डिजिटल माध्यमांवर विश्वास ठेवणाऱ्या जगात नीटच्याभविष्यातील परीक्षा (21 जूनला होणारी परीक्षा नव्हे)संगणकीकृत पद्धतीने होणे हा एक सकारात्मक संकेतआहे. तसेच व्यवस्था व जनतेतील नात्यात कमी होतचाललेल्या विश्वासावरही तो एकप्रकारे मलम ठरूशकतो. मात्र केवळ व्यवस्था तंत्रज्ञानाशी जोडल्याने सर्वकाही सुरळीत होईल का? तंत्रज्ञान विश्वास वाचवूशकेल का? भविष्यात प्रश्नपत्रिका फुटण्याची कोणतीहीशक्यता उरणार नाही का? कदाचित हो, कदाचित नाही! नीट परीक्षेबाबत आजही अनेक पालक व परीक्षार्थीसंभ्रमात असतील. नागरिकांसाठी सरकारमधील त्यांचेप्रतिनिधी नेमके काय करत आहेत, हे जाणून घेणे सोपेनसते. भले ते त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवत असलेतरी. लोकप्रतिनिधींना मतदानाद्वारे पदावरून दूर करतायेते. मात्र सरकारी कर्मचारी किंवा नागरी सेवक निवडूनआलेले नसतात.त्यामुळे ते अशा नियंत्रणापासून बऱ्याचअंशी सुरक्षित असतात. अशावेळी नागरिकांना सरकारीयंत्रणा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवावालागतो की ते जनहितासाठीच काम करतील. पणवस्तुस्थिती अशी आहे की व्यवस्था त्यांच्या याविश्वासाचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. पेपरफुटीच्या घटनांनी हा प्रश्न उभा केला की, असे पुन्हाहोऊ नये यासाठी नेमके काय करावे? एखादी प्रामाणिकव्यक्ती राजीनामा देते तेव्हा नेहमी अशी तक्रार केली जातेकी व्यवस्था प्रामाणिकतेची साथ देत नाही. त्यामुळे तीव्यक्ती स्वतःला एकाकी समजू लागते. कारणआजूबाजूला त्रुटीच त्रुटी दिसतात. मग ही व्यवस्थासमजून घेण्याचा व तिला अधिक सक्षम कसे करता येईलयाचा विचार का करू नये? यासंदर्भात असा युक्तिवाद मांडला जातो की सरकारी अधिकाऱ्यांची खरी भूमिका संरक्षकाची असावी.म्हणजेच प्रभावी व नैतिक तसेच जनतेचा विश्वाससंपादनाची इच्छा व क्षमता असलेले व्यक्तिमत्त्व. केवळकुशल व व्यावसायिक नागरी सेवक पुरेसे नाही; तर न्याय,प्रामाणिकपणा व परोपकाराच्या नैतिक मूल्यांनी प्रेरितअसणे गरजेचे आहे. अलीकडे यूपीएससीने प्राथमिकपरीक्षेत काही प्रश्न मेन्स परीक्षेतील नैतिकता विषयाच्याप्रश्नांसारखे होते. जणू पहिल्याच टप्प्यात आयोगपरीक्षार्थ्यांची नैतिक निर्णयक्षमता तपासू इच्छित होता.कारण लोकशाहीचा पाया असलेला विश्वास हीव्यवस्थाच अशा नैतिक निर्णयांमुळे टिकवून ठेवू शकते.मग 21 जूनला होणारी नीट आणि इतर परीक्षा त्रुटीमुक्तठरतील का? त्या कोणत्याही प्रकारच्या पेपरफुटीपासूनसुरक्षित राहतील का? व्यवस्था लोकांचा विश्वास टिकवूशकेल का? भविष्यातील संगणकीकृत परीक्षा व्यवस्थेच्याकर्ताधर्त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवतीलका? या प्रश्नांची उत्तरे काळच देऊ शकेल. मात्र एकगोष्ट निश्चित आहे की सर्व काही सुरक्षित ठेवणे आणिविश्वास जिवंत राखणे आता इतके सोपे राहिलेले नाही.संशोधकांना असे आढळून आले आहे की परस्परांवरीलविश्वास कमी असतो त्या समाजात नैतिक मूल्येसामायिक केली जात नाहीत. परिणामी नैतिक एकमताचाअभाव निर्माण होतो. अशा समाजांचे सर्वांत महत्त्वाचेवैशिष्ट्य म्हणजे सामाजिक,राजकीय विश्वासात घट.राजकारण आनंद व एकतेचे वातावरण निर्माण करेल. व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीतंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागेल. त्याचबरोबर व्यवस्थाचालवणाऱ्या व्यक्तींनीही प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठेचास्वीकार करणे गरजेचे आहे. त्यामुळे ते नैतिक द्वंद्वातूनबाहेर पडू शकतील. संगणकीकृत पद्धतीने होणारी नीटपरीक्षा व यूपीएससीच्या प्राथमिक परीक्षेतील नैतिकप्रक्रियेशी संबंधित प्रश्न हे निःसंशयपणे विश्वास अधिकदृढ करतील. नैतिकतेचे स्थान परिघावर नसून केंद्रस्थानीअसते. व्यवस्था याच गुरुत्वाकर्षणावर चालते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




