संसदेत महिलांचा सहभाग वाढवण्याची खंबीर समर्थकम्हणून, सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा महिला आरक्षण विधेयकमंजूर झाले, तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता. 33%आरक्षण अपेक्षेपेक्षा कमी असले तरी, एक मार्ग मोकळाझाला हे महत्त्वाचे होते. पुढे त्यात वाढ होण्याची शक्यतानिर्माण होऊ शकते. पण यात एक अट होती. संसद आणिविधानसभांमध्ये महिला आरक्षण तेव्हाच लागू होईल,जेव्हा नवीन जनगणना पूर्ण होईल व लोकसंख्येच्या ताज्याआकडेवारीनुसार मतदारसंघांच्या सीमा निश्चित करणारी‘मतदारसंघ पुनर्रचना’ (परिसीमन) प्रक्रियाही पार पडेल. या अटीमुळे आरक्षण लागू होण्याच्या कालमर्यादेबाबतचिंता निर्माण झाली. जनगणना आधीच दोन वर्षे लांबणीवर पडली होती आणि ती कधी सुरू होईल हे त्या वेळी स्पष्टनव्हते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेची अट तर अधिकच चिंताजनक होती. कारण ही प्रक्रिया यापूर्वीही दोनदा स्थगित करण्यात आली होती, जेणेकरून ज्या राज्यांनी कुटुंबनियोजन कार्यक्रमांच्या यशातून लोकसंख्या वाढ स्थिरकेली आहे, त्यांचे नुकसान होऊ नये. कोणतेही सरकारउत्तर आणि दक्षिण भारतामध्ये संघर्ष किंवा घटनात्मकसंकट ओढवून घेण्यास तयार नसल्यामुळे, 1976 मध्येचसंसदेतील जागांची संख्या ‘फ्रीझ’ करण्यात आली होती. आता सरकारने अचानक 16 एप्रिल रोजी संसदेचे विशेषअधिवेशन बोलावले आहे, जेणेकरून महिला आरक्षणलागू करण्याची प्रक्रिया जलद करता येईल आणि ती 2029च्या लोकसभा निवडणुकीशी जोडता येईल. विशेषअधिवेशनाची वेळ आणि अजेंडा हे दोन्ही चिंतेचे विषयआहेत. चिंतेचा पहिला विषय म्हणजे पश्चिम बंगाल आणितामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यानचविशेष अधिवेशन बोलावणे. या दोन्ही महत्त्वाच्या राज्यांमध्ये29 एप्रिलपर्यंत मतदान पूर्ण होईल. हा महिला मतदारांनाआकर्षित करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंकाअनेकांना येत आहे. कारण हे विशेष अधिवेशननिवडणुकीनंतरही बोलावता आले असते. प. बंगालनिवडणुकीसंदर्भात ही बाब अधिक महत्त्वाची ठरते, जिथेभाजप ‘आरपारची’ लढाई लढत आहे. महिला सक्षमीकरण हा एक गंभीर मुद्दा आहे आणि त्याचेफायदे अद्याप संबंधित वर्गालाही पूर्णपणे समजलेले नाहीत.निवडणुकीच्या प्रचाराच्या शिखरावर असताना त्याचेराजकीय हत्यारात रूपांतर करू नये. यामुळे अविश्वासवाढेल. महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेआहे. विशेष अधिवेशनात केवळ ते लागू करण्याच्याकालमर्यादेत सुधारणा होईल. आरक्षण तर 2029 मध्येचप्रभावी होऊ शकेल. त्याच्या तीन वर्षे आधीच घोषणाकरण्याची घाई महिला आरक्षणाप्रति असलेल्यावचनबद्धतेपेक्षा मतांच्या राजकारणाचे प्रदर्शन अधिक करते.दुसरी मोठी चिंता म्हणजे महिला आरक्षण विधेयकातीलसुधारणा ही मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (परिसीमन)जोडण्याबाबत आहे. कोणत्याही लोकशाही मानकांनुसार,मतदारसंघांची पुनर्रचना ताज्या जनगणनेशी संबंधितअसायला हवी. ही प्रक्रिया नुकतीच 1 एप्रिलपासून सुरूझाली आहे आणि राजकीय पक्षांना दिलेल्या माहितीनुसार,ती पूर्ण होण्यास 2029 पर्यंत किंवा त्याहून अधिक वेळ लागूशकतो. महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यादोन्हीसाठी इतकी प्रदीर्घ वाट पाहता येणार नाही, असासरकारचा तर्क आहे. म्हणूनच सरकारने दोन्ही गोष्टींनासध्याच्या जनगणना प्रक्रियेपासून वेगळे (डी-लिंक)करून, संसदेच्या जागांची संख्या मनमानी पद्धतीने 542वरून 813 करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संख्या नवीनसंसद भवनातील लोकसभेच्या एकूण आसनक्षमतेच्याजवळपास बरोबर आहे. यामागे असा तर्क दिला गेला आहेकी, दाक्षिणात्य राज्यांच्या खासदारांचे प्रमाण बदलणारनाही, त्यामुळे त्यांना आक्षेप नसावा. उत्तर भारतातीलराज्यांमध्ये वर्चस्व असलेल्या पक्षाला केवळ संख्याबळाचाफायदा करून देण्यासाठी जर लोकशाहीतील महिलांच्यासहभागाला ‘जुमला’ बनवले जात असेल, तर ती फारशीभूषणावह गोष्ट ठरणार नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) महिला सक्षमीकरण हा गंभीर मुद्दा आहे.याचे फायदे अद्याप संबंधित वर्गालानीटपणे समजलेले नाहीत. महिलाआरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेआहे. अधिवेशनात ते लागू करण्याच्याकालमर्यादेत सुधारणा केली जाईल.
हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

पोलिस भरती झाल्याचा बनाव करून २६ वर्षीय तरुणाने कुटुंबासह संपूर्ण समाजालाच फसवलं. #pune
रक्ताच्या नात्यालाच काळीमा फासणारी संतापजनक घटना पुण्यात उघड…
आप्पा बळवंत चौकात भरधाव बसने थेट दुकानात घुसत मोठी खळबळ उडवली.
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




