डिजिटल माध्यमांवर विश्वास ठेवणाऱ्या जगात नीटच्याभविष्यातील परीक्षा (21 जूनला होणारी परीक्षा नव्हे)संगणकीकृत पद्धतीने होणे हा एक सकारात्मक संकेतआहे. तसेच व्यवस्था व जनतेतील नात्यात कमी होतचाललेल्या विश्वासावरही तो एकप्रकारे मलम ठरूशकतो. मात्र केवळ व्यवस्था तंत्रज्ञानाशी जोडल्याने सर्वकाही सुरळीत होईल का? तंत्रज्ञान विश्वास वाचवूशकेल का? भविष्यात प्रश्नपत्रिका फुटण्याची कोणतीहीशक्यता उरणार नाही का? कदाचित हो, कदाचित नाही! नीट परीक्षेबाबत आजही अनेक पालक व परीक्षार्थीसंभ्रमात असतील. नागरिकांसाठी सरकारमधील त्यांचेप्रतिनिधी नेमके काय करत आहेत, हे जाणून घेणे सोपेनसते. भले ते त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवत असलेतरी. लोकप्रतिनिधींना मतदानाद्वारे पदावरून दूर करतायेते. मात्र सरकारी कर्मचारी किंवा नागरी सेवक निवडूनआलेले नसतात.त्यामुळे ते अशा नियंत्रणापासून बऱ्याचअंशी सुरक्षित असतात. अशावेळी नागरिकांना सरकारीयंत्रणा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवावालागतो की ते जनहितासाठीच काम करतील. पणवस्तुस्थिती अशी आहे की व्यवस्था त्यांच्या याविश्वासाचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. पेपरफुटीच्या घटनांनी हा प्रश्न उभा केला की, असे पुन्हाहोऊ नये यासाठी नेमके काय करावे? एखादी प्रामाणिकव्यक्ती राजीनामा देते तेव्हा नेहमी अशी तक्रार केली जातेकी व्यवस्था प्रामाणिकतेची साथ देत नाही. त्यामुळे तीव्यक्ती स्वतःला एकाकी समजू लागते. कारणआजूबाजूला त्रुटीच त्रुटी दिसतात. मग ही व्यवस्थासमजून घेण्याचा व तिला अधिक सक्षम कसे करता येईलयाचा विचार का करू नये? यासंदर्भात असा युक्तिवाद मांडला जातो की सरकारी अधिकाऱ्यांची खरी भूमिका संरक्षकाची असावी.म्हणजेच प्रभावी व नैतिक तसेच जनतेचा विश्वाससंपादनाची इच्छा व क्षमता असलेले व्यक्तिमत्त्व. केवळकुशल व व्यावसायिक नागरी सेवक पुरेसे नाही; तर न्याय,प्रामाणिकपणा व परोपकाराच्या नैतिक मूल्यांनी प्रेरितअसणे गरजेचे आहे. अलीकडे यूपीएससीने प्राथमिकपरीक्षेत काही प्रश्न मेन्स परीक्षेतील नैतिकता विषयाच्याप्रश्नांसारखे होते. जणू पहिल्याच टप्प्यात आयोगपरीक्षार्थ्यांची नैतिक निर्णयक्षमता तपासू इच्छित होता.कारण लोकशाहीचा पाया असलेला विश्वास हीव्यवस्थाच अशा नैतिक निर्णयांमुळे टिकवून ठेवू शकते.मग 21 जूनला होणारी नीट आणि इतर परीक्षा त्रुटीमुक्तठरतील का? त्या कोणत्याही प्रकारच्या पेपरफुटीपासूनसुरक्षित राहतील का? व्यवस्था लोकांचा विश्वास टिकवूशकेल का? भविष्यातील संगणकीकृत परीक्षा व्यवस्थेच्याकर्ताधर्त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवतीलका? या प्रश्नांची उत्तरे काळच देऊ शकेल. मात्र एकगोष्ट निश्चित आहे की सर्व काही सुरक्षित ठेवणे आणिविश्वास जिवंत राखणे आता इतके सोपे राहिलेले नाही.संशोधकांना असे आढळून आले आहे की परस्परांवरीलविश्वास कमी असतो त्या समाजात नैतिक मूल्येसामायिक केली जात नाहीत. परिणामी नैतिक एकमताचाअभाव निर्माण होतो. अशा समाजांचे सर्वांत महत्त्वाचेवैशिष्ट्य म्हणजे सामाजिक,राजकीय विश्वासात घट.राजकारण आनंद व एकतेचे वातावरण निर्माण करेल. व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीतंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागेल. त्याचबरोबर व्यवस्थाचालवणाऱ्या व्यक्तींनीही प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठेचास्वीकार करणे गरजेचे आहे. त्यामुळे ते नैतिक द्वंद्वातूनबाहेर पडू शकतील. संगणकीकृत पद्धतीने होणारी नीटपरीक्षा व यूपीएससीच्या प्राथमिक परीक्षेतील नैतिकप्रक्रियेशी संबंधित प्रश्न हे निःसंशयपणे विश्वास अधिकदृढ करतील. नैतिकतेचे स्थान परिघावर नसून केंद्रस्थानीअसते. व्यवस्था याच गुरुत्वाकर्षणावर चालते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बेस्टला मुंबई पालिकेचा झटका! ४ हजार कोटींच्या मागणीला नकार, केवळ १ हजार कोटींवर बोळवण; मालमत्ता करही होणार वजा!
- जागतिक महायुद्धाचा भडका! इराणवर अमेरिकेचे भीषण हवाई हल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा- "तेहरानला मोठी किंमत मोजावी लागेल!"
- लोकमत'च्या बातमीने हलवले सरकार! लातूरच्या शेतकरी माऊलीच्या खांद्यावरून अखेर उतरले जू; मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे गायकवाड कुटुंबाला मिळाला बैल आणि तात्काळ मदत!
- दादर बेस्ट बस अपघातात मोठा खुलासा! आरटीओ रिपोर्टमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट; चालकाचा परवाना रद्द होणार, निष्काळजीपणा पडला महागात!
महाराष्ट्र
- बेस्टला मुंबई पालिकेचा झटका! ४ हजार कोटींच्या मागणीला नकार, केवळ १ हजार कोटींवर बोळवण; मालमत्ता करही होणार वजा!
- लोकमत'च्या बातमीने हलवले सरकार! लातूरच्या शेतकरी माऊलीच्या खांद्यावरून अखेर उतरले जू; मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे गायकवाड कुटुंबाला मिळाला बैल आणि तात्काळ मदत!
- दादर बेस्ट बस अपघातात मोठा खुलासा! आरटीओ रिपोर्टमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट; चालकाचा परवाना रद्द होणार, निष्काळजीपणा पडला महागात!
- महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ! मुख्यमंत्री कार्यालय, संघ मुख्यालय आणि ३ शहरांचे महापौर टार्गेटवर; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर!
गुन्हा
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! टीएमसी काँग्रेसमध्ये विलीन होणार? ममता बॅनर्जी तयार; पण अभिषेक बॅनर्जींनी राहुल गांधींसमोर ठेवली 'ही' मोठी अट!
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!

























Subscribe to my channel


