डिजिटल माध्यमांवर विश्वास ठेवणाऱ्या जगात नीटच्याभविष्यातील परीक्षा (21 जूनला होणारी परीक्षा नव्हे)संगणकीकृत पद्धतीने होणे हा एक सकारात्मक संकेतआहे. तसेच व्यवस्था व जनतेतील नात्यात कमी होतचाललेल्या विश्वासावरही तो एकप्रकारे मलम ठरूशकतो. मात्र केवळ व्यवस्था तंत्रज्ञानाशी जोडल्याने सर्वकाही सुरळीत होईल का? तंत्रज्ञान विश्वास वाचवूशकेल का? भविष्यात प्रश्नपत्रिका फुटण्याची कोणतीहीशक्यता उरणार नाही का? कदाचित हो, कदाचित नाही! नीट परीक्षेबाबत आजही अनेक पालक व परीक्षार्थीसंभ्रमात असतील. नागरिकांसाठी सरकारमधील त्यांचेप्रतिनिधी नेमके काय करत आहेत, हे जाणून घेणे सोपेनसते. भले ते त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवत असलेतरी. लोकप्रतिनिधींना मतदानाद्वारे पदावरून दूर करतायेते. मात्र सरकारी कर्मचारी किंवा नागरी सेवक निवडूनआलेले नसतात.त्यामुळे ते अशा नियंत्रणापासून बऱ्याचअंशी सुरक्षित असतात. अशावेळी नागरिकांना सरकारीयंत्रणा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवावालागतो की ते जनहितासाठीच काम करतील. पणवस्तुस्थिती अशी आहे की व्यवस्था त्यांच्या याविश्वासाचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. पेपरफुटीच्या घटनांनी हा प्रश्न उभा केला की, असे पुन्हाहोऊ नये यासाठी नेमके काय करावे? एखादी प्रामाणिकव्यक्ती राजीनामा देते तेव्हा नेहमी अशी तक्रार केली जातेकी व्यवस्था प्रामाणिकतेची साथ देत नाही. त्यामुळे तीव्यक्ती स्वतःला एकाकी समजू लागते. कारणआजूबाजूला त्रुटीच त्रुटी दिसतात. मग ही व्यवस्थासमजून घेण्याचा व तिला अधिक सक्षम कसे करता येईलयाचा विचार का करू नये? यासंदर्भात असा युक्तिवाद मांडला जातो की सरकारी अधिकाऱ्यांची खरी भूमिका संरक्षकाची असावी.म्हणजेच प्रभावी व नैतिक तसेच जनतेचा विश्वाससंपादनाची इच्छा व क्षमता असलेले व्यक्तिमत्त्व. केवळकुशल व व्यावसायिक नागरी सेवक पुरेसे नाही; तर न्याय,प्रामाणिकपणा व परोपकाराच्या नैतिक मूल्यांनी प्रेरितअसणे गरजेचे आहे. अलीकडे यूपीएससीने प्राथमिकपरीक्षेत काही प्रश्न मेन्स परीक्षेतील नैतिकता विषयाच्याप्रश्नांसारखे होते. जणू पहिल्याच टप्प्यात आयोगपरीक्षार्थ्यांची नैतिक निर्णयक्षमता तपासू इच्छित होता.कारण लोकशाहीचा पाया असलेला विश्वास हीव्यवस्थाच अशा नैतिक निर्णयांमुळे टिकवून ठेवू शकते.मग 21 जूनला होणारी नीट आणि इतर परीक्षा त्रुटीमुक्तठरतील का? त्या कोणत्याही प्रकारच्या पेपरफुटीपासूनसुरक्षित राहतील का? व्यवस्था लोकांचा विश्वास टिकवूशकेल का? भविष्यातील संगणकीकृत परीक्षा व्यवस्थेच्याकर्ताधर्त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवतीलका? या प्रश्नांची उत्तरे काळच देऊ शकेल. मात्र एकगोष्ट निश्चित आहे की सर्व काही सुरक्षित ठेवणे आणिविश्वास जिवंत राखणे आता इतके सोपे राहिलेले नाही.संशोधकांना असे आढळून आले आहे की परस्परांवरीलविश्वास कमी असतो त्या समाजात नैतिक मूल्येसामायिक केली जात नाहीत. परिणामी नैतिक एकमताचाअभाव निर्माण होतो. अशा समाजांचे सर्वांत महत्त्वाचेवैशिष्ट्य म्हणजे सामाजिक,राजकीय विश्वासात घट.राजकारण आनंद व एकतेचे वातावरण निर्माण करेल. व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीतंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागेल. त्याचबरोबर व्यवस्थाचालवणाऱ्या व्यक्तींनीही प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठेचास्वीकार करणे गरजेचे आहे. त्यामुळे ते नैतिक द्वंद्वातूनबाहेर पडू शकतील. संगणकीकृत पद्धतीने होणारी नीटपरीक्षा व यूपीएससीच्या प्राथमिक परीक्षेतील नैतिकप्रक्रियेशी संबंधित प्रश्न हे निःसंशयपणे विश्वास अधिकदृढ करतील. नैतिकतेचे स्थान परिघावर नसून केंद्रस्थानीअसते. व्यवस्था याच गुरुत्वाकर्षणावर चालते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




