जरी काही दिवसच राहिला, पण युद्धविराम पाहून वाटतहोते की, काहीतरी तोडगा निघणार आहे. तेल आणि वायूसंकटाचा सातत्याने सामना करत असलेल्या जगालाकाहीसा दिलासा मिळू शकेल. पण बॉम्ब पुन्हा फुटू लागले आहेत. क्षेपणास्त्रांची तोंडेपुन्हा उघडली आहेत. ना अमेरिका ऐकत आहे, ना इराण. मुळात, सरकारे कोणत्याही देशाची असोत, त्यांचास्वभाव जवळपास सारखाच असतो. ही एखाद्यागुहा-खंदकातून वर आली आहेत की खोल पाताळातूनबाहेर पडली आहेत? त्यांची दृष्टी अत्यंत विचित्र असते.देवमयही आणि दैत्यमयही. त्यांचा गंध, जणू संध्याकाळचे वादळ. त्यांच्याआदेशांचे दागिने, केवळ भयानक. आणि त्यांची साथ,जणू कुणी थडग्यात उतरत जावे ...! जी! सरकार शब्दाची व्याख्या आता काहीशी अशीचझाली आहे. कधी ते विमानतळावर रांग लावून बाबारामदेव यांच्यापुढे नतमस्तक होते आणि कधी तेच सरकारत्याच बाबांना मध्यरात्री लाठ्या मारून पळवून लावते. कधी ते अण्णा हजारे यांना गांधीजींसारखा सन्मान देतेआणि कधी त्याच अण्णा हजारे यांना समांतर सरकारचालवण्याचा हेतू असलेला बुजगावणा म्हणते. कधी ते एखाद्या भ्रष्टाचारी नेत्यावर बेसुमार छापे मारते,पण तोच नेता जेव्हा सरकारी गोटात येतो तेव्हा त्याची सर्वपापे धुतली जातात. देशाची सीमा ओलांडून पाहिले तर दिसते- सकाळी ट्रम्प सरकार इराणला अभयदानाची द्वाही फिरवते आणि तेच सरकार संध्याकाळी इराणवर बॉम्ब फोडते. हे दोन्ही शांत होतात तर इस्रायल सरकार लेबनॉनला नेस्तनाबूत करण्यावर उतरते. तेव्हा मर्यादा आणि संयमत्या समुद्रात तरंगताना-बुडताना दिसतात, ज्यामध्येनिराशेच्या खाऱ्या पण बलशाली पाण्याशिवाय दुसरेकाहीही नाही. असंख्य देशांच्या तेलाने लादलेलीशेकडो जहाजे होर्मुझच्या आसपास समुद्रात बुडूनमरण्यास मजबूर आहेत. आत्महत्येव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही. कुणालाही जगाची पर्वा नाही.कुणाला मानवतेची चिंता नाही. सगळेच्या सगळे महागडेतेल विकण्यासाठी उतावीळ झाले आहेत. वरून हवामानातील बदलाने आपल्या भारतातही उत्पादनाचा वेग मंदावण्याचा निश्चय केला आहे. ऐकण्यात आले आहे की,या वेळी 10 ते 15 टक्के कमी पाऊस पडणार आहे. याचाथेट परिणाम शेती आणि धान्य उत्पादनावर होणार आहे. जरी प्रदीर्घ भीषण उष्णतेनंतर देशातील अनेक भागातवादळ-पावसाने उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासादिला असला तरी या पावसाचा शेतीला फारसा फायदानाही. वरून या अवेळी आलेल्या पावसामुळे गरजपडल्यास पुढे होणाऱ्या पावसाचा कोटा कमी होण्याचीशक्यता नक्कीच आहे. होर्मुझमुळे वेळेवर शेतकऱ्यांना डिझेल आणि खत नमिळण्याची शक्यता बळावत आहे, ती वेगळीच! सध्या तरहवामान लाजाळूसारखे होत आहे. क्षणात तोळा, क्षणातमासा. जरी हवामानावर कोणत्याही देशाच्या सरकारचेनियंत्रण नसते, अन्यथा या मंत्री, नेत्यांनी ढगांमध्येहीआपापल्या वाट्याचे छिद्र पाडले असते. मग जनतेचे किंवासर्वसामान्यांचे जे व्हायचे ते झाले असते, यांच्याशेत-शिवारात, बागांमध्ये पाऊस पडत राहिला असता. बऱ्याच काळापासून आपले घर भरण्याशिवाय, आपलेहित पाहण्याशिवाय यांच्याकडे दुसरे कामच कुठे आहे?असो, एवढ्या तेल संकटानंतरही या दिशेने काटकसरकुठेही दिसत नाही. नेते आणि मंत्रिगण, पंतप्रधानांच्याआवाहनानंतर काही दिवसांपर्यंत जो देखावा करू शकतहोते, तो त्यांनी श्रद्धेने केला. त्यानंतर तेही आपल्या जुन्याचवळणावर परतले आहेत. सध्या अमेरिका-इराण-इस्रायल युद्ध थांबण्याचे नावघेत नाहीये. दूर-दूरपर्यंत कुणाचेही झुकण्याचे किंवा मवाळहोण्याचे संकेत नाहीत. जर खाऱ्या समुद्रात 3-4 महिनेअशीच बॉम्बफेक होत राहिली, अशीच क्षेपणास्त्रे डागलीजात राहिली, तर हे संपूर्ण वर्ष, किंबहुना पुढच्या वर्षापर्यंतहीपरिस्थिती सुधारणार नाही. कारण आजच युद्ध थांबलेतरीही परिस्थिती पूर्वपदावर येण्यास काही 6-7 महिने तरलागतीलच. पुढे काय होईल आणि कसा काळ जाणारआहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो! आपले घर भरण्याशिवाय?हवामानावर कोणत्याही सरकारचे नियंत्रणनसते, अन्यथा या मंत्री, नेत्यांनीढगांमध्येही आपापल्या वाट्याचे छिद्रपाडले असते. मग जनतेचे जे व्हायचे तेझाले असते, यांच्या शेत-शिवारात,बागांमध्ये पाऊस पडत राहिला असता.आपले घर भरण्याशिवाय यांच्याकडे दुसरेकामच कुठे आहे?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- सिंधुदुर्ग हादरला! भूकंप सदृश धक्क्यांनी घरांच्या भिंतींना तडे; कणकवली परिसरात भीतीचे वातावरण
- कल्याण हादरले! ७ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; ५५ वर्षीय नराधमाला कोळसेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- बेलापूर भागात पावसाचा हाहाकार! वादळी पावसाने केळीसह पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग हादरला! भूकंप सदृश धक्क्यांनी घरांच्या भिंतींना तडे; कणकवली परिसरात भीतीचे वातावरण
- कल्याण हादरले! ७ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; ५५ वर्षीय नराधमाला कोळसेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- बेलापूर भागात पावसाचा हाहाकार! वादळी पावसाने केळीसह पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात
- हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
- पुणे: एटीएसचा मोठा दणका! सासवडमधून कुख्यात गुंड 'दिग्या' शेंडकरला बेड्या.
- लोहगड हत्याकांडाचे धक्कादायक सत्य: लग्नास विरोध म्हणून प्रियकरासह मिळून केली प्रियकराची हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

⛈️ मुंबई आणि उपनगरांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. #MumbaiRain #lovemumbai
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी #punenews #news
जुन्नरमध्ये ढगफुटीसदृश पावसाचा हाहाकार!पुण्याच्या जुन्नर परिसरात आज पावसाने रौद्र रूप धारण केले आहे
देश विदेश
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
- गरिबीवर मात करत वयाच्या १९ व्या वर्षी महिन्याला १ कोटींची कमाई; जाणून घ्या कोण आहे 'AI' चा जादूगार आयुष सिंह?
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.

























Subscribe to my channel



