बंगाल आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त निवडणुकीच्यादिशेने वाटचाल करत आहे. यामुळे केवळ राज्यातीलतृणमूल विरुद्ध भाजप समीकरणाचीच परीक्षा नव्हे तरनिवडणूक आयोगाच्या क्षमतेचीही कसोटी लागणार आहे.मतदार यादी वादात अडकणे आणि तरीही निवडणुकीच्यातारखा जाहीर होणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे—त्याचवेळी संबंधित मतदार आणि राजकीय पक्षांकडूननिवडणूक आयोगाच्या कार्यालय व न्यायालयांमध्येआक्षेपांचा पूर आला आहे. याशिवाय दुसरा कोणताहीपर्याय नव्हता. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 6 मेरोजी संपत आहे. घटनेनुसार त्यापूर्वी निवडणूक प्रक्रियापूर्ण करून नवीन विधानसभा स्थापन करणे बंधनकारक आहे. निवडणूक प्रक्रियेचे नियम सोपे आहेत व निवडणूक आयोगाने गेल्या सात दशकांत एकापाठोपाठ एक राज्यांत कोणत्याही मोठ्या वादंगाविना सुरळीत व शांततेत निवडणुका पार पाडल्या आहेत. परंतु यावेळीबंगालमधील प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारी गोष्टम्हणजे निवडणुकीच्या अवघ्या पाच महिने आधीआयोगाने विशेष मतदार यादी (एसआयआर) सुरूकरण्याचा घेतलेला निर्णय. घुसखोर आणि अवैधमतदारांना वगळणे हे अधिकृत कारण देण्यात आले. परंतुनंतर आयोग स्वतःच या कामामुळे हतबल झाल्याचेदिसून आले. मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यावरूनआयोगाचा राज्य सरकारशी संघर्षही झाला. सध्याची परिस्थिती पागचा मतदार यादीतून अंदाजे 63लाख नावे वगळली आहेत. या गोंधळात भर घालतआयोगाने बंगालसाठी ‘न्यायप्रक्रियेअंतर् गत'' नावाचीएक विशेष श्रेणी देखील तयार केली आहे. या यादीतअंदाजे 60 लाख मतदारांची नावे आहेत. त्याची स्थितीसंशयास्पद मानली जात आहे. स्पेलिंगमधील चुका किंवावयातील किरकोळ तफावत यांसारख्या कारणांसाठीत्यांची छाननी केली जात आहे. आयोगाला खात्री वाटतनाही की ते खरे मतदार आहेत तोपर्यंत ते मतदानासाठीअपात्र मानले जातील. एसआयआर इतका वादातअडकला आहे की सर्वोच्च न्यायालयालाही त्यातहस्तक्षेप करावा लागला आहे. अनेक तज्ञांच्या मतेसर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणापासून दूर राहायला हवेहोते. कारण एसआयआर हे मुळात एक कार्यपालिकेचेकार्य आहे. तरीही प्रक्रिया वेळेवर पूर्ण होईल याची खात्रीकरण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःवरघेतली. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष न्यायिकअधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाने निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि याविशेष न्यायिक अधिकाऱ्यांना नामनिर्देशनपत्र मागेघेण्याच्या अंतिम तारखेच्या सात दिवस आधी सर्व विवादसोडवण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ असा की 1.23कोटी मतदारांचे भवितव्य आणि मतदार यादीला अंतिमस्वरूप देणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनिवार्यझाले आहे. परंतु सर्वात मोठे आव्हान वेळेचे आहे, कारणहे काम प्रचंड मोठे आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही तासांतचआयोगाने मध्यरात्री मुख्य सचिवांसह पाच वरिष्ठअधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या अधिकाऱ्यांनीएसआयआर प्रक्रियेदरम्यान सहकार्य केले नव्हते, असेमानले गेले. दरम्यान, पोलीस आणि गृह विभागांसहपश्चिम बंगाल प्रशासनाच्या जवळपास सर्व प्रमुखशाखांच्या प्रमुखांना बदलण्यात आले आहे. आर. एन.निवडणुका जवळ आल्याने रवी पश्चिम बंगालचेराज्यपाल झाल्यामुळे वातावरण अधिकच गढूळ झालेआहे. रवी यांची ओळख एक हस्तक्षेपवादी घटनात्मकअधिकारी म्हणून आहे. विशेषतः तामिळनाडूत त्यांचेराज्य सरकारशी वारंवार मतभेद झाले. यामुळे मुख्यमंत्रीएम. के. स्टॅलिन नाराज झाले.(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) मतदार यादी वादात अडकणे आणि तरीहीनिवडणुकीच्या तारखा जाहीर होणे, हीतशी दुर्मिळ गोष्ट आहे. संबंधित चिंतितमतदार व राजकीय पक्षांकडून निवडणूकआयोगाच्या कार्यालयांत आणिन्यायालयांत आक्षेपांचा पूर आला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
- सिंधुदुर्ग: श्रीराम मंदिर दानपेटी प्रकरणी दोडामार्गात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; काँग्रेसकडून निषेध
- छत्रपती संभाजीनगर: लग्नानंतर नववधूचे जुने फोटो व्हायरल, कुटुंबाला धमक्या; सायबर छळ प्रकरणाची चौकशी सुरू
- रुग्णांसाठी आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल, आता 'पीईटी स्कॅन' होणार मोफत
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: लग्नानंतर नववधूचे जुने फोटो व्हायरल, कुटुंबाला धमक्या; सायबर छळ प्रकरणाची चौकशी सुरू
- रुग्णांसाठी आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल, आता 'पीईटी स्कॅन' होणार मोफत
- ऐतिहासिक साटवली गढीचे बदलणार भाग्य! राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा
- पुणे: गोठ्यातील दूध काढण्याचे मशीन ठरलं जीवघेणं! विजेच्या धक्क्याने आंबेगावातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हा
- कोल्हापूर: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आईसह तिघे अटकेत; हतकणंगलेतील संतापजनक घटना
- मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएची धडक कारवाई; दहिसरमध्ये एक जण अटकेत
- मुंबई: "आता ती कुठे गेली?" पावसाळ्यातील दुर्दैवी घटनांवरून राज ठाकरेंचा आरजे मलिष्कावर सवाल!
- पुणे: बारामती पोलीस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
मनोरंजन
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
- पालघरमध्ये रात्रीची धावपळ! दुर्वेस गावात घरात शिरला १५ किलो वजनाचा १० फुटांचा अजगर; वनविभागाकडून सुखरूप सुटका
- रायसेनमध्ये भीषण थरार! तरुणाने केली तरुणीची हत्या आणि त्यानंतर स्वतः संपवले आयुष्य; पोलीस तपास सुरू
- कर्नाटक: ₹20 च्या दंडाची मोठी किंमत! गृहपाठ न केल्याने आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न


























Subscribe to my channel


