सुनील जाधव, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल का कोणाचा तरी फोन आल्यानंतर अजित पवार यांनी प्रवासाचा निर्णय बदलला, असा मोठा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केला आहे. त्यांनी मंत्रालयातील फाईलसंदर्भात अजितदादांना फोन केला होता. तो फोन आल्यानंतर अजितदादांनी ‘बाय रोड’ म्हणजेच रस्ता मार्गे जाणं रद्द केल्याचा, धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. फाईल्ससंदर्भात फोन केल्यामुळे आधीच गाडीत टाकलेल्या बॅगा पुन्हा उतरवून चार्टर्ड फ्लाइटने जाण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला. ही कागदपत्रे आणण्यासाठी त्यांनी सिक्युरिटीला फोन केला होता. मंत्रालयातून फाईल आणायला सुमारे साडेसात ते आठ वाजते होते. त्यामुळे रात्रीच रोडने जाण्याचा पर्याय रद्द करण्यात आला, असं खळबळजनक वक्तव्य प्रमोद हिंदुराव यांनी केलं आहे.
काय म्हणाले प्रमोद हिंदुराव?
आदल्या दिवशी त्यांची तयारी झाली होती की आपण रोडने जायचं. सर्व बॅग गाडीमध्ये टाकल्या होत्या. प्रफुल पटेल का कोणाचा तरी फोन त्यांना आला होता. माझं काहीतरी काम अडलंय, मंत्रालयात ती फाईल आहे. दादांनी सेक्रेटरी फोन लावून कागदपत्रे सहीसाठी आणायला सांगितलं. परत मी आठवडाभर नाही, निवडणुकीसाठी जाणार आहे, असं ते म्हणाले. ती फाईल आणायला 7.30 ते 8 वाजते होते. परत त्यांनी ड्राइव्हरला सांगितलं की बॅग गाडीबाहेर काढ, आपण चार्टर्ड फ्लाइटने उद्या सकाळी 7.30 का 8 वाजता जायचंय. तेव्हा ड्राइव्हरने गाडीतून सगळ्या बॅग काढल्या.
याविषयी ते पुढे म्हणाले, “दुसऱ्या दिवशी अजितदादांसोबत पाच जण प्रवासाला निघाले होते. त्यात त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव हेसुद्धा होते. ते अजितदादांच्या शेजारीच बसले होते. विदीप जाधव यांनी अजित पवारांसोबत फोटो काढून तो घरच्यांना पाठवला होता. दादांसोबत मी 40 वर्षे समाजासाठी काम केलं. त्यांच्या निधनाच्या दोन दिवस आधीच त्यांची मी प्रत्यक्ष भेट घेतली होती.” प्रमोद हिंदुराव यांच्या या दाव्याने आता नव्या चर्चांना उधाणं आलं आहे. अजित पवारांच्या यांच्या निधनामागचं गूढ अधिकच वाढत जात आहे.
शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीसुद्धा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांवर सवाल उपस्थित केला आहे. “अजित पवार गटाचे नेते मूग गिळून गप्प का आहेत? रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांना का पडत नाहीत? सुनील तटकरे, प्रफुल पटेल का गप्प आहेत? सगळे प्रश्न विचारत असताना त्यांचे नेते मात्र बोलत नाहीत. अजित पवार यांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही हे स्पष्ट होत असताना ते काहीच का बोलत नाहीत,” असा प्रश्न लवांडे यांनी मांडला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी बारामती इथं भीषण विमान अपघातात निधन झालं. ते पाच जणांसह चार्टर्ड फ्लाइटने बारामतीला जात असताना लँडिंगदरम्यान ते विमान कोसळलं. या अपघातात पायलटसह विमानातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
शहर
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: गेल्या पाच वर्षांत ३६ हजार कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा आरोप; मात्र थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) राज्य अजूनही अव्वल!
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!




























Subscribe to my channel




