मध्य प्रदेशातील भोजशाला संकुलाच्या वादात सर्वोच्चन्यायालयाने उच्च न्यायालयाला तीन आठवड्यांतसुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिलला होईल.भोजशाला हे 11 व्या शतकातील एक संरक्षित स्मारकआहे. हिंदू समुदाय याला देवी सरस्वतीचे मंदिर मानतोतर मुस्लिम समुदाय याला कमल मौला मशीद म्हणूनओळखतो. 2003 मध्ये दोन्ही समुदायांच्या दाव्यांवरतोडगा काढण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनेमुस्लिम समुदायाला शुक्रवारच्या दुपारी 1 ते 3 या वेळेत नमाजासाठी संकुलात प्रवेश करण्याची परवानगी दिलीतर हिंदूंना वसंत पंचमीच्या निमित्ताने धार्मिक विधी करण्याची परवानगी दिली होती. यावर्षी वसंत पंचमी शुक्रवारी आली होती. त्यामुळे न्यायालयाकडे धावघेण्यात आली. न्यायालयाने दोन्ही समुदायांना एकाच दिवशी प्रार्थना करण्याची परवानगी दिली व त्याचे वेळापत्रक व प्रवेशाची व्यवस्था ठरवली. एका पातळीवर हा हस्तक्षेप व्यावहारिक वाटतो. परंतु हेप्रकरण सामायिक धार्मिक स्थळांशी संबंधित वादांमध्येन्यायालयीन भूमिकेच्या व्याप्तीबद्दल एक घटनात्मकप्रश्न उपस्थित करते. भोजशाला प्रकरण ही एक वेगळीघटना नाही. हा एका व्यापक प्रवाहाचा भाग आहे. त्यातधार्मिक व्यवस्थांच्या देखरेखीसाठी न्यायालयांकडेअधिकाधिक प्रमाणात धाव घेतली जात आहे.न्यायालयासमोर झालेल्या चर्चेतून हे स्पष्टपणे दिसून येतेकी मुख्य मुद्दे प्रशासकीय स्वरूपाचे होते—वेळेचेव्यवस्थापन, प्रवेशाचे नियमन, गटांमधील समन्वय.सण, मिरवणुका किंवा सार्वजनिक जागांच्या सामायिकवापरादरम्यान या बाबी सामान्यतः जिल्हा प्रशासनाकडूनहाताळल्या जातात. अशा व्यवस्थापकीय व प्रशासकीयप्रश्नांना वारंवार न्यायालयीन देखरेखीची आवश्यकताभासते तेव्हा ते एका संरचनात्मक बदलाचे संकेत देते.1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या पार्श्वभूमीवर हीबदलती प्रथा अधिकच महत्त्वपूर्ण ठरते. वाढत्या जातीयतणावाच्या पार्श्वभूमीवर संमत झालेल्या या कायद्याने15 ऑगस्ट, 1947 रोजी अस्तित्वात असलेले धार्मिकस्वरूप स्थिर केले आणि त्यात बदल करण्यास मनाईकेली. त्याचा उद्देश स्पष्ट होता : ऐतिहासिक धार्मिकदाव्यांची न्यायालयीन पुनर्तपासणी रोखणे आणि देशभूतकाळातील वादांमध्ये अडकणार नाही याची खात्रीकरणे. परंतु अलीकडील घडामोडींनी या कायदेशीरतडजोडीच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशीदसंकुलाचे स्थान निश्चित करण्याचे आदेश भारतीयपुरातत्व सर्वेक्षणला दिले. त्या निर्णयाला उच्च न्यायालयव सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले.याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की, असेसर्वेक्षण 1991 च्या कायद्याचे उल्लंघन करेल. अशासर्वेक्षणांमुळे निराधार दाव्यांना प्रोत्साहन मिळू शकते. याभीतीला उत्तर देताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी टिप्पणीकेली की, तुम्हाला निराधार वाटते ती दुसऱ्या पक्षासाठीश्रद्धा असू शकते. धार्मिक सहअस्तित्वासाठी कोर्टाचावारंवार घेतला जाणार आधार हा संस्थात्मक चिंतेचेद्योतक आहे. हे केवळ निःपक्षपाती मध्यस्थीसाठीकार्यकारी मंडळावरील विश्वासाचा अभावच दर्शवतनाही तर समुदायांमधील स्थानिक संवादाची कमजोरीहीउघड करते. भोजशाला प्रकरणात न्यायालयासमोरीलचर्चेतून असे दिसते की दोन्ही पक्ष व्यवहार्य तोडग्यांवरविचार करू शकले. असा सलोखा स्वागतार्ह आहे.अशा प्रशासकीय व्यवस्था सहसा सण आणि इतर प्रसंगीजिल्हा स्तरावर केल्या जातात. मात्र त्यासाठीन्यायालयांच्या मंजुरीची गरज भासते तेव्हा ते प्रशासकीयविश्वासार्हतेवरील विश्वास कमी होत असल्याचे लक्षणअसू शकते. (ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत) भोजशाला येथील प्रकरण ही एक वेगळीघटना नाही. केवळ हक्क निश्चितकरण्यासाठीच नव्हे तर धार्मिकव्यवस्थेच्या देखरेखीसाठीहीन्यायालयाकडे धाव घेतली जात आहे.अशा प्रवाहाचा हा भाग म्हणावा लागेल.
हे पण वाचा-
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
