माणसाची सर्वात मोठी चूक ही असते की तो आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य दुसऱ्या बद्दलच्या विचारात चिंतेत व्यर्थ घालवतो. कोण कसा आहे? कसा वागतो? हे विचार आपल्याला आतून जाळतात. सर्वात गंभीर बाब ही आहे की आपण ज्यांचा सतत विचार करत असतो ते आपली किती काळजी करतात? जगात वाईट वागणारे लोकं सतत असणार आहेतच. कोणी तुम्हाला धोका देते तर कोणी आपले म्हणून तुमची मर्जी संपादन करुन मित्रत्वात मागून वार करते. कोणी तुम्हाला अनैतिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. वास्तविक प्रश्न हा आहे की तुम्ही त्यांच्या वाईट, स्वार्थी वागणुकीच्या ओझ्याखाली दबून आयुष्य जगणार आहात काय? आपल्याला फक्त इतकेच जाणून जगायचे आहे की समोरचा कसा ही असो, तो त्याचा प्रश्न आहे.आपण आपल्या आत्म्यास त्याच दिशेने घेऊन जाणार आहोत काय? आपण नैतिक वैधानिक मार्ग सोडू नये. आपण कां आणि कशासाठी जगत आहोत या जीवनाच्या प्रमुख उद्देशाचा कधी विचार केला आहे कां? लोक काय म्हणतील या भिती मध्येच अधिक आयुष्य जाते. विवेकपूर्ण विचार करा की हे लोक आहेत कोण? हे देखील भयभीत आणि द्विधा मनस्थितीत आहेत. ते काय म्हणतात, काय विचार करतात ही त्यांची मानसिक स्थिती,समस्या आहे. त्यांच्या आतील तो कचरा आहे, तो बाहेर पडू द्या.आपल्या आत्मिक आनंदाची चावी दुसऱ्याकडे मुळीच नाही. आपण स्वतः एक विवेकसंपन्न मनुष्य आहोत, दुसऱ्याच्या हातातील बाहुली नव्हे. आत्मकेंद्रित व्हा, खरा आनंद मिळेल. जीवन वर्तमानात समोर उभे आहे. त्या सुंदर जीवनाला तुमची प्रतीक्षा आहे. पण आपण आपली एक अपेक्षित प्रतिमा बनवलेली असते की मला असे व्हायचे आहे. तसे होत नाही. यालाच कुंठीत होणे म्हणतात. याच कारणाने आपण दुःखी होऊन समोर असलेल्या सुंदर जीवनाला गमावतो. म्हणून जे वर्तमान वास्तव आहे, त्याचा स्वीकार करत प्रगतीपूर्ण सुंदर जीवन जगावे. आपण दुःखी होण्याच्या मागे कुठे तरी आपली अपेक्षा असते. अपेक्षाभंगाने दुःख होते. आपल्याला वाटत असते की जग आपल्या इशाऱ्यावर नाचावे. आपण म्हणू तसे लोकांनी वागावे. सर्वांकडून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. पण असे प्रत्यक्ष घडत नाही. जग त्याच्या नियमाने चालते. तुमच्या इशाऱ्याने नव्हे. इतरांकडून अपेक्षा न करता आपण आपले स्वकेंद्रित होऊन जीवनाच्या प्रमुख ध्येयाच्या मार्गाचे क्रमण करावे. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




