
Jitendra Awhad : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आरक्षण दिलं जात नाही तोवर एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्र्वादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे. लोकसभेत जाऊन 16 टक्के वाढवून घ्यावं. त्यासाठी आम्ही राष्ट्रवादीचे सर्व आमदार दिल्लीला जायला तयार आहोत. विधानसभेतील 288 आमदार दिल्लीला तयार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आमची आग्रहाची भूमिका आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातमध्ये गेलेली इंडस्ट्री आम्ही पुन्हा आणू. कोण बेरोजगार आहे त्यांना नोकरी मिळून देऊ, असं सरकार का नाही बोलत? कॉन्ट्रॅक्ट लेबरला जगातून विरोध आहे जगातील कॉन्ट्रॅक्टर लेबर हे शोषण आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. सरकारला पैसे वाचवायचे असतील म्हणून तरुण पोरांचे जीव घेणं, योग्य नाहीये, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
|
Gram Panchayat Election : आता उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी; बंडखोरीमुळे स्थानिक नेते काळजीत |
Jitendra Awhad : कॉन्ट्रॅक्ट लेबलच्या विरोधात तरुणांमध्ये रोष आहे. याची सुरुवात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केली, असं बोललं जात आहे. पण पहिली गोष्ट शरद पवारसाहेबांचा याच्याशी काय संबंध? काहीही झालं की शरद पवार यांचं नाव घेतात. जो जीआर निघाला त्याची अंमलबजावणी झालीच नाही. कारण लोकांनी त्याला विरोध केला आणि हा जीआर जेव्हा निघाला. तेव्हा ते स्वतः मंत्री होते त्याचा शरद पवार यांचा या निर्णयाशी काय संबंध? आता जे नऊ मंत्री शरद पवार साहेबांना सोडून गेले त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे.
ज्यांनी तुम्हाला मंत्री बनवलं त्यांना तुम्ही प्रश्न विचारता लाज वाटत नाही का? लोकांच्या विरोधामुळे तुम्हाला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. तर यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना कशाला घेता? कारण नसताना शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जातेय. त्यांना प्रश्न विचारायचे तुम्हाला लाज वाटत नाही का? आपलं वय काय आहे? आपली उंची किती? आपला अनुभव किती? त्यांनी केलेला आपल्यावरती उपकार किती याचा विचार करा, असं म्हणत अजित पवार गटातील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



