माणसाची सर्वात मोठी चूक ही असते की तो आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य दुसऱ्या बद्दलच्या विचारात चिंतेत व्यर्थ घालवतो. कोण कसा आहे? कसा वागतो? हे विचार आपल्याला आतून जाळतात. सर्वात गंभीर बाब ही आहे की आपण ज्यांचा सतत विचार करत असतो ते आपली किती काळजी करतात? जगात वाईट वागणारे लोकं सतत असणार आहेतच. कोणी तुम्हाला धोका देते तर कोणी आपले म्हणून तुमची मर्जी संपादन करुन मित्रत्वात मागून वार करते. कोणी तुम्हाला अनैतिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. वास्तविक प्रश्न हा आहे की तुम्ही त्यांच्या वाईट, स्वार्थी वागणुकीच्या ओझ्याखाली दबून आयुष्य जगणार आहात काय? आपल्याला फक्त इतकेच जाणून जगायचे आहे की समोरचा कसा ही असो, तो त्याचा प्रश्न आहे.आपण आपल्या आत्म्यास त्याच दिशेने घेऊन जाणार आहोत काय? आपण नैतिक वैधानिक मार्ग सोडू नये. आपण कां आणि कशासाठी जगत आहोत या जीवनाच्या प्रमुख उद्देशाचा कधी विचार केला आहे कां? लोक काय म्हणतील या भिती मध्येच अधिक आयुष्य जाते. विवेकपूर्ण विचार करा की हे लोक आहेत कोण? हे देखील भयभीत आणि द्विधा मनस्थितीत आहेत. ते काय म्हणतात, काय विचार करतात ही त्यांची मानसिक स्थिती,समस्या आहे. त्यांच्या आतील तो कचरा आहे, तो बाहेर पडू द्या.आपल्या आत्मिक आनंदाची चावी दुसऱ्याकडे मुळीच नाही. आपण स्वतः एक विवेकसंपन्न मनुष्य आहोत, दुसऱ्याच्या हातातील बाहुली नव्हे. आत्मकेंद्रित व्हा, खरा आनंद मिळेल. जीवन वर्तमानात समोर उभे आहे. त्या सुंदर जीवनाला तुमची प्रतीक्षा आहे. पण आपण आपली एक अपेक्षित प्रतिमा बनवलेली असते की मला असे व्हायचे आहे. तसे होत नाही. यालाच कुंठीत होणे म्हणतात. याच कारणाने आपण दुःखी होऊन समोर असलेल्या सुंदर जीवनाला गमावतो. म्हणून जे वर्तमान वास्तव आहे, त्याचा स्वीकार करत प्रगतीपूर्ण सुंदर जीवन जगावे. आपण दुःखी होण्याच्या मागे कुठे तरी आपली अपेक्षा असते. अपेक्षाभंगाने दुःख होते. आपल्याला वाटत असते की जग आपल्या इशाऱ्यावर नाचावे. आपण म्हणू तसे लोकांनी वागावे. सर्वांकडून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. पण असे प्रत्यक्ष घडत नाही. जग त्याच्या नियमाने चालते. तुमच्या इशाऱ्याने नव्हे. इतरांकडून अपेक्षा न करता आपण आपले स्वकेंद्रित होऊन जीवनाच्या प्रमुख ध्येयाच्या मार्गाचे क्रमण करावे. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




