अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताची रशियासोबत जवळीक वाढली होती, रशिया हा सुरुवातीपासूनच भारताचा मित्र देश आहे. मात्र अमेरिकेनं गेल्या वर्षी अचानक टॅरिफची घोषणा केल्यामुळे रशिया आणि भारताची जवळीक आणखी वाढली. अमेरिकेनं अनेकदा भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, म्हणून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली होती. या काळात रशियाकडून भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठी सूट देखील देण्यात आली, जाचा मोठ्या प्रमाणात भारताला फायदा झाला. मात्र भारताची अमेरिकेसोबत डील होताच आता सर्व राजकीय समीकरणं बदलले आहेत, भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी कमी केली आहे. भारताच्या या भूमिकेमुळे काही प्रमाणात का असेल रशियामध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियानं मोठा निर्णय घेतला आहे, हा भारतासाठी भविष्यात मोठा झटका असल्याची शक्यता आहे.
भारताची अमेरिकेसोबत डील होताच आता रशियानं मोठी चाल खेळली आहे, रशिया आता पाकिस्तानला जवळ करण्याच्या प्रयत्नात आहे. इस्तांबुलमध्ये रशियाचे मंत्री दिमित्री स्टानिस्लावोविच आणि पाकिस्तानचे मंत्री अब्दुल अलीम खान यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे, ज्यामध्ये रशिया आणि पाकिस्तानला जोडण्यासाठी थेट विमान सेवा सुरू करण्यावर एक मत झालं आहे. एवढंच नाही तर हवाई कनेक्टिव्हीसोबतच दोन्ही देशांमध्ये रस्त्यांचं नेटवर्क वाढवण्यावर देखील भर देण्यात आला आहे.
पाकिस्तानातून रशियामध्ये आता ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मालाची निर्यात होणार आहे, त्यासाठी ट्रक चालकांना व्हिसाची जी समस्या निर्माण होते, ती दूर केली जाईल असा विश्वासही यावेळी दोन्ही देशांकडून व्यक्त करण्यात आला आहे. एवढंच नाही तर दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना चालना देणे, आर्थिक अडथळे दूर करणे तसेच बँकिंग चॅनलचा विस्तार यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. एवढंच नाही तर रशियाने आता पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात देखील उत्सुकता दाखवली आहे, रशिया पाकिस्तानच्या रेल्वे प्रकल्पांमध्ये आणि स्टील प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




