53 वर्षांच्या एका शानदार परफॉर्मरने दोन दशकांहून अधिक काळ पूर्ण निष्ठेने काम केले. कॉर्पोरेटच्या पायऱ्या ते खूप वेगाने चढले आणि अखेर बिझनेसच्या सर्वोच्च पदावर पोहोचले, परंतु गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या प्रमोटर्सनी त्यांच्या परफॉर्मन्समध्ये घसरण पाहिली. ते प्रचंड तणावात दिसत होते. बिझनेस ट्रॅव्हल टाळत आणि ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबणेही त्यांनी सोडले होते. ते नेहमी असंतुष्ट दिसत असत. याचे कारण जाणून घेण्यासाठी कंपनीच्या मालकांनी एका बाह्य तज्ज्ञाची मदत घेतली. कन्सल्टंटने सांगितले की, त्यांच्या असंतोषाचे कारण वेतन-भत्ते नसून, हे आहे की ते आपल्या मुलासोबत क्वालिटी टाइम घालवू शकत नाहीत. ते अशा ‘कॉर्पोरेट ट्रॅप’मध्ये अडकले होते, जिथे प्रत्येक वेळी उपलब्ध राहावे लागते, मोठ्या टीमसोबत सतत संपर्कात राहावे लागते आणि म्हणूनच त्यांच्याकडे मुलासाठी मानसिक ऊर्जा उरतच नव्हती. ते सतत कमी झोपेच्या समस्येशी झगडत होते आणि हा त्यांच्या ‘वयोवृद्ध पेरेंट’ असण्याचा परिणाम होता. त्यांचे मूल जन्माला आले तेव्हा ते 41 वर्षांचे आणि पत्नी 40 वर्षांची होती. 12 वर्षांनंतर, करिअरच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आणि लहान मुलाच्या संगोपनाच्या हाय-एनर्जी डिमांडमध्ये समतोल साधणे त्यांच्यासाठी ओझे बनले आहे. आज या व्यापक संकटातून अनेक वृद्ध पालक जात आहेत. आज बरेच लोक उशिराने पॅरेंट्स बनत आहेत, परंतु नंतर त्यांना वैयक्तिक वेळेची कमतरता, सामाजिक दबाव आणि गंभीर आर्थिक आव्हानांसारख्या अनपेक्षित वास्तवाचा सामना करावा लागतो. अनेक लोक अशा वेळी मुलांच्या संगोपनाचा मोठा खर्च उचलत आहेत, जेव्हा त्यांनी रिटायरमेंटसाठी बचत वाढवायला हवी किंवा वयाशी संबंधित आरोग्य समस्या मॅनेज करायला हव्यात. परिणामी, काही लोकांना सर्वाधिक कमाईच्या वर्षांतही आपल्या प्रोफेशनमधून मागे हटण्याचा विचार करावा लागतो. कामाचा सततचा दबाव आणि झोपेची कमतरता यांचे विषारी समीकरण शारीरिक थकवा वेगाने वाढवते. दुसरीकडे अनेक प्रमोटर्स आणि बॉस त्यांच्या बर्नआऊटला अनेकदा ‘असंतोष’ मानून बसतात. करिअर-ड्रिव्हन प्रोफेशनल्सचा एक मोठा वर्ग जाणूनबुजून उशिरा मुले जन्माला घालत आहे. अमेरिकेत 2025 मध्ये एकूण जन्मांमध्ये 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांचा वाटा सुमारे 4.3% राहिला. 1990 च्या अवघ्या 1.2% वाट्याच्या तुलनेत ही नाट्यमय वाढ आहे. भारताचा नॅशनल डेटा दर्शवतो की देशभरातील एकूण प्रसूतींमध्ये 40 ते 44 वर्षांच्या महिलांच्या प्रसूती 1% असतात. महानगरांमधील फर्टिलिटी क्लिनिकचे अहवाल सांगतात की, करिअरसंबंधी महत्त्वाकांक्षा आणि आर्थिक सुरक्षेच्या आशेने 35 आणि 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांमध्ये आयव्हीएफसारख्या प्रगत प्रजनन प्रक्रियांची मागणी दरवर्षी 5% वाढत आहे. हा कल संकेत देतो की अधिक वयात मातृत्व मिळवण्याच्या विचारसरणीत मोठा बदल होत आहे. अभ्यास पुष्टी करतात की, या वयोवृद्ध मातांना तीव्र तुलनेचा सामना करावा लागतो. त्यांच्यावर सतत बाह्य सल्ले आणि डिजिटल माहितीचा भडिमार होत असतो, ज्यामुळे त्या व्याकुळ होतात. पॅरेंट्सचा दबाव काही नवीन नाही. हा पिढ्यानपिढ्या चालत आला आहे, परंतु आज हा अधिक ढवळाढवळ करणारा वाटतो, कारण आधुनिक अल्गोरिदमने यातून सुटका करून घेणे जवळपास अशक्य केले आहे. विशेषतः इन्फ्लुएन्सर्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सनी ही चिंता आणखी वाढवली आहे की मुलांचे संगोपन आता अत्यंत गुंतागुंतीचे, खर्चिक झाले आहे आणि त्यात यशस्वी होणे अत्यंत कठीण होत आहे. पूर्वीच्या पिढ्यांना पेरेंटिंगबद्दल मंदिरांमध्ये, प्रवासात किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये न मागता सल्ले मिळत असत, परंतु आज पॅरेंट्स सतत अशा चित्रांनी वेढलेले असतात, जी सांगतात की मुलांसाठी त्यांनी काय केले पाहिजे. हा डिजिटल दबाव त्यांच्यामध्ये अयोग्यता आणि अपराधीपणाची भावना निर्माण करतो. बहुतांश ‘सुपरमॉम्स’च्या सोशल मीडिया फीड्स याला आणखी वाढवतात. जसे एखादे वृद्ध पालक थोडे पुढे जातात, की डिजिटल इकोसिस्टम नवीन सांस्कृतिक वाद उभा करून त्यांची एंग्झायटी पुन्हा वाढवते. फंडा असा आहे की - नि:संशयपणे उशिरा आई बनण्याचे काही खास फायदे आहेत, परंतु असे दिसते आहे की या निर्णयामुळे निर्माण होणारी आव्हाने त्या फायद्यांवर ओझे ठरू लागली आहेत. आपले विचार माझ्याशी शेअर करा की आपण आपल्या अवतीभोवती काय पाहत आहात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




