अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताची रशियासोबत जवळीक वाढली होती, रशिया हा सुरुवातीपासूनच भारताचा मित्र देश आहे. मात्र अमेरिकेनं गेल्या वर्षी अचानक टॅरिफची घोषणा केल्यामुळे रशिया आणि भारताची जवळीक आणखी वाढली. अमेरिकेनं अनेकदा भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, म्हणून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली होती. या काळात रशियाकडून भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठी सूट देखील देण्यात आली, जाचा मोठ्या प्रमाणात भारताला फायदा झाला. मात्र भारताची अमेरिकेसोबत डील होताच आता सर्व राजकीय समीकरणं बदलले आहेत, भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी कमी केली आहे. भारताच्या या भूमिकेमुळे काही प्रमाणात का असेल रशियामध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियानं मोठा निर्णय घेतला आहे, हा भारतासाठी भविष्यात मोठा झटका असल्याची शक्यता आहे.
भारताची अमेरिकेसोबत डील होताच आता रशियानं मोठी चाल खेळली आहे, रशिया आता पाकिस्तानला जवळ करण्याच्या प्रयत्नात आहे. इस्तांबुलमध्ये रशियाचे मंत्री दिमित्री स्टानिस्लावोविच आणि पाकिस्तानचे मंत्री अब्दुल अलीम खान यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे, ज्यामध्ये रशिया आणि पाकिस्तानला जोडण्यासाठी थेट विमान सेवा सुरू करण्यावर एक मत झालं आहे. एवढंच नाही तर हवाई कनेक्टिव्हीसोबतच दोन्ही देशांमध्ये रस्त्यांचं नेटवर्क वाढवण्यावर देखील भर देण्यात आला आहे.
पाकिस्तानातून रशियामध्ये आता ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मालाची निर्यात होणार आहे, त्यासाठी ट्रक चालकांना व्हिसाची जी समस्या निर्माण होते, ती दूर केली जाईल असा विश्वासही यावेळी दोन्ही देशांकडून व्यक्त करण्यात आला आहे. एवढंच नाही तर दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना चालना देणे, आर्थिक अडथळे दूर करणे तसेच बँकिंग चॅनलचा विस्तार यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. एवढंच नाही तर रशियाने आता पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात देखील उत्सुकता दाखवली आहे, रशिया पाकिस्तानच्या रेल्वे प्रकल्पांमध्ये आणि स्टील प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

