वर्ष 2012 मध्ये मला फ्रान्सच्या प्रतिष्ठित पाश्चरइन्स्टिट्यूटमध्ये व्हॅक्सिनॉलॉजीचा अभ्यास करण्याची संधीमिळाली. तेथील कोर्स डायरेक्टर्ससोबत माझे चांगले संबंधनिर्माण झाले होते. काही वर्षांनंतर जेव्हा ते भारतात आले,तेव्हा मी त्यांना एका प्रसिद्ध ‘फाइन डायनिंग’ रेस्टॉरंटमध्येरात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले. सर्वकाही व्यवस्थितहोते- जेवण, वातावरण, सेवा- पण एका गोष्टीने संपूर्णअनुभव अस्वस्थ केला : गोंगाट. माझ्या पाहुण्यांना संवादसाधताना अडचण जाणवत होती. त्याच दिवशी मलाजाणीव झाली की आपण सभोवतालच्या गोंगाटाने इतकेसरावलो आहोत की या समस्येकडे आपण लक्षही देत नाही. आज भारतातील शहरांमध्ये गोंगाट ही केवळ एकगदारोळपूर्ण पार्श्वभूमी राहिलेली नाही, तर ती एककायमस्वरूपी वास्तविकता बनली आहे. दिल्लीमध्येआवाजाची सरासरी पातळी जवळपास 75 डेसिबलपर्यंतपोहोचली आहे, तर जागतिक आरोग्य संघटना दिवसा 55डेसिबलची मर्यादा सुरक्षित मानते. मुंबई, कोलकाता,बेंगळुरू यांसारख्या महानगरांमध्येही परिस्थिती काही वेगळीनाही - बहुतांश भागांमध्ये आवाजाची पातळी 65 ते 75डेसिबलच्या दरम्यान असते आणि गर्दीच्या वेळी ती 90 ते100 डेसिबलपर्यंत पोहोचते. चिंतेची बाब म्हणजे आपणहंगामी आव्हानांवर- जसे की हिवाळ्यातील वायुप्रदूषण,उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि उष्णतेची लाट किंवाथंडीच्या हंगामातील शीत लहर यावर तर बोलतो- पणध्वनिप्रदूषण- जे वर्षभर असते- त्याकडे कमी लक्ष दिलेजाते. तर, दीर्घकाळ 70 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्यासंपर्कात राहिल्याने हृदयविकार, उच्च रक्तदाब आणिस्ट्रोकचा धोका वाढतो. प्रत्येक 10 डेसिबलच्या वाढीसोबतहृदयाशी संबंधित धोका जवळपास 8 टक्क्यांपर्यंत वाढूशकतो. मुलांमधील शिकण्याची क्षमता प्रभावित होते,गर्भवती महिलांमध्ये गुंतागुंत वाढते आणि वृद्धांमध्ये झोपेचीसमस्या सामान्य होते. भारतामध्ये 6 कोटींहून अधिक लोकऐकण्याच्या समस्येने त्रस्त आहेत आणि ध्वनिप्रदूषण हे त्याचेएक मोठे कारण बनत आहे. गोंगाटाचा परिणाम केवळआरोग्यापुरता मर्यादित नाही, तर तो आपली उत्पादकता,मानसिक संतुलन व सामाजिक वर्तनावरही होतो. सततच्यागोंगाटात राहणारी व्यक्ती अधिक चिडचिडी, थकलेली,लक्ष केंद्रित करण्यात कमी सक्षम असते. अशा स्थितीतसमाजाच्या एकूण कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. तसेपाहिले तर आपल्याकडे नियमांची कमतरता नाही. पर्यावरणसंरक्षण कायदा 1986 अंतर्गत ध्वनिप्रदूषण (नियमन आणिनियंत्रण) नियम बनवण्यात आले होते. पण समस्यानियमांची नाही, तर त्यांच्या पालनाची आहे. रस्त्यांवरअनावश्यक हॉर्न वाजवणे, रात्री उशिरापर्यंत डीजे किंवालाऊडस्पीकरचा वापर आणि बांधकामाच्या ठिकाणीवेळेच्या मर्यादेचे उल्लंघन- हे सर्व आता सामान्य झालेआहे. कायद्यांचे कठोर पालन सुनिश्चित करावे लागेल.जनजागृती वाढवणेही तितकेच गरजेचे आहे. शाळा आणिमहाविद्यालयांमध्ये हा संदेश द्यावा लागेल की हॉर्न वाजवणेही मजबुरी नाही, तर सवय आहे - आणि ती बदलली जाऊशकते. शहरी नियोजनातही बदल आवश्यक आहे. नॉइजबॅरियर, ग्रीन कॉरिडॉर आणि ईव्हीला चालना देणे या दिशेनेउपयुक्त ठरू शकते. ज्याप्रमाणे आपण हवा गुणवत्तानिर्देशांक (एक्यूआय) नियमितपणे पाहतो, त्याचप्रमाणेआवाजाच्या पातळीचे रिअल-टाइम मॉनिटरिंग देखील सुरूकेले पाहिजे. कारण ध्वनिप्रदूषण हे एक असे सायलेंटसंकट आहे- जे हळूहळू आपल्याला प्रभावित करत आहे.(हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




