फिफा विश्वचषकात पक्षपाताच्या आरोपांमुळे जगभराततीव्र चर्चा सुरू आहे. अर्जेंटिनाच्या बाजूने फिफाचा कलआहे का, लिओनेल मेसीला विशेष सवलत दिली जातआहे का, मेसीची लोकप्रियता पंच आणिअधिकाऱ्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकते का, समानसंधीच्या तत्त्वाला बाधा होत आहे का, कमी चर्चितखेळाडू असलेल्या संघांवर अन्याय होत आहे का,स्पर्धेच्या विश्वासार्हतेवर त्याचा परिणाम होत आहे काआणि या शंका दूर करण्यासाठी फिफाने पुरेशी पावलेउचलली आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित केलेजात आहेत. फिफा विश्वचषकासारख्या स्पर्धेत निष्पक्ष खेळ हीमूलभूत गरज आहे. पंचांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थितहोणे नवीन नाही. मात्र या स्पर्धेतही निर्णयांतील चुकाकमी नव्हत्या. व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) प्रणाली अजूनही वादाचा विषय ठरत असून निर्णयांतील सातत्याबाबत गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. भारताचे माजी फुटबॉलपटू बायचुंग भूतिया म्हणाले, इजिप्तविरुद्धच्या सामन्यात इराणचा रद्द केलेला गोल चुकीचा निर्णय होता. इराणला दिलेल्या वागणुकीमुळेहीवाद अधिकच वाढला. सामना संपल्यानंतर लगेच इराणच्या खेळाडूंनामेक्सिकोला पाठवले. पश्चिम आशियातील युद्धाच्यापार्श्वभूमीवर ही भू-राजकीय गरज असू शकते. मात्र,इराणचा मुद्दा हा अपवाद नव्हता. अर्जेंटिनाच्या सामन्यांतइजिप्त व स्वित्झर्लंडविरुद्ध झालेले काही निर्णयहीवादग्रस्त ठरले. कोणत्याही मोठ्या स्पर्धेची विश्वासार्हताटिकवण्यासाठी निर्णयांवर संशयाची छाया नसणेआवश्यक असते. याच बाबतीत हा विश्वचषक वादात सापडला आहे. ट्रम्पआणि फिफाचे अध्यक्ष यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरीलचर्चेनेही अनावश्यक वाद निर्माण केला. निर्णय प्रक्रियेतफिफा अध्यक्षांची भूमिका नसल्याचे फिफाने स्पष्ट केलेअसले, तरी या स्पष्टीकरणाने जनमानसातील शंका दूरझाल्या नाहीत. खेळाशी संबंधित विषयावर एखाद्या देशाच्या प्रमुखाने वफिफा अध्यक्षांनी चर्चा करण्याची गरजच का भासावी?त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांच्या शंका वाढत नाहीत का?खेळात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेपस्वीकारार्ह नाही आणि ही घटना संशय निर्माणकरण्यास पुरेशी होती. अशा प्रकारचा संशय एखाद्याजागतिक स्पर्धेच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने योग्य नाही.त्यामुळेच त्यावर उपाय योजना केली पाहिजे. स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून बरेचकाही पणाला लागले आहे. अंतिम काही सामन्यांसाठीफिफाने सर्वोत्तम पंचांची नियुक्ती करावी व प्रत्येकनिर्णय पूर्णपणे निष्पक्ष असल्याची खात्री करावी.आपल्या प्रतिष्ठेवर कोणताही डाग लागू न देणे ही त्याचीजबाबदारी आहे. या आरोपांना कटकारस्थानाचा भागम्हणून नाकारले जाऊ शकते. मात्र प्रत्येक वेळी तसेकरून चालणार नाही. या विषयावरील प्रश्न अधिक तीव्र होत असून, आताअधिक सतर्कतेची गरज आहे. माझ्यादृष्टीने निर्णयांतीलविसंगती ही सर्वात मोठी समस्या आहे. उदाहरणार्थ -इंग्लंड व हॅरी केनविरुद्ध मेक्सिकोच्या सामन्यात दिलेलीपेनल्टी व इजिप्तविरुद्ध अर्जेंटिनाच्या बाजूने दिलेलीपेनल्टी यांची तुलना केली तर निर्णयांतील स्पष्ट विसंगतीदिसून येते. दोन्ही प्रसंगी निर्णय कोणत्याही बाजूने जाऊशकला असता. मेक्सिकोच्या बाबतीत मात्र निर्णयअझ्टेका स्टेडियमवरील यजमान संघाच्या बाजूने गेला.मोठ्या खेळाडूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येत नाहीआणि त्यांच्याशिवाय खेळाची लोकप्रियताही कमी होऊशकते. या दोन्ही बाबींचा विचार व्हायला हवा. ही बाबयेथे लक्षात घेतली पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकांच्या मनातीलधारणा. चाहत्यांच्या नजरेत स्पर्धेची प्रतिमा पूर्णपणेनिष्पक्ष असली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या संशयालाजागा नसावी. 19 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वीफिफाने याची खात्री करणे आवश्यक आहे. फिफा हे साध्य करू शकेल का, याचे उत्तरच याविश्वचषकाचा वारसा ठरवेल. अखेरीस कोण जिंकतो आणि कोण हरतो, यापेक्षाखेळाचा विजय अधिक महत्त्वाचा असतो. आणिस्पर्धेतील प्रत्येक निर्णय, प्रत्येक स्तर संशयापलीकडेअसेल तेव्हाच हे शक्य होऊ शकेल.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) फिफाने उर्वरित निर्णायक सामन्यांसाठीसर्वोत्तम पंचांची नियुक्ती करावी.प्रत्येकनिर्णय संशया पलीकडचा असलापाहिजे. तिच गोष्ट आपल्या प्रतिष्ठेवरकोणताही डाग लागू देत नाही. खेळाच्याविश्वासार्हतेसाठी ते अत्यावश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



