बांग्लादेशात काल सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. मागच्यावर्षी शेख हसीना यांना सत्तेतून बेदखल केल्यानंतर या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुका आहेत. या निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीवर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली होती. सध्या बांग्लादेशात युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार आहे. बांग्लादेशात काल मतदान झाल्यानंतर काही वेळाने मतमोजणीला सुरुवात झाली होती. आज सकाळपर्यंत बांग्लादेशात निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. बांग्लादेश राष्ट्रवादी पार्टीने (BNP) आपला जुना सहकारी पक्ष जमात-ए-इस्लामीवर मात केली आहे. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेगम खालिदा जिया यांची पार्टी बीएनपी जवळपास 20 वर्षानंतर सरकार बनवण्याच्या स्थितीत आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, बांग्लादेश निवडणूक निकालात बीएनपीने बहुमत मिळवलं आहे. BNP ने 211 जागांवर विजय मिळवला आहे. त्याचवेळी जमात-ए-इस्लामी सारख्या कट्टरपंथी विचारधारा असलेल्या पक्षांना जनतेच समर्थन मिळालेलं नाही. शेख हसीना तिथे नाहीयत. अवामी लीगवर निवडणूक लढवण्यावर बंदी होती. अशा स्थितीत बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीमध्ये थेट सामना झाला. बांग्लादेशच्या या निकालाचा भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास जमात-ए-इस्लामी सारख्या कट्टरपंथीय विचारधारेच्या पक्षाचा पराभव होणं ही चांगली बाब आहे. पाकिस्तानला धक्का यासाठी आहे कारण त्यांना बांग्लादेशात कट्टरपंथीय विचारधारेच सरकार हवं होतं. बीएनपी बरोबर भारताचे अवामी लीग पार्टी इतके चांगले संबंध नाहीयत. पण अजेंडा विकासाचा असल्याने या संबंधात सुधारणा होऊ शकते.
कुठल्या पक्षाला किती जागा?
बीएनपी आघाडीला 211 जागा, जमातला 70 आणि अन्यनी 6 जागा जिंकल्या आहेत. एकूण 299 मतदार संघांपैकी 287 मतदारसंघात मतमोजणी पूर्ण झालीय. रिपोर्टवरुन बीएनपीने ही निवडणूक जिंकल्याचे संकेत मिळत आहेत. बीएनपीचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा पुत्र तारिक रहमानने आपला गृह जिल्हा बुगुरामधून निवडणूक जिंकली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. निवडणूक अधिकाऱ्यानुसार, रहमान यांना 2,16,284 मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार आबिदुर रहमान यांना 97,626 मतं मिळाली.
जमात-ए-इस्लामीचा अध्यक्ष निवडणूक जिंकला का?
बीएनपीने आधीच घोषणा केली होती की, जर सत्तेमध्ये आलो तर रहमान बांग्लादेशचे पुढचे पंतप्रधान होतील. त्याच बरोबर युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचं 18 महिन्याचं शासन संपुष्टात येईल. ढाक्यामधून जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष शफीकुर रहमान यांना अनौपचारिकरित्या विजेता घोषित करण्यात आलं आहे. त्यांना 82,645 मतं मिळाली. बीएनपीच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 61,920 मतं मिळाली.
बांग्लादेशच्या स्वातंत्र्याला केलेला विरोध
जमात-ए-इस्लामीने 1971 च्या मुक्ती संग्रामात पाकिस्तान सोबत युद्धाचा, बांग्लादेश स्वातंत्र्याचा विरोध केला होता. 67 वर्षीय प्रमुख शफीकुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष बांग्लादेशात पहिलं इस्लामी नेतृत्व असलेलं सरकार स्थापन करण्याचा त्यांचा इरादा होता. पण बांग्लादेशी जनतेने त्यांना सपशेल नाकारलं आहे. कट्टरता नाही तर विकास महत्वाचा असल्याचे संकेत दिले आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली होती. जवळपास 10 लाख सुरक्षारक्षकांची तैनाती करण्यात आली होती.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



