
Pune : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अहिल्यानगर, सोलापूर, सातारा आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग अशा चारही महामार्गांना जोडणारा सुमारे ४५ किलोमीटर लांबीचा भूमिगत रस्त्याचा पर्याय पुढे आला आहे. या संदर्भात सल्लागार कंपनीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) त्याचा आराखडा सादर केला आहे. हा मार्ग सहापदरी असून शहराच्या तीन भागांत तीन ठिकाणच्या रस्त्यांना तो जोडला जाणार आहे. तीन टप्प्यांत हा रस्ता प्रस्तावित आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत 'पीएमआरडीए'ने कात्रज ते येरवडा रस्ता भूमिगत करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली होती. तसेच या प्रकल्पाचा आराखडा तयार करावा, तो 'द्विन टनेल' असावा, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यादृष्टीने प्राधिकरणाने या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणीसाठी निविदा मागविल्या होत्या. तीन कंपन्यांनी एका कंपनीला हे काम दिले असून त्यांनी सर्वेक्षण पूर्ण करून प्रारूप आराखडा प्राधिकरणाला सादर केला आहे.
|
Ahilyanagar Crime : संतापजनक संपत्तीच्या लालसेत नातवाने आजीचा जीव घेतला; नातसूनचीही सहभाग |
आराखड्यात काय आहे?
महापालिकेच्या विकास आराखड्यात तळजाई टेकडी आणि वेताळ टेकडी या दोन्ही ठिकाणी भूमिगत रस्त्यांचा समावेश केला आहे. प्रारूप आराखड्यात या दोन्ही ठिकाणच्या रस्त्यांच्या विचार केला आहे. त्यामुळे हे दोन्ही टेकडीखालील रस्ते याच रस्त्यांचा भाग असतील. तर स्वारगेट, जगताप डेअरी आणि कात्रज या तीन ठिकाणी बोगद्यातून जाण्याचे आणि बाहेर पडण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. हा प्रस्तावित रस्ता झाल्यानंतर येरवडा, लष्कर भाग, कात्रज, सेनापती बापट रस्ता, कोथरूडसह शहराच्या मध्यवस्तीतील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल.
सुमारे ४५ किलोमीटर सुचविण्यात आलेले पर्याय
येरवडा ते खडीमशिन चौक
शिवाजीनगर ते येरवडा
जगताप डेअरी ते कोथरूड
महत्त्वाचे
या आराखड्यात पुणे शहरात येणाऱ्या सर्व महामार्गांना जोडणारा आणि तीन ठिकाणावरून ये-जा करणे शक्य हाईल, असा सुमारे ४५ किलोमीटर लांबीच्या भूमिगत रस्त्याचा पर्याय मांडला आहे
भूमिगत रस्ता प्रस्तावित करताना भूमिगत मेट्रोला कुठेही बाधा येणार नाही, अशा पद्धतीने त्यांची रचना
जमिनीखाली ३० मीटर अंतरावरून हा रस्ता प्रस्तावित
हा सहापदरी रस्ता असेल. त्यासाठी तीन टप्पे प्रस्तावित
प्राथमिक अंदाजानुसार रस्त्यासाठी सुमारे २० ते २२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित
यात काही बदलही सुचविण्यात
येणार आहेत
प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर राज्य सरकारकडे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सादर होणार
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



