अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताची रशियासोबत जवळीक वाढली होती, रशिया हा सुरुवातीपासूनच भारताचा मित्र देश आहे. मात्र अमेरिकेनं गेल्या वर्षी अचानक टॅरिफची घोषणा केल्यामुळे रशिया आणि भारताची जवळीक आणखी वाढली. अमेरिकेनं अनेकदा भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, म्हणून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली होती. या काळात रशियाकडून भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठी सूट देखील देण्यात आली, जाचा मोठ्या प्रमाणात भारताला फायदा झाला. मात्र भारताची अमेरिकेसोबत डील होताच आता सर्व राजकीय समीकरणं बदलले आहेत, भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी कमी केली आहे. भारताच्या या भूमिकेमुळे काही प्रमाणात का असेल रशियामध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियानं मोठा निर्णय घेतला आहे, हा भारतासाठी भविष्यात मोठा झटका असल्याची शक्यता आहे.
भारताची अमेरिकेसोबत डील होताच आता रशियानं मोठी चाल खेळली आहे, रशिया आता पाकिस्तानला जवळ करण्याच्या प्रयत्नात आहे. इस्तांबुलमध्ये रशियाचे मंत्री दिमित्री स्टानिस्लावोविच आणि पाकिस्तानचे मंत्री अब्दुल अलीम खान यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे, ज्यामध्ये रशिया आणि पाकिस्तानला जोडण्यासाठी थेट विमान सेवा सुरू करण्यावर एक मत झालं आहे. एवढंच नाही तर हवाई कनेक्टिव्हीसोबतच दोन्ही देशांमध्ये रस्त्यांचं नेटवर्क वाढवण्यावर देखील भर देण्यात आला आहे.
पाकिस्तानातून रशियामध्ये आता ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मालाची निर्यात होणार आहे, त्यासाठी ट्रक चालकांना व्हिसाची जी समस्या निर्माण होते, ती दूर केली जाईल असा विश्वासही यावेळी दोन्ही देशांकडून व्यक्त करण्यात आला आहे. एवढंच नाही तर दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना चालना देणे, आर्थिक अडथळे दूर करणे तसेच बँकिंग चॅनलचा विस्तार यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. एवढंच नाही तर रशियाने आता पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात देखील उत्सुकता दाखवली आहे, रशिया पाकिस्तानच्या रेल्वे प्रकल्पांमध्ये आणि स्टील प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




