
Mumbai : मुंबईत आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. IIT Bombay मध्ये शिकणाऱ्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्यांने टोकाचं पाऊल उचललं आहे. हॉस्टेल 4 च्या गच्चीवरून उडी मारून विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पवई येथील आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमधील वसतिगृहाच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारल्यानंतर 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आयआयटी बॉम्बेच्या पवई कॅम्पसमध्ये घडली असून, नमन अग्रवाल यांनी वसतिगृहाच्या टेरेसवरून उडी मारली. नमन हा दुसऱ्या वर्षाचे B-Tech अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून तो राजस्थानमधील पिलाणी येथील रहिवासी होता. प्राथमिक माहितीनुसार, तो आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृह क्रमांक 4 मध्ये राहत होता.
|
|
स्थानिक पवई पोलिसांनी या प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नमनच्या खोलीत किंवा घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नसल्यामुळे आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पवई पोलिस या संबंधात तपास करत आहेत. या घटनेबाबत आयआयटी बॉम्बे प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.गेल्या काही वर्षांत समुपदेशन केंद्रे आणि विद्यार्थ्यांसाठी सहाय्य व्यवस्था उभारण्यात आल्या असतानाही, आयआयटींसह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना समोर येत असल्याचे दिसून येते.
उपलब्ध सरकारी आणि संस्थात्मक आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांत विविध आयआयटींमध्ये 35 हून अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. जानेवारीमध्ये IIT Kanpur मधील एका 25 वर्षीय पदवीधार विद्यार्थ्याने कॅम्पसमधील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. रामस्वरूप इश्राम असे या व्यक्तीचं नाव असून, तो कॅम्पसमध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून काम करत होता. तो त्याच्या पत्नी आणि तीन वर्षीय मुलीसह तेथे राहत होता. सध्या पोलिस या संदर्भात तपास करत असून, वसतीगृहातील रहिवासी, त्याचे मित्र आणि इतर शिक्षकांशी बोलून घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
शहर
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोगेश्वरीच्या 'शिल्पग्राम'चा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'मुंबई हाट' सांस्कृतिक केंद्र उभारणार"
- अहमदनगरमध्ये नीट परीक्षेचा धक्कादायक निकाल; पुनर्परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, परीक्षेच्या तणावातून उचलले टोकाचे पाऊल
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोगेश्वरीच्या 'शिल्पग्राम'चा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'मुंबई हाट' सांस्कृतिक केंद्र उभारणार"
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
गुन्हा
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा


























Subscribe to my channel




1 thought on “Mumbai : पहाटे 1 वाजता गच्चीवर गेला, सकाळी कॅम्पसमध्ये आढळला मृतदेह; IIT मुंबईतील विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल का उचललं?”