डिजिटल माध्यमांवर विश्वास ठेवणाऱ्या जगात नीटच्याभविष्यातील परीक्षा (21 जूनला होणारी परीक्षा नव्हे)संगणकीकृत पद्धतीने होणे हा एक सकारात्मक संकेतआहे. तसेच व्यवस्था व जनतेतील नात्यात कमी होतचाललेल्या विश्वासावरही तो एकप्रकारे मलम ठरूशकतो. मात्र केवळ व्यवस्था तंत्रज्ञानाशी जोडल्याने सर्वकाही सुरळीत होईल का? तंत्रज्ञान विश्वास वाचवूशकेल का? भविष्यात प्रश्नपत्रिका फुटण्याची कोणतीहीशक्यता उरणार नाही का? कदाचित हो, कदाचित नाही! नीट परीक्षेबाबत आजही अनेक पालक व परीक्षार्थीसंभ्रमात असतील. नागरिकांसाठी सरकारमधील त्यांचेप्रतिनिधी नेमके काय करत आहेत, हे जाणून घेणे सोपेनसते. भले ते त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवत असलेतरी. लोकप्रतिनिधींना मतदानाद्वारे पदावरून दूर करतायेते. मात्र सरकारी कर्मचारी किंवा नागरी सेवक निवडूनआलेले नसतात.त्यामुळे ते अशा नियंत्रणापासून बऱ्याचअंशी सुरक्षित असतात. अशावेळी नागरिकांना सरकारीयंत्रणा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवावालागतो की ते जनहितासाठीच काम करतील. पणवस्तुस्थिती अशी आहे की व्यवस्था त्यांच्या याविश्वासाचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. पेपरफुटीच्या घटनांनी हा प्रश्न उभा केला की, असे पुन्हाहोऊ नये यासाठी नेमके काय करावे? एखादी प्रामाणिकव्यक्ती राजीनामा देते तेव्हा नेहमी अशी तक्रार केली जातेकी व्यवस्था प्रामाणिकतेची साथ देत नाही. त्यामुळे तीव्यक्ती स्वतःला एकाकी समजू लागते. कारणआजूबाजूला त्रुटीच त्रुटी दिसतात. मग ही व्यवस्थासमजून घेण्याचा व तिला अधिक सक्षम कसे करता येईलयाचा विचार का करू नये? यासंदर्भात असा युक्तिवाद मांडला जातो की सरकारी अधिकाऱ्यांची खरी भूमिका संरक्षकाची असावी.म्हणजेच प्रभावी व नैतिक तसेच जनतेचा विश्वाससंपादनाची इच्छा व क्षमता असलेले व्यक्तिमत्त्व. केवळकुशल व व्यावसायिक नागरी सेवक पुरेसे नाही; तर न्याय,प्रामाणिकपणा व परोपकाराच्या नैतिक मूल्यांनी प्रेरितअसणे गरजेचे आहे. अलीकडे यूपीएससीने प्राथमिकपरीक्षेत काही प्रश्न मेन्स परीक्षेतील नैतिकता विषयाच्याप्रश्नांसारखे होते. जणू पहिल्याच टप्प्यात आयोगपरीक्षार्थ्यांची नैतिक निर्णयक्षमता तपासू इच्छित होता.कारण लोकशाहीचा पाया असलेला विश्वास हीव्यवस्थाच अशा नैतिक निर्णयांमुळे टिकवून ठेवू शकते.मग 21 जूनला होणारी नीट आणि इतर परीक्षा त्रुटीमुक्तठरतील का? त्या कोणत्याही प्रकारच्या पेपरफुटीपासूनसुरक्षित राहतील का? व्यवस्था लोकांचा विश्वास टिकवूशकेल का? भविष्यातील संगणकीकृत परीक्षा व्यवस्थेच्याकर्ताधर्त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवतीलका? या प्रश्नांची उत्तरे काळच देऊ शकेल. मात्र एकगोष्ट निश्चित आहे की सर्व काही सुरक्षित ठेवणे आणिविश्वास जिवंत राखणे आता इतके सोपे राहिलेले नाही.संशोधकांना असे आढळून आले आहे की परस्परांवरीलविश्वास कमी असतो त्या समाजात नैतिक मूल्येसामायिक केली जात नाहीत. परिणामी नैतिक एकमताचाअभाव निर्माण होतो. अशा समाजांचे सर्वांत महत्त्वाचेवैशिष्ट्य म्हणजे सामाजिक,राजकीय विश्वासात घट.राजकारण आनंद व एकतेचे वातावरण निर्माण करेल. व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीतंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागेल. त्याचबरोबर व्यवस्थाचालवणाऱ्या व्यक्तींनीही प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठेचास्वीकार करणे गरजेचे आहे. त्यामुळे ते नैतिक द्वंद्वातूनबाहेर पडू शकतील. संगणकीकृत पद्धतीने होणारी नीटपरीक्षा व यूपीएससीच्या प्राथमिक परीक्षेतील नैतिकप्रक्रियेशी संबंधित प्रश्न हे निःसंशयपणे विश्वास अधिकदृढ करतील. नैतिकतेचे स्थान परिघावर नसून केंद्रस्थानीअसते. व्यवस्था याच गुरुत्वाकर्षणावर चालते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पिंपरीत धक्कादायक प्रकार! भररस्त्यात टॅक्सी चालकाला पोलिसांकडून कथित मारहाण; चौकशीची मागणी
- मुळशीत कृषी दिन उत्साहात साजरा; पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान!
- नवी मुंबईत पावसाचा हाहाकार; नेरुळमध्ये रस्त्यावरील पाण्यात वीज उतरल्याने दोन कॉलेज तरुणींना जोरदार शॉक!
- पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा; हवामान विभागाचा 'ऑरेंज' अलर्ट!
महाराष्ट्र
- पिंपरीत धक्कादायक प्रकार! भररस्त्यात टॅक्सी चालकाला पोलिसांकडून कथित मारहाण; चौकशीची मागणी
- मुळशीत कृषी दिन उत्साहात साजरा; पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान!
- नवी मुंबईत पावसाचा हाहाकार; नेरुळमध्ये रस्त्यावरील पाण्यात वीज उतरल्याने दोन कॉलेज तरुणींना जोरदार शॉक!
- पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा; हवामान विभागाचा 'ऑरेंज' अलर्ट!
गुन्हा
- सांगली एसीबीची धडाकेबाज कारवाई! चोरीचा गुन्हा दडपण्यासाठी १.६ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस पाटील गजाआड!
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- जगन्नाथ रथयात्रा २०२६: १६ जुलैला भक्तांचा महासागर लोटणार; जाणून घ्या रथयात्रेचे महत्त्व, विधी आणि संपूर्ण माहिती!
- युरोपमध्ये ३५ अंशांवर रस्ते वितळतात, तर भारतात ४५ अंशांवरही ठणठणीत! काय आहे त्यामागचे 'इंजिनिअरिंग' रहस्य?
- इराकच्या खासदाराच्या घरातून १४६ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचा डोंगर जप्त; पाहून डोळे दिपून जातील!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.

























Subscribe to my channel



