
Maharashtra : नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई आणि राज्यातील विविध भागातून विमानतळापर्यंत सुलभतेनं पोहोचण्यासाठी मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी योजनेला अंतिम रूप दिले आहे. यात रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि बससेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत. जेणेकरून जवळपासच्या तसेच दुरच्या प्रवाशांची सोय होईल.
उद्घटनानंतर सुरूवातीला तासाला ८ ते १० विमाने उड्डाण होईल. २०२६पर्यंत प्रतितास ३० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. एनएमआयए अधिकाऱ्यांच्या मते, विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना हाताळण्यासाठी डिझाईन केला आहे. त्याच्या सुरळीत कामकाजासाठी अॅप्रोच कनेक्टिव्हिटी महत्वाचा घटक असेल.
यासंदर्भात अधिकारी म्हणाले, 'NMIAL आगामी पायाभूत सुविधांचा वापर करून मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी विकसित करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी सक्रियपणे सहकार्य करत आहे. रस्ते, रेल्वे आणि वॉटर ट्रान्सपोर्ट या माध्यमांतून विनानतळ गाठणं सहज उपलब्ध होईल. यामुळे गर्दीचे व्यवस्थापन होईल', असे एनएमआयए प्रवक्त्यांनी सांगितले.
रस्ते कनेक्टिव्हिटी
या योजनेचा केंद्रबिंदू म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. २२ किमी लांबीचा अटल सेतू दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील न्हावा शेवाशी जोडतो. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होतो. दक्षिण मुंबईतील प्रवासी अवघ्या २० मिनिटांत उलवे येथे पोहचू शकतील.
सायन पनवेल महामार्ग हा विमानतळाचा प्रमुख प्रवेशमार्ग असून, तो मुंबई शहराला चेंबूर, नेरूळ आणि बेलापूरमार्गे पनवेलशी जोडतो. तसेच Eastern Freeway हायवे हा देखील आणखी एक महामार्ग पर्याय आहे. हा महामार्गही दक्षिण मुंबईला थेट चेंबूरशी जोडतो.
याशिवाय सिडको नवी मुंबईचे नियोजन प्राधिकरणाकडून नवी मुंबई विमानतळाजवळ एक नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येत आहे. हे नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉर ठाणे ते नवी मुंबईशी जोडलेला असेल. सहा इंटरचेंज असलेल्या या मार्गामुळे प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून अवघ्या मिनिटांपर्यंत कमी होईल.
बस सेवा
MSRTC पुणे, ठाणे, दादर, वाशी आणि पनवेलसारख्या प्रमुख ठिकाणांहून, एअरपोर्ट एक्सप्रेस इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवांमध्ये इलेक्ट्रिक बसेस असतील.
रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी
पनवेल रेल्वे स्थानकाला विमानतळासाठी फीडर पॉइंट म्हणून विकसित केले जात आहे. पुणे, रायगड, नाशिक आणि कोकण पट्ट्यातून येणारे प्रवासी पनवेलपर्यंत रेल्वेने येऊन विमानतळ शटल बसेसचा लाभ घेऊ शकतील.
प्रवाशांना कसं गाठता येईल नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ
दक्षिण मुंबईतील प्रवासी अटस सेतूमार्गे अवघ्या ४० मिनिटांत विमानतळावर पोहोचू शकतील.
ठाणेकरांना थेट विमानतळ एक्स्प्रेस बससेवेचा लाभ होईल.
पुणे आणि रायगडमधील प्रवासी पनवेलपर्यंत रेल्वेने येऊन शटल सेवांचा उपयोग करू शकतील.
उलवे, खारघर, कामोठे आणि पनवेलमधील स्थानिक प्रवाशांना फीडर बसेसची सोय उपलब्ध होईल.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




