
Pune : पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून उपाय योजना कऱण्यात येत आहेत. त्यासाठी ५० हजार कोटी रूपयांचा प्रकल्प हातात घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. पुणे ते संभाजीनगर हा एलिव्हेटेड महामार्ग होणार आहे. यामुळे संभीजनगर ते पुणे हे अंतर फक्त दोन ते अडीच तासात पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले. त्याशिवाय पुढील वर्षभरात महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांना सुरूवात होणार आहे. त्यासाठी १.५ लाख कोटी रूपयांचा निधी देण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते.
संभाजीनगर ते पुणे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पण वाहतूक कोंडी अन् खराब रस्त्यांवर या मार्गावर तासंसात वाया जातात. त्यामुळेच सरकारकडून पुणे ते संभजीनगर या दोन शहरांना जोडणारा उन्नत महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गासाठी कोट्यवधी रूपये मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गासाठी जमीन संपादनही लवकरच सुरू कऱण्यात येणार आहे. या महामार्गासाठी आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरींनी पुणे-संभाजीनगर या महामार्गाबाबत माहिती दिली.
|
Pune : पुण्यात बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश; बिहार–सिक्कीम कनेक्शन उघड, २.७५ लाखांचा साठा जप्त |
पुणे ते संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन ग्रीन हायवेला मंजूरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जुना महामार्ग चांगला केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारला याचे काम देण्यात आले आहे. याबाबतचे टेंडर काढण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीनंतर या कामाला सुरूवात होईल, असे गडकरी यांनी सांगितले.
जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या काळात महाराष्ट्रामध्ये १.५ लाख कोटी रूपयांची कामे होतील,अशी माहिती गडकरींनी दिली. पुणे (आळंदी)-नाशिक फाटा एलिव्हेटिड महामार्गासाठी जवळपास ९६ टक्के जमीन संपादनाचे काम झाले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ला सोडून आणखी एक नवीन एक्सप्रेस वे तयार करणार आहे. जेएनपीटीपासून पुढे चौक पागोटे ते पुणे रिंग रोडला कनेक्ट होईल. हा महामार्ग मुंबई-बंगळुरू महामार्गाचा एक भाग आहे. महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबईहून बंगळुरू हे अंतर फक्त ५ तासांत पूर्ण होईल. पुणे आणि संभाजीनगर या दोन शहरातील अंतर फक्त २ तासात पूर्ण होईल. याचे काम लवकरच सुरू होणार आहे. याला मंजूरी मिळाली असून लवकरच इतर कामाला सुरूवात होईल, अशी माहिती गडकरींनी दिली.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड



























Subscribe to my channel




