नामिबियाविरुद्ध टीम इंडियात 3 बदल! दोन खेळाडूंची चाचणी, तर एकाची जागा फिक्स होणारImage Credit source: BCCI Twitter
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आणि आता टीम इंडियात काही बदल झाले आहे. काही खेळाडूंचं नशिब फुटकं, तर काही जणांना नशिबाची साथ मिळाली आहे. हर्षित राणा स्पर्धेतून आऊट झाला आणि मोहम्मद सिराजला जागा मिळाली. तर संजू सॅमसन फॉर्मात नसल्याने इशान किशनला पसंती मिळाली. असं सर्व असताना नामिबियाविरूद्धच्या सामन्यात तीन बदल होण्याची शक्यता वाढली आहे. तीन पैकी दोन खेळाडूंची चाचणी परीक्षा असणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना नामिबियासाठी 12 फेब्रुवारीला दिल्लीत होणार आहे. रिपोर्टनुसार, या सामन्यात अभिषेक शर्मा खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण त्याला ताप आला आहे. त्यामुळे दिल्लीत टीम इंडियाच्या सराव शिबिरातही भाग घेतला नाही. अभिषेक शर्माच्या पोटात गडबड असल्याची माहिती आहे. त्यामुळे सरावासाठी आला नाही. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डेस्काथे यांनी याबाबत अपडेट दिली आहे.
टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक टेन डेस्काथे यांनी दिल्लीत मीडियाशी चर्चा करताना सांगितलं की, अजूनही दोन दिवसाचा अवधी शिल्लक आहे. आशा आहे की अभिषेक शर्मा नामिबियाविरुद्धचा सामना खेळेल. त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं की, अभिषेक शर्माची तब्येत खराब आहे. त्यामुळे त्याचं दुसऱ्या सामन्यात खेळणं कठीण आहे. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा काही खास करू शकला नव्हता. अमेरिकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला होता. त्याची जागा संजू सॅमसन घेण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळताच संजू आणि इशान ओपनिंगला उतरतील.
दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने सराव शिबिरात चांगलाच घाम गाळला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही. त्यामुळे जर बुमराह फिट अँड फाईन असेल तर पुढच्या सामन्यात सामन्यात मोहम्मद सिराजला बसवलं जाईल. त्याने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पण संघाच्या बांधणीत त्याचं कुठेच नाव नव्हतं. हर्षित राणा दुखापतग्रस्त झाला म्हणून त्याला संघात जागा मिळाली. त्यामुळे अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोन पर्यायांना प्राधान्य दिलं जाईल.
वॉशिंग्टन सुंदरही संघात परतला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिंकु सिंहला बसवून अष्टपैलू म्हणून त्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण रिंकु पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नव्हता. वॉशिंग्टन सुंदरमुळे फलंदाजी आणि गोलंदाजीचा एक पर्याय असेल.
शहर
- पुणे: व्हीआयपी गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून रिक्षाने प्रवास; मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतले मानाच्या गणपतींसह दगडूशेठ व भाऊ रंगारीचे दर्शन
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: गोकुळ दूध संघ निवडणूक पहिल्याच दिवशी नवीद मुश्रीफ, बाळासाहेब खाडे आणि शशिकांत पाटील-चुयेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; समर्थकांची मोठी गर्दी
- पुणे: व्हीआयपी गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून रिक्षाने प्रवास; मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतले मानाच्या गणपतींसह दगडूशेठ व भाऊ रंगारीचे दर्शन
- महाराष्ट्र: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणाची सुनावणी; आमदारांची वेगळी भूमिका म्हणजेच राजकीय फूट, शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद!
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही




























Subscribe to my channel




