
Mumbai : पूर्णपणे तयार होऊन सज्ज असलेल्या मुंबईतील काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आता महापौर-उपमहापौर आल्यानंतरच करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे सर्व कामे पूर्ण होऊनही केवळ राजकीय नेत्यांच्या अट्टाहासामुळे महत्त्वाचा असा बेलासिस उड्डाणपूल विलंबानेच वाहनचालकांच्या सेवेत येणार आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकानजीक रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन बेलासिस उड्डाणपूल धोकादायक जाहीर झाल्यानंतर त्याच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने हाती घेतले. या पुलाच्या बांधकामाचा कार्यादेश सप्टेंबर २०२४मध्ये देण्यात आला. प्रत्यक्ष कामाला १ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरुवात झाली होती. महानगरपालिका पूल विभाग व रेल्वे विभागाचे अभियंते पहिल्या दिवसापासूनच पुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील होते. तयासाठी संपूर्ण कामाची विभागणी करून नियोजन करण् यात आले. कामकाजाचची कालमर्यादा निश्चित करण् यात आली. तसेच, कोणत् याही परिस्थितीत कालमर्यादा पाळली जाईल, याची दक्षता अभियंत् यांनी घेतली. त्यानुसार ताडदेव-नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस पूल २० जानेवारी २०२६ रोजी म्हणजे अवघ्या १५ महिने सहा दिवसांत पूर्ण झाला. निविदा अटी-शर्तीनुसार या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी एप्रिल २०२६ची मुदत होती. मात्र हे काम मुदतीपूर्वीच पूर्ण झाले.
|
|
या पुलाचे उद्घाटन २६ जानेवारीला करण्याचे नियोजन होते. मात्र मुंबईला महापौर-उपमहापौर मिळाल्यानंतरच त्यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ११ किंवा १२ फेब्रुवारीला महापौर निवडणूक होण्याची शक्यता आहे, तोपर्यंत हा पूल उदघाटनाच्या प्रतीक्षेत राहणार आहे.
वाहतूककोंडी कमी होण्यास मदत
दक्षिण मुंबईतील जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचे बेलासिस रोड) बेलासिस पूल हा मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. बेलासिस पुलाच्या पुनर्बाधणीमुळे दोन वर्षांपासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतुकीची सुविधा पुन्हा सुरू होणार आहे. बेलासिस पूल कार्यान्वित झाल्यावर जहांगीर बोमन बेहराम मार्ग (पूर्वीचे बेलासिस रोड), दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅण्ट रोड), विशेषतः पठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel





Partner with us and enjoy recurring commission payouts!