
Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पहिली भूमिगत मेट्रो २४ जुलैपासून धावणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी या मेट्रोविषयी माहिती दिली आहे. मुंबईकरांना या मेट्रोचा मोठा फायदा होणार आहे. मुंबईतील या भूमिगत मेट्रोमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळणार आहे.
विनोद तावडे यांनी एक्सवर पोस्ट करत भूमिगत मेट्रोची माहिती दिली आहे. तावडे यांनी म्हटलं की,' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांच्या जीवनात सुधारणा आणण्याची गॅरंटी दिली आहे. मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रोचा लवकरच शुभारंभ होणार आहे. त्यामुळे सरकारने मोठं आश्वसन पूर्ण केलं आहे'.
|
|
विनोद तावडे यांनी पंतप्रधान मोदी यांना टॅग करत पुढे म्हटलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचं जीवन सुंदर करण्याची गॅरंटी दिली होती. ती गॅरंटी आता पूर्ण होत आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो ही २४ जुलै रोजी सुरु आहे. या मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी भर पडणार आहे'.
सरकारच्या वेबसाईटनुसार,मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो ही २४ जुलैपासून धावणार आहे. या मेट्रोचं अंतर ३३.५ किलोमीटर असणार आहे. आरे कॉलनी ते कफ परेडपर्यंत ही मेट्रो धावणार आहे. या मार्गात २७ स्थानके असणार आहेत.
पोस्टमध्ये पुढे म्हटले की, नव्या मार्गामुळे नागरिकांचा प्रवास सुकर होईल. शहरातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. जुलै महिन्यात भूमिगत मेट्रो लाँच करण्यात येणार आहे.
भूमिगत मेट्रोचे वैशिष्ट्ये काय आहेत?
या मेट्रो प्रकल्पाला ३७००० कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. या मार्गावरील सेवा सकाळी ६.३० वाजता सुरु होईल. तसेच रात्री ११ वाजेपर्यंत ही सेवा सुरु आहे. ही मेट्रो ९० किलोमीटर प्रती तासांच्या वेगाने धावणार आहे. ३५ किलोमीटर प्रवासासाठी ५० मिनिटे लागण्याची शक्यता आहे. रस्त्यावरून इतक्याच मार्गावर प्रवास करण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागतो.
या मार्गावरील २७ स्थानके
कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, कलाबादेवी, गिरगांव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शीतलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूज, सांताक्रुज एअरपोर्ट, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, एसईईपीज आणि आरे डेपो
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




