विदेशातील सर्वच उत्पादक भारताकडे केवळ एक बाजारपेठ या भूमिकेतूनच पाहतात. अगदी गरीब आदिवासी माणसाला सुद्धा एन.जी.ओ. मार्फत विदेशी वस्तु, पदार्थ पुरवले जातात. देशातील गर्भश्रीमंत, श्रीमंत मध्यमवर्गय आणि गरीबी रेषा ओलांडून मध्यमवर्गात प्रवेश केलेलेअसे सगलेच, विविध विदेशी वस्तूच वापरतील अशी पद्धतशीर योजनांच केली गेली असावी. भारत संचार निगम तर्फे गावोगावी इंटरनेट व्यवस्था सुरू केली , त्यासाठी असलेली उपकरणं पॉवर प्लग सहीत मेड इन चायना आहे. लाखो करोडो कॉम्प्युटर्स, दुरदर्शन संच हमखासविदेशीच आहेत.
वीजेची समस्या असल्यामुळे कोट्यावधी इन्व्हर्टर्सची विक्री झाली आणि विदेशी उपकरणे व बेंटरी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली . अगदी सहजपणे आणि सतत आपण विविध विदेशी वस्तु वापरतो. आणि त्या उत्पादकांना नफा पोहोचवतो. टेलीव्हिजनच्या सिरियल्स किंवा स्पर्धाचं एक व्यसन जडलं आहे, म्हणून केबल , डिशटीव्ही, आणि इन्व्हर्टर या उपकरणांनी घरात जागा बiकावली . विदेशी कंपनीच सेट टॉप बॉक्स, डीव्हीडी, होम थिएटर हट्टाने घरात घुसलं . मोबाईल हँडसेट हा कंबरेचा किंवा गळ्यातला अलंकारच जणू. रिलायनस कं. भारतीय असला तरी हँन्डसेट मात्र विदेशी,कोरियन कर्ज काढून आपण विविध योजनांदवारे किंवा सरकारी निती नुसार विदेशी उपकरणे विकत घेतो. त्यांचा व्यवसाय वृद्धींगत करतो.
खंत वाटते की या सगळ्या वस्तू अस्सल भारतीय बनावटीच्या का नसाव्या? पंचतारांकित विदयालयातून तज्ञ बनलेले इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ नेमके काय करताहेत? आपल्याया देशात विविध तंत्रज्ञान विकसित करून महासत्ता होण्याऐवजी आपण "रेडीमेड-ज्ञान' कर्जाऊ रकमा घेऊन, विकत घेत सुटलो आहे. यातील 90 टक्के गुंतवणूक मनोरंजन किंवा सुखसोई साठी आहे, म्हणजे उत्पादकता शून्य. आज या देशाला गरज आहे मोठ्या उदयोगसमुहाची, भारतीय जनतेची गरज भागवून विदेशी बाजार पेठ गुणवत्तेने काबीज करणाèया उत्पादनांची.
भारतीय उद्योग-कारखाने कां आजारी पडताहेत? उद्योजकांचा उत्साह का मावळतोय? उद्योग-निती, सोई सवलती, करांचा बोझा, वीजेची अनियमितता, अधिकारी वर्गाचा जांच, कायद्याती त्रुटी, पळवाटा अशा विविध कारणांनी कारखानदारी त्रस्त आहे का? करोडो हातांना काम देणारे उद्योग उभारण्याची गरज आहे. आज जागतीक बँकेचं कर्ज प्रत्येकामागे रू. 50000/- आहे. हे उधारीचं ओझ खांद्यावर घेवून कशी भरारी मारता येणार? समर्थ खांदेच पेलू शकतील महासत्तेचं स्वप्न. या विदेशी उत्पादनांच्या कुबद्यांनी आम्ही असा काय आनंद मिळवतोय? गगनात
भरारी घेतांना हे पंख बळकट हवेत, सक्षम हवेत, मुख्य म्हणजे हे भरदार पंख स्वत:चेच हवेत, कारण, कधीही पंख उधार घेवून उडता येत नाही.
सुहास सोहोनी
--मोबा .९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२}
शहर
- मुंबई: आंदोलनाचा फेरविचार करा; मुख्यमंत्र्यांचे जरांगेंना आवाहन; एकटाच मुंबईला जाणार, मनोज जरांगे भूमिकेवर ठाम!
- मुंबई: पालघर रुग्णालय राडा प्रकरण तापले! आमदारपुत्र रोहित गवीतला चार दिवसांची पोलीस कोठडी, मिरा रोडवरून केली होती अटक
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
महाराष्ट्र
- मुंबई: आंदोलनाचा फेरविचार करा; मुख्यमंत्र्यांचे जरांगेंना आवाहन; एकटाच मुंबईला जाणार, मनोज जरांगे भूमिकेवर ठाम!
- मुंबई: पालघर रुग्णालय राडा प्रकरण तापले! आमदारपुत्र रोहित गवीतला चार दिवसांची पोलीस कोठडी, मिरा रोडवरून केली होती अटक
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली


























Subscribe to my channel



