भारतात महिला कामगार सहभाग दर (एफएलपीआर)35% आहे. हा दर बांगलादेश (42%) आणिफिलिपिन्स (50%) यांसारख्या देशांपेक्षाही खूप कमीआहे. 2017-18 मधील 21% च्या तुलनेत हा दर वाढलाआहे. पण बारकाईने पाहिल्यास या वाढीत 70% पेक्षाजास्त वाटा शेती आणि उदरनिर्वाहावर आधारित क्षेत्रांचाआहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुप्त किंवा छुपाबेरोजगार वर्गही समाविष्ट आहे. विकसित देशांशी तुलना केल्यास या दरातील दरी भरून काढणे केवळ लैंगिक समानतेसाठी महत्त्वाचे नाही.यामुळे आर्थिक विकासालाही मोठा फायदा होऊशकतो. भारत आपल्या जीडीपीमध्ये 700 अब्ज ते 1.4 ट्रिलियन डॉलरची अतिरिक्त वाढ करू शकतो. पणप्रश्न असा आहे की भारतात इतक्या कमी महिला काकाम करतात? या संदर्भातील अभ्यासांत पुरवठाबाजूच्या अडचणींवर भर दिला गेला आहे. त्यातही सामाजिक नियम- यात विनावेतन घरकामाची असमान विभागणी, प्रवासावर व शिक्षणावरील मर्यादा, कमकुवत कायदेशीर संरक्षण तसेच बालविवाहासारख्या प्रथांचासमावेश आहे. उपलब्ध पुरावेही याला दुजोरा देतात.युएन वुमनच्या एका तांत्रिक अहवालानुसार, भारतीयमहिला दिवसाचा 22% वेळ विनावेतन घरकामातघालवतात. पुरुषांसाठी हे प्रमाण दिवसाला केवळ 6.4%आहे. परिणामी बहुतांश धोरणे आधीपासूनच्यानोकऱ्यांमध्येच महिलांचा सहभाग वाढवण्यावर केंद्रितराहिली. भारतात महिलांचा दर कमी असण्यामागेशिक्षणाचा अभाव हे एक कारण सांगितले जाते. पणप्रत्येक स्तरावर महिलांच्या प्रवेशाचे प्रमाण पुरुषांच्याबरोबरीचे किंवा त्याहून अधिक झाले आहे. 2005-06नंतर बालविवाहांचे प्रमाणही निम्म्याने घटले आहे. महिलांचा राजकीय सहभाग वाढला आहे. 1996 मध्येपुरुषांच्या तुलनेत महिलांचे मतदान 9% कमी होते.2024 पर्यंत ते पुरुषांच्याही पुढे गेले. अशा स्थितीतकेवळ सामाजिक नियमच अडथळा असते, तरउत्पादक रोजगारात महिलांच्या स्थितीत स्पष्ट बदलदिसला असता. पण तसे झाले नाही. गेल्या दोन दशकांतगैर-शेती रोजगारात महिलांचे प्रमाण केवळ 5% नेवाढले आहे. हा विरोधाभास दाखवतो की महिलांचासहभाग दर कमी असण्याचे एक कारण भारतीयअर्थव्यवस्थेत एकंदरीत श्रमाच्या मागणीची कमतरताहेसुद्धा आहे. हे समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे ‘लेबरइंटेंसिटी'', म्हणजेच उत्पादनाच्या प्रमाणात वापरलेल्याकामगारांची संख्या. अनेक समान अर्थव्यवस्थांच्यातुलनेत भारताची लेबर इंटेंसिटी खूपच कमी आहे.उदाहरणार्थ, बांगलादेश, फिलिपिन्स आणिव्हिएतनाममध्ये 10 लाख डॉलरच्या जीडीपीउत्पादनासाठी सुमारे 40 ते 50 कामगार काम करतात.भारतात मात्र केवळ 35 कामगार लागतात. भारतातबांगलादेशसारखी लेबर इंटेंसिटी असती, तर महिलाकामगार सहभाग दर 50% च्या आसपास राहिलाअसता. भारतातील मजुरी आणि बेरोजगारीच्याआकडेवारीवरूनही श्रमाची कमजोर मागणी स्पष्टदिसते. 15 ते 25 वयोगटातील तरुण पदवीधरांमध्ये सुमारे40% बेरोजगारी आहे. कामगारांची मागणी इतकी नाहीकी या पदवीधरांना काम करण्यासाठी आकर्षित करूशकेल असा पुरेसा पगार मिळू शकेल. बांगलादेशच्यारेडीमेड गारमेंट उद्योगाचा अनुभव सांगतो कीकामगारांची मागणी या दरावर कसा प्रभाव टाकू शकते.1983 मध्ये बांगलादेशच्या एकूण निर्यातीत या उद्योगाचावाटा 4% होता. 2021 पर्यंत तो 81% झाला. याकामगार-केंद्रित निर्यात क्षेत्राच्या वेगाने झालेल्याविस्तारामुळे महिलांसाठी लाखांनी रोजगाराच्या संधीनिर्माण झाल्या. भारतात श्रमाची मागणी इतकी कमी काआहे? याचे एक कारण कामगारांना रोजगार देण्याशीजोडलेला खर्च आणि त्यातील गुंतागुंत आहे. सुमारे15% भारतीय कंपन्या कामगार कायद्यांना अडथळामानतात. तंत्रज्ञानात (भांडवलात) गुंतवणूक करण्यासप्राधान्य देतात. - (@प्रोजेक्ट सिंडिकेट. लेखाच्यासहलेखिका आल्हा सभरवाल आहेत)
भारतातील महिला एफएलपीआर दोनमार्गांनी वाढू शकतो- वेगवान जीडीपीवाढ व रोजगारात वाढ. वेगवानविकासामुळे भांडवल , श्रमाची मागणीवाढेल. तर वाढलेल्या मागणीचे रूपांतरमोठ्या प्रमाणावर रोजगारात व्हावे हेकामगार-केंद्रित विकास मॉडेल ठरवेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान





























Subscribe to my channel




