राम मंदिरातील देणगीच्या चोरीबाबत सुरू असलेला वादभावुकतेपासून ते राजकारणाच्या परिघापर्यंत पसरलेलाआहे. कुणाला भावना दुखावण्याची चिंता आहे, तरकुणासमोर असा प्रश्न आहे की याचा यूपीच्यानिवडणुकांवर काय परिणाम होईल. परंतु, जी एक मूलभूतचिंता या संपूर्ण प्रकरणातून समोर यायला हवी होती, ती हीकी, या देणगीच्या चोरीने आठवण करून दिली आहे की,आपण मुळात भ्रष्टाचार किंवा इतर अनेक वाईट गोष्टीमुकाट्याने सहन करणाऱ्या आणि बऱ्याचदा त्यात सामीलराहणाऱ्या समाजात बदललो आहोत. देणगीची चोरी करणाऱ्या लोकांना जर देवाचे नाही, तर किमान भक्तांचेतरी भय वाटले असते- की हे जर उघडकीस आले तर आपला सामाजिक बहिष्कार सुरू होईल. परंतु, अशी कोणतीही भीती त्यांच्या मनात नव्हती. त्यांच्यापैकी काहीजण पकडले गेले असून तुरुंगाच्या गजाआड आहेत,तरीही हा संशय कायम आहे की अनेक देणगीचोर बाहेरच मोकळे आहेत आणि ते पकडल्या गेलेल्या लोकांनाकठोरात कठोर शिक्षा देण्याची भाषा करत आहेत. आमचा समाज हळूहळू कोणत्याही गोष्टीची जाणीवठेवण्याची शक्ती गमावत चालला आहे. मंदिरात चोरीअसो, जातीय हिंसाचार असो, बलात्कार असो कीभ्रष्टाचार असो- आपल्याला आता कशाचेच काहीवाटेनासे झाले आहे. तसे तर आपण सर्वांनाच विरोधकरतो, सर्वांच्या विरोधात संताप व्यक्त करतो, पण हेकेवळ एक प्रदर्शन, एक देखावा असतो की आपण गप्पनाही आहोत हे इतरांनी पाहावे. आपण फक्त गोंगाट ऐकतोआणि करतो, ज्या प्रकरणांचा आपल्यावर थेट आघातहोतो, त्यावरही संताप व्यक्त करण्यापलीकडे आपणकाहीच करत नाही- मग ते पेपरफुटीचे प्रकरण असोकिंवा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत सुरू असलेलीचर्चा असो. इथून आणखी एक प्रश्न निर्माण होतो. या ढोंगीपणाच्यामागे आपले संस्कारही आहेत का? जगभरातील धर्मांचीही समस्या राहिली आहे की, त्यामध्ये ईश्वर आणि भक्तयांच्यामध्ये दलाल बसलेले असतात, जे असा विश्वासदेतात की वरचा खूप दयाळू आहे आणि तो सर्वांची पापेधुवत राहतो. इंग्लंडमध्ये एका काळात पाप-मुक्तीचीप्रमाणपत्रे विकली जात असत. चौदाव्या-पंधराव्याशतकात चर्चमधील अंगभूत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जॉनविकलिफ यांच्यापासून ते मार्टिन ल्यूथर यांच्यापर्यंतच्यासंघर्षाने प्रोटेस्टंट चर्चचा पाया घातला. हिंदू धर्मातहीपाप-निवारणाचे अनेक उपाय आणि कर्मकांड प्रचलितआहेत. इस्लाममध्येही मौलवींच्या अजब-गजब फतव्यांनीखऱ्या मुसलमानांचे जगणे कठीण करून ठेवले आहे.अशा धार्मिक पाखंड आणि वर्चस्वाशी जेव्हा राजकारणजोडले जाते, तेव्हा यामध्ये खरा धार्मिक माणूसच सर्वातजास्त एकटा पडतो. आता बाजारपेठ ही अशी नियामक शक्ती आहे, जिलाठाऊक आहे की कधी राजकारणाचा वापर करायचा,कधी धर्माचा आणि कधी खेळाचा. देणगीची चोरीहादेखील या बाजारपेठेसाठी एक विक्रीयोग्य विषयचआहे, ज्यामध्ये एका बाजूला राजकीय समीकरणे आहेत,तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक आस्थेचा हवाला आहे. यालढ्यात विजय त्याचा होणार नाही, जो असा विश्वासदेईल की तो देणगीची चोरी पूर्णपणे थांबवेल किंवामंदिराची पवित्रता टिकवून ठेवेल, तर विजय त्याचा होईल,ज्याच्या असण्याने एका मोठ्या वर्गाला आपल्या हिताच्यारक्षणाचे आश्वासन मिळेल. स्वार्थी वृत्ती कदाचितआजकाल आमचा स्वभाव बनली आहे आणि जगातकाय चालले आहे व कसे चालले आहे, याने आम्हालाफारसा फरक पडत नाही. दुर्दैवाने जेव्हा त्याचा फटकाआपल्याला स्वतःला बसतो, तेव्हा आपल्याला समजते कीआपली अलिप्तता किंवा तटस्थता हीच आपली खरी शत्रूआहे . (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आपण भ्रष्टाचार किंवा इतर वाईट गोष्टीमुकाट्याने सहन करणाऱ्या समाजातबदललो आहोत. देणगी चोरी करणाऱ्यांनाजर देवाचे नाही,तर किमान भक्तांचे तरीभय वाटलेअसते- की हे जर उघडकीसआले तर सामाजिक बहिष्कार सुरू होईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
महाराष्ट्र
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरण: संशय व्यक्त केला तरी पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? हायकोर्टाचे पोलिसांना खडे बोल
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
























Subscribe to my channel




