्रमांच्या यशातून लोकसंख्या वाढ स्थिरकेली आहे, त्यांचे नुकसान होऊ नये. कोणतेही सरकारउत्तर आणि दक्षिण भारतामध्ये संघर्ष किंवा घटनात्मकसंकट ओढवून घेण्यास तयार नसल्यामुळे, 1976 मध्येचसंसदेतील जागांची संख्या ‘फ्रीझ’ करण्यात आली होती. आता सरकारने अचानक 16 एप्रिल रोजी संसदेचे विशेषअधिवेशन बोलावले आहे, जेणेकरून महिला आरक्षणलागू करण्याची प्रक्रिया जलद करता येईल आणि ती 2029च्या लोकसभा निवडणुकीशी जोडता येईल. विशेषअधिवेशनाची वेळ आणि अजेंडा हे दोन्ही चिंतेचे विषयआहेत. चिंतेचा पहिला विषय म्हणजे पश्चिम बंगाल आणितामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यानचविशेष अधिवेशन बोलावणे. या दोन्ही महत्त्वाच्या राज्यांमध्ये29 एप्रिलपर्यंत मतदान पूर्ण होईल. हा महिला मतदारांनाआकर्षित करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंकाअनेकांना येत आहे. कारण हे विशेष अधिवेशननिवडणुकीनंतरही बोलावता आले असते. प. बंगालनिवडणुकीसंदर्भात ही बाब अधिक महत्त्वाची ठरते, जिथेभाजप ‘आरपारची’ लढाई लढत आहे. महिला सक्षमीकरण हा एक गंभीर मुद्दा आहे आणि त्याचेफायदे अद्याप संबंधित वर्गालाही पूर्णपणे समजलेले नाहीत.निवडणुकीच्या प्रचाराच्या शिखरावर असताना त्याचेराजकीय हत्यारात रूपांतर करू नये. यामुळे अविश्वासवाढेल. महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेआहे. विशेष अधिवेशनात केवळ ते लागू करण्याच्याकालमर्यादेत सुधारणा होईल. आरक्षण तर 2029 मध्येचप्रभावी होऊ शकेल. त्याच्या तीन वर्षे आधीच घोषणाकरण्याची घाई महिला आरक्षणाप्रति असलेल्यावचनबद्धतेपेक्षा मतांच्या राजकारणाचे प्रदर्शन अधिक करते.दुसरी मोठी चिंता म्हणजे महिला आरक्षण विधेयकातीलसुधारणा ही मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (परिसीमन)जोडण्याबाबत आहे. कोणत्याही लोकशाही मानकांनुसार,मतदारसंघांची पुनर्रचना ताज्या जनगणनेशी संबंधितअसायला हवी. ही प्रक्रिया नुकतीच 1 एप्रिलपासून सुरूझाली आहे आणि राजकीय पक्षांना दिलेल्या माहितीनुसार,ती पूर्ण होण्यास 2029 पर्यंत किंवा त्याहून अधिक वेळ लागूशकतो. महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यादोन्हीसाठी इतकी प्रदीर्घ वाट पाहता येणार नाही, असासरकारचा तर्क आहे. म्हणूनच सरकारने दोन्ही गोष्टींनासध्याच्या जनगणना प्रक्रियेपासून वेगळे (डी-लिंक)करून, संसदेच्या जागांची संख्या मनमानी पद्धतीने 542वरून 813 करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संख्या नवीनसंसद भवनातील लोकसभेच्या एकूण आसनक्षमतेच्याजवळपास बरोबर आहे. यामागे असा तर्क दिला गेला आहेकी, दाक्षिणात्य राज्यांच्या खासदारांचे प्रमाण बदलणारनाही, त्यामुळे त्यांना आक्षेप नसावा. उत्तर भारतातीलराज्यांमध्ये वर्चस्व असलेल्या पक्षाला केवळ संख्याबळाचाफायदा करून देण्यासाठी जर लोकशाहीतील महिलांच्यासहभागाला ‘जुमला’ बनवले जात असेल, तर ती फारशीभूषणावह गोष्ट ठरणार नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) महिला सक्षमीकरण हा गंभीर मुद्दा आहे.याचे फायदे अद्याप संबंधित वर्गालानीटपणे समजलेले नाहीत. महिलाआरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेआहे. अधिवेशनात ते लागू करण्याच्याकालमर्यादेत सुधारणा केली जाईल.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

