Kamal Amrohi : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट निर्माण झाले पण कमाल अमरोही दिग्दर्शित पाकीज़ा या चित्रपटाची सर आजही कोणी गाठू शकलेले नाही. या चित्रपटाला अमरोही यांच्या दिग्दर्शनाचा आणि मीना कुमारी यांच्या अप्रतिम अभिनयाचा लाभ मिळाला. कमाल अमरोही यांनी आपल्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ चार चित्रपट दिग्दर्शित केले पण प्रत्येक चित्रपटाने अमिट छाप सोडली.
‘पाकीज़ा’ हा चित्रपट कमाल अमरोहींसाठी केवळ एक चित्रपट नव्हता तर तो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. या चित्रपटाची शूटिंग 1956 साली सुरू झाली आणि तब्बल 18 वर्षांनंतर 1972 मध्ये तो प्रदर्शित झाला. या काळात अनेक गोष्टी बदलल्या, नातेसंबंध बदलले पण अमरोहींची जिद्द मात्र कायम राहिली.
त्यांच्या स्वभावामुळे प्रत्येक सीनमध्ये बारीकसारीक गोष्टींवर विशेष लक्ष दिले जात होते. भव्य सेट्स, पोशाख, प्रभावी संवाद आणि उर्दू शायरी या सगळ्यांमध्ये त्यांनी परिपूर्णतेचा ध्यास घेतला. परिणामी चित्रपट पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागली.
मीना कुमारींची भावनिक लढाई
चित्रपटातील ‘साहिबजान’ची भूमिका साकारण्यासाठी कोणतीही अभिनेत्री निवडता आली असती, मात्र कमाल अमरोहींच्या मते ही भूमिका फक्त मीना कुमारीच करू शकत होत्या. त्या काळात दोघांचे वैवाहिक आयुष्य तणावपूर्ण होते. घटस्फोटानंतरही त्यांनी या चित्रपटासाठी एकत्र काम केले.
चित्रपटाच्या अखेरच्या टप्प्यात मीना कुमारी गंभीर आजाराने त्रस्त होत्या. लिव्हरच्या आजाराने, मद्याच्या व्यसनाने आणि तुटलेल्या नात्यांनी त्यांना आतून खचवले होते. तरीही असह्य वेदनांमध्ये त्यांनी अनेक सीन पूर्ण केले. 1972 मध्ये ‘पाकीज़ा’ प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीला तो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही पण काही आठवड्यांतच तो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला.
शाही थाट आणि कठोर स्वभाव
कमाल अमरोही यांचा परफेक्शनचा अट्टहास इतका होता की सेटवर शाही वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी शेकडो कोंबड्या आणि बोकड कापल्याची चर्चा आहे. त्यांचा स्वभाव तापट असल्याचेही म्हटले जाते. सेटवर ते कलाकारांना रागावायचे. एका प्रसंगी राज्यपालांसमोर त्यांना ‘मीना कुमारींचे पती’ असे संबोधल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्या काळात VFX किंवा कृत्रिम प्रभावांची सुविधा नव्हती. त्यामुळे प्रत्येक सीन योग्य दिसावा यासाठी अमरोही कोणतीही तडजोड करत नसत. वास्तववादी परिणाम साधण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाण्यास तयार होते.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




