
Satara : पाणीटंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील बहुतांश भागात हि टंचाई वाढत चालली असून सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात असणाऱ्या माण तालुक्यामध्ये देखील सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच माण तालुक्यातील काही गावांमध्ये टँकर सुरू झाले आहेत. सद्यस्थितीला तालुक्यातील ४२ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
राज्यातील उन्हाची तीव्रता अधिक वाढत असताना पाणी टंचाईची भीषणता अधिकच वाढत आहे. पाण्याचे स्रोत आटू लागल्याने गावागावांमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात देखील भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावांमध्ये असलेल्या विहिरींनी तळ गाठल्याने आता या भागामध्ये शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पाण्याची खूप मोठी समस्या उभी राहिली आहे.
|
Dharashiv : जागरण-गोंधळात जेवणावर ताव मारला,७१ जणांना विषबाधा; अनेकांना ताप, खोकला, उलटी अन् जुलाब |
४७ ट्रँकरने पाणी पुरवठा
सध्या या भागातील ४२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यातील ४२ गावे २९१ वाड्यावस्तीला ४७ टॅंकरने ६५ हजार १५२ नागरिकांची तहान भागविली जात आहे. तर ४० हजार २७० जनावरांना ९८ टँकरच्या खेपानी पाणी पुरवठा सुरू आहे. याशिवाय १७ विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. मात्र या भागात आता विहरी कोरड्या पडल्याचे पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातही तीव्र पाणीटंचाई
चंद्रपूर जिल्ह्यात पाणी टंचाई आता तीव्र होताना बघायला मिळत आहे. याचा पहिला फटका दालमिया सिमेंट प्रकल्पाला बसला आहे. हा सिमेंट प्रकल्प कोरपना तालुक्यातील वनोजा येथे असून या प्रकल्पाला जवळच्या पैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता नदीचे पात्र आटल्याने उत्पादनासाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची गरज भागली नाही, तर प्रकल्प बंद करावा लागेल, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख सुब्रायडू अय्यागरी यांनी दिली.
शहर
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
- पुणे: रविवारी यार्डमध्ये तब्बल ९ तासांचा मेगाब्लॉक; ७ गाड्या रद्द, मेन लाईनवरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल होणार!
- पुणे: कार्ला येथील एकविरा देवी मंदिर पार्किंग परिसरात आढळला साडेनऊ फूट लांब अजगर; सर्पमित्रांनी सुरक्षितपणे जंगलात सोडले!
महाराष्ट्र
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- अहिल्यानगर: महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरूच! अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेडमधील भीषण अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
- गोवा: बोरीच्या साईबाबा मंदिर व्यवस्थापनाचा वाद विकोपाला; ग्रामस्थांवर पोलिसांची मोठी कारवाई, काहीजण ताब्यात!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा




























Subscribe to my channel



