शासनाने 2015 मध्ये 100 स्मार्ट शहरे विकसितकरण्याची योजना जाहीर केली होती तेव्हा जनतेच्याअपेक्षा खूप उंचावल्या होत्या. लोक दशकांपासूनखड्डेमय रस्ते, विस्कळीत पायाभूत सुविधा, वाहतूककोंडी व भ्रष्टाचार सहन करत होते. स्मार्ट सिटी मिशननेही परिस्थिती बदलण्याचे वचन दिले होते. परंतुआतापर्यंत तरी तसे घडलेले दिसत नाही. द्रुतगती मार्ग,मेट्रो, पूल, बोगदे व सी-लिंकसारख्या पायाभूत सुविधाउभारल्या गेल्या हे खरे आहे; पण त्यातील त्रुटीही समोरयेत आहेत. नवीन पूल कोसळत आहेत. एक्स्प्रेस-वेवरभेगा पडत आहेत आणि बोगद्यांमध्ये पाणी साचत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा, स्वच्छता, सार्वजनिक सेवांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा देणेआणि समस्यांवर डिजिटल माध्यमातून मार्ग काढण्याची तरतूद होती. 2020-2021 मध्ये कोविड महामारीमुळे या योजनेचे काम रुळावरून घसरले. तर 2023-2024 मध्ये सरकारचे लक्ष निवडणुकांवर केंद्रित झाले. 2025 मध्ये या मिशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने स्वतःचा बचाव करताना म्हटले होते, ‘शहरांचा विकास आता एरिया-बेस्ड डेव्हलपमेंटच्या (एबीडी)दृष्टिकोनातून केला जात आहे. यात सर्व 100शहरांनी लक्षित पद्धतीने विकासकामांसाठी काहीनिश्चित क्षेत्रे निवडली आहेत. लोकसहभागातूननिवडलेली ही एबीडी क्षेत्रे अशा मॉडेलवर विकसितकेली जात आहेत. ते शहराच्या उर्वरित भागातही लागूकरता येईल. प्रत्येक शहरात पॅन-सिटी प्रकल्पहीसमाविष्ट केले गेले आहेत. कागदावर हे प्रभावी वाटते.प्रत्यक्ष पातळीवर अनेक क्षेत्रांत प्रगती दिसूनही येते.मिशनच्या 100 पैकी 28 शहरांत पिण्याच्या पाण्याचापुरवठा सुधारला. नळाद्वारे पाणी मिळणाऱ्या घरांचीसंख्या 2014 मधील 17% वरून वाढून 2026 मध्ये 80%झाली. इंदूरसारखी शहरे स्वच्छ आहेत. या योजनेच्यामानांकनात ती सतत पहिल्या क्रमांकावर राहिली. पणआजही खराब गृहनिर्माण, बिकट रस्ते, कचरा आणिभ्रष्टाचार या मोठ्या समस्या असलेली डझनभर शहरेआहेत. स्मार्ट सिटी मिशन ही भारतातील शहरी समस्यासोडवण्यासाठी एक चांगली सुरुवात असली, तरी खऱ्यासुधारणांची गरज राजकीय पातळीवर आहे. शहरे आणिनगरांना राज्य सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करूनस्वायत्तता व जबाबदारी दिली जात नाही तोपर्यंतभारतातील शहरे दयनीय अवस्थेतच राहतील.उदाहरणार्थ- मुंबईच्या महापौरांकडे नागरी प्रशासनाचेकोणतेही अधिकार नाहीत. तेथील जनता महापौरांचीथेट निवड करत नाही, तर राज्यातील सत्ताधारी पक्षत्यांची निवड करतात. भारतातील सर्वात श्रीमंत नागरीसंस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्तहे सनदी अधिकारी असतात. यांच्यातील काहीअधिकारी खूप चांगले कामही करतात. पण त्यांचाकार्यकाळ दोन वर्षांपेक्षा कमी असतो. बदली झाली कीयंत्रणेत कायमस्वरूपी सुधारणा करण्याचे त्यांचेप्रोत्साहनही निघून जाते. राजकारणी, अधिकारी आणिकंत्राटदार यांच्या संगनमताने लवकर खराब होणारे रस्तेतयार केले जातात. यात जाणूनबुजून निकृष्ट दर्जाचेसाहित्य वापरले जाते. जेणेकरून दरवर्षी त्यांच्यादुरुस्तीची गरज भासावी. मग त्यातून लाचखोरीचा खेळसुरू होतो. मुंबई-गोवा आणि नाशिक रस्त्यांची अवस्थाहेच दर्शवते. लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये महापौर जनतेच्यामतांनी निवडले जातात. हे महापौर नागरिकांना उत्तरदायीअसतात. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी हे शहराचाकायापालट करणाऱ्या अनेक महापौरांपैकी एक आहेत.1970 आणि 1980 च्या दशकात न्यूयॉर्कची प्रतिमा एकाबिकट शहराची होती. रुडी जुलियानी, मायकेलब्लूमबर्ग, बिल डी ब्लासिओ आणि आता ममदानीयांच्यासारख्या महापौरांनी शहर स्वच्छ केले. दुसऱ्याबाजूला मुंबईत रितू तावडे या निवडून आलेल्या नाहीत,तर त्यांची निवड केली गेली. शहरातील खड्डेमय रस्ते,मोडकळीस आलेल्या इमारतींबद्दल त्यांची थेटजबाबदारी नाही. यामुळेच मुंबई 100 स्मार्ट शहरांच्यायादीत खालच्या क्रमांकावर आहे. ही स्थितीबदलण्यासाठी भारतातील प्रत्येक शहरात जनतेनेनिवडून दिलेला महापौर असावा. नागरिकांना थेटउत्तरदायी असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. ) खऱ्या सुधारणांची गरज राजकीयपातळीवर आहे. शहरांचे नेतृत्व राज्यसरकारच्या नियंत्रणातून मुक्त केले जातनाही व त्यांना लंडन व न्यूयॉर्कच्यामहापौरांसारखी स्वायत्तता वउत्तरदायित्व दिले जात नाही तोपर्यंतआपल्या शहरांची दुर्दशा कायम राहील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- बीड: चोरीसाठी थेट १९०० किमीचा प्रवास! बीडच्या आष्टी पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, हरियाणामधील कुख्यात जनावरे चोरांची टोळी जेरबंद!
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
























Subscribe to my channel



