बंगाल आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त निवडणुकीच्यादिशेने वाटचाल करत आहे. यामुळे केवळ राज्यातीलतृणमूल विरुद्ध भाजप समीकरणाचीच परीक्षा नव्हे तरनिवडणूक आयोगाच्या क्षमतेचीही कसोटी लागणार आहे.मतदार यादी वादात अडकणे आणि तरीही निवडणुकीच्यातारखा जाहीर होणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे—त्याचवेळी संबंधित मतदार आणि राजकीय पक्षांकडूननिवडणूक आयोगाच्या कार्यालय व न्यायालयांमध्येआक्षेपांचा पूर आला आहे. याशिवाय दुसरा कोणताहीपर्याय नव्हता. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 6 मेरोजी संपत आहे. घटनेनुसार त्यापूर्वी निवडणूक प्रक्रियापूर्ण करून नवीन विधानसभा स्थापन करणे बंधनकारक आहे. निवडणूक प्रक्रियेचे नियम सोपे आहेत व निवडणूक आयोगाने गेल्या सात दशकांत एकापाठोपाठ एक राज्यांत कोणत्याही मोठ्या वादंगाविना सुरळीत व शांततेत निवडणुका पार पाडल्या आहेत. परंतु यावेळीबंगालमधील प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारी गोष्टम्हणजे निवडणुकीच्या अवघ्या पाच महिने आधीआयोगाने विशेष मतदार यादी (एसआयआर) सुरूकरण्याचा घेतलेला निर्णय. घुसखोर आणि अवैधमतदारांना वगळणे हे अधिकृत कारण देण्यात आले. परंतुनंतर आयोग स्वतःच या कामामुळे हतबल झाल्याचेदिसून आले. मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यावरूनआयोगाचा राज्य सरकारशी संघर्षही झाला. सध्याची परिस्थिती पागचा मतदार यादीतून अंदाजे 63लाख नावे वगळली आहेत. या गोंधळात भर घालतआयोगाने बंगालसाठी ‘न्यायप्रक्रियेअंतर् गत'' नावाचीएक विशेष श्रेणी देखील तयार केली आहे. या यादीतअंदाजे 60 लाख मतदारांची नावे आहेत. त्याची स्थितीसंशयास्पद मानली जात आहे. स्पेलिंगमधील चुका किंवावयातील किरकोळ तफावत यांसारख्या कारणांसाठीत्यांची छाननी केली जात आहे. आयोगाला खात्री वाटतनाही की ते खरे मतदार आहेत तोपर्यंत ते मतदानासाठीअपात्र मानले जातील. एसआयआर इतका वादातअडकला आहे की सर्वोच्च न्यायालयालाही त्यातहस्तक्षेप करावा लागला आहे. अनेक तज्ञांच्या मतेसर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणापासून दूर राहायला हवेहोते. कारण एसआयआर हे मुळात एक कार्यपालिकेचेकार्य आहे. तरीही प्रक्रिया वेळेवर पूर्ण होईल याची खात्रीकरण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःवरघेतली. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष न्यायिकअधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाने निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि याविशेष न्यायिक अधिकाऱ्यांना नामनिर्देशनपत्र मागेघेण्याच्या अंतिम तारखेच्या सात दिवस आधी सर्व विवादसोडवण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ असा की 1.23कोटी मतदारांचे भवितव्य आणि मतदार यादीला अंतिमस्वरूप देणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनिवार्यझाले आहे. परंतु सर्वात मोठे आव्हान वेळेचे आहे, कारणहे काम प्रचंड मोठे आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही तासांतचआयोगाने मध्यरात्री मुख्य सचिवांसह पाच वरिष्ठअधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या अधिकाऱ्यांनीएसआयआर प्रक्रियेदरम्यान सहकार्य केले नव्हते, असेमानले गेले. दरम्यान, पोलीस आणि गृह विभागांसहपश्चिम बंगाल प्रशासनाच्या जवळपास सर्व प्रमुखशाखांच्या प्रमुखांना बदलण्यात आले आहे. आर. एन.निवडणुका जवळ आल्याने रवी पश्चिम बंगालचेराज्यपाल झाल्यामुळे वातावरण अधिकच गढूळ झालेआहे. रवी यांची ओळख एक हस्तक्षेपवादी घटनात्मकअधिकारी म्हणून आहे. विशेषतः तामिळनाडूत त्यांचेराज्य सरकारशी वारंवार मतभेद झाले. यामुळे मुख्यमंत्रीएम. के. स्टॅलिन नाराज झाले.(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) मतदार यादी वादात अडकणे आणि तरीहीनिवडणुकीच्या तारखा जाहीर होणे, हीतशी दुर्मिळ गोष्ट आहे. संबंधित चिंतितमतदार व राजकीय पक्षांकडून निवडणूकआयोगाच्या कार्यालयांत आणिन्यायालयांत आक्षेपांचा पूर आला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




