नामिबियाविरुद्ध टीम इंडियात 3 बदल! दोन खेळाडूंची चाचणी, तर एकाची जागा फिक्स होणारImage Credit source: BCCI Twitter
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आणि आता टीम इंडियात काही बदल झाले आहे. काही खेळाडूंचं नशिब फुटकं, तर काही जणांना नशिबाची साथ मिळाली आहे. हर्षित राणा स्पर्धेतून आऊट झाला आणि मोहम्मद सिराजला जागा मिळाली. तर संजू सॅमसन फॉर्मात नसल्याने इशान किशनला पसंती मिळाली. असं सर्व असताना नामिबियाविरूद्धच्या सामन्यात तीन बदल होण्याची शक्यता वाढली आहे. तीन पैकी दोन खेळाडूंची चाचणी परीक्षा असणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना नामिबियासाठी 12 फेब्रुवारीला दिल्लीत होणार आहे. रिपोर्टनुसार, या सामन्यात अभिषेक शर्मा खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण त्याला ताप आला आहे. त्यामुळे दिल्लीत टीम इंडियाच्या सराव शिबिरातही भाग घेतला नाही. अभिषेक शर्माच्या पोटात गडबड असल्याची माहिती आहे. त्यामुळे सरावासाठी आला नाही. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डेस्काथे यांनी याबाबत अपडेट दिली आहे.
टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक टेन डेस्काथे यांनी दिल्लीत मीडियाशी चर्चा करताना सांगितलं की, अजूनही दोन दिवसाचा अवधी शिल्लक आहे. आशा आहे की अभिषेक शर्मा नामिबियाविरुद्धचा सामना खेळेल. त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं की, अभिषेक शर्माची तब्येत खराब आहे. त्यामुळे त्याचं दुसऱ्या सामन्यात खेळणं कठीण आहे. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा काही खास करू शकला नव्हता. अमेरिकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला होता. त्याची जागा संजू सॅमसन घेण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळताच संजू आणि इशान ओपनिंगला उतरतील.
दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने सराव शिबिरात चांगलाच घाम गाळला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही. त्यामुळे जर बुमराह फिट अँड फाईन असेल तर पुढच्या सामन्यात सामन्यात मोहम्मद सिराजला बसवलं जाईल. त्याने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पण संघाच्या बांधणीत त्याचं कुठेच नाव नव्हतं. हर्षित राणा दुखापतग्रस्त झाला म्हणून त्याला संघात जागा मिळाली. त्यामुळे अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोन पर्यायांना प्राधान्य दिलं जाईल.
वॉशिंग्टन सुंदरही संघात परतला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिंकु सिंहला बसवून अष्टपैलू म्हणून त्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण रिंकु पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नव्हता. वॉशिंग्टन सुंदरमुळे फलंदाजी आणि गोलंदाजीचा एक पर्याय असेल.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

