मध्य प्रदेशातील भोजशाला संकुलाच्या वादात सर्वोच्चन्यायालयाने उच्च न्यायालयाला तीन आठवड्यांतसुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिलला होईल.भोजशाला हे 11 व्या शतकातील एक संरक्षित स्मारकआहे. हिंदू समुदाय याला देवी सरस्वतीचे मंदिर मानतोतर मुस्लिम समुदाय याला कमल मौला मशीद म्हणूनओळखतो. 2003 मध्ये दोन्ही समुदायांच्या दाव्यांवरतोडगा काढण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनेमुस्लिम समुदायाला शुक्रवारच्या दुपारी 1 ते 3 या वेळेत नमाजासाठी संकुलात प्रवेश करण्याची परवानगी दिलीतर हिंदूंना वसंत पंचमीच्या निमित्ताने धार्मिक विधी करण्याची परवानगी दिली होती. यावर्षी वसंत पंचमी शुक्रवारी आली होती. त्यामुळे न्यायालयाकडे धावघेण्यात आली. न्यायालयाने दोन्ही समुदायांना एकाच दिवशी प्रार्थना करण्याची परवानगी दिली व त्याचे वेळापत्रक व प्रवेशाची व्यवस्था ठरवली. एका पातळीवर हा हस्तक्षेप व्यावहारिक वाटतो. परंतु हेप्रकरण सामायिक धार्मिक स्थळांशी संबंधित वादांमध्येन्यायालयीन भूमिकेच्या व्याप्तीबद्दल एक घटनात्मकप्रश्न उपस्थित करते. भोजशाला प्रकरण ही एक वेगळीघटना नाही. हा एका व्यापक प्रवाहाचा भाग आहे. त्यातधार्मिक व्यवस्थांच्या देखरेखीसाठी न्यायालयांकडेअधिकाधिक प्रमाणात धाव घेतली जात आहे.न्यायालयासमोर झालेल्या चर्चेतून हे स्पष्टपणे दिसून येतेकी मुख्य मुद्दे प्रशासकीय स्वरूपाचे होते—वेळेचेव्यवस्थापन, प्रवेशाचे नियमन, गटांमधील समन्वय.सण, मिरवणुका किंवा सार्वजनिक जागांच्या सामायिकवापरादरम्यान या बाबी सामान्यतः जिल्हा प्रशासनाकडूनहाताळल्या जातात. अशा व्यवस्थापकीय व प्रशासकीयप्रश्नांना वारंवार न्यायालयीन देखरेखीची आवश्यकताभासते तेव्हा ते एका संरचनात्मक बदलाचे संकेत देते.1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या पार्श्वभूमीवर हीबदलती प्रथा अधिकच महत्त्वपूर्ण ठरते. वाढत्या जातीयतणावाच्या पार्श्वभूमीवर संमत झालेल्या या कायद्याने15 ऑगस्ट, 1947 रोजी अस्तित्वात असलेले धार्मिकस्वरूप स्थिर केले आणि त्यात बदल करण्यास मनाईकेली. त्याचा उद्देश स्पष्ट होता : ऐतिहासिक धार्मिकदाव्यांची न्यायालयीन पुनर्तपासणी रोखणे आणि देशभूतकाळातील वादांमध्ये अडकणार नाही याची खात्रीकरणे. परंतु अलीकडील घडामोडींनी या कायदेशीरतडजोडीच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशीदसंकुलाचे स्थान निश्चित करण्याचे आदेश भारतीयपुरातत्व सर्वेक्षणला दिले. त्या निर्णयाला उच्च न्यायालयव सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले.याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की, असेसर्वेक्षण 1991 च्या कायद्याचे उल्लंघन करेल. अशासर्वेक्षणांमुळे निराधार दाव्यांना प्रोत्साहन मिळू शकते. याभीतीला उत्तर देताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी टिप्पणीकेली की, तुम्हाला निराधार वाटते ती दुसऱ्या पक्षासाठीश्रद्धा असू शकते. धार्मिक सहअस्तित्वासाठी कोर्टाचावारंवार घेतला जाणार आधार हा संस्थात्मक चिंतेचेद्योतक आहे. हे केवळ निःपक्षपाती मध्यस्थीसाठीकार्यकारी मंडळावरील विश्वासाचा अभावच दर्शवतनाही तर समुदायांमधील स्थानिक संवादाची कमजोरीहीउघड करते. भोजशाला प्रकरणात न्यायालयासमोरीलचर्चेतून असे दिसते की दोन्ही पक्ष व्यवहार्य तोडग्यांवरविचार करू शकले. असा सलोखा स्वागतार्ह आहे.अशा प्रशासकीय व्यवस्था सहसा सण आणि इतर प्रसंगीजिल्हा स्तरावर केल्या जातात. मात्र त्यासाठीन्यायालयांच्या मंजुरीची गरज भासते तेव्हा ते प्रशासकीयविश्वासार्हतेवरील विश्वास कमी होत असल्याचे लक्षणअसू शकते. (ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत) भोजशाला येथील प्रकरण ही एक वेगळीघटना नाही. केवळ हक्क निश्चितकरण्यासाठीच नव्हे तर धार्मिकव्यवस्थेच्या देखरेखीसाठीहीन्यायालयाकडे धाव घेतली जात आहे.अशा प्रवाहाचा हा भाग म्हणावा लागेल.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


