वूमन्स एमर्जिंग आशिया कप 2026 स्पर्धेत इंडिया ए टीमची सुरुवात पराभवाने झाली. भारताला राधा यादव हीच्या नेतृत्वात आपल्या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात उलटफेरचं शिकार व्हावं लागलं. यूएईने भारतावर 13 फेब्रुवारीला 7 विकेट्सने मात केली होती. त्यामुळे भारतासाठी दुसरा सामना हा स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी करो या मरो असा झाला होता. मात्र भारताने अटीतटीच्या सामन्यात कमाल केली. भारताच्या अ संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान ए टीमचा धुव्वा उडवत विजयाचं खातं उघडलं आहे.
बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये या हा स्टेडियममध्ये या बहुप्रतिक्षित सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाकिस्तानने या सामन्यात भारतासमोर 94 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 59 बॉलआधी सहज पूर्ण केलं आणि पहिल्या विजयाची नोंद केली. वृंदा दिनेश ही भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. तसेच अनुष्का शर्मा आणि तेजल हसबनीस या दोघींनीही बॅटिंगने विजयात योगदान दिलं.
सामन्यात काय झालं?
पाकिस्तानने टॉस जिंकून मोठ्या विश्वासाने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हर खेळता आलं नाही. भारताने पाकिस्तानला 18.5 ओव्हरमध्ये 93 रन्सवर ऑलआऊट केल. पाकिस्तानसाठी शव्वाल झुल्फिकार हीने सर्वाधिक 23 धावा केल्या. तर गुल रुख हीने 21 धावांचं योगदान दिलं. अनोश नासिर हीने अखेरच्या क्षणी 17 धावांचं निर्णायक योगदान दिलं. भारताकडून राधा यादव, प्रेमा रावत आणि सायमा ठाकोर या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट्स मिळवल्या.
भारताचा दणदणीत विजय, पाकिस्तानचा 8 विकेट्सने धुव्वा
पाकिस्तानने 94 धावांचा पाठलाग करायला आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच बॉलवर झटका दिला. हुमैरा काझी गोल्डन डक होऊन मैदानाबाहेर गेली. त्यानंतर वृंदा दिनेश आणि अनुष्का शर्मा या जोडीने भारताच्या विजयाचा पाया रचला. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 50 बॉलमध्ये 79 रन्सची पार्टनरशीप केली. अनुष्का शर्मा हीच्या रुपात भारताने दुसरी विकेट गमावली. अनुष्काने 24 धावा केल्या.
त्यानंतर वृंदाने तेजल हसबनीससह उर्वरित धावा जोडल्या आणि भारताला विजयी केलं. भारताने 10.1 ओव्हरमध्ये 97 रन्स केल्या. वृंदाने 29 बॉलमध्ये 12 चौकारांसह नाबाद 55 रन्स केल्या. तर तेजलने नाबाद 12 धावा केल्या. वृंदाला तिने केलेल्या नाबाद अर्धशतकासाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




