धोरणांना अधिक चांगला आकार देण्यासाठीआपल्याला विश्वासार्ह लोकसंख्या अंदाजांची गरजअसते. मात्र भारताचे लोकसंख्याविषयक अंदाज - तेसंयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (यूएनडीपी) तयारकेले आहेत - एक चिंताजनक चित्र मांडतात. हे अंदाजकदाचित 10 कोटी लोकसंख्या व अनेक दशकांच्याकालावधीच्या संदर्भात चुकीचे ठरू शकतात. यासाठीसरकार जबाबदार आहे. कारण 2021 मध्ये जनगणनाझाली नाही.त्यानंतर ती वर्षानुवर्षे पुढे ढकलली गेली.मागील जनगणना 15 वर्षांपूर्वी झाली होती. त्यामुळे सर्व अंदाज जुन्या व कालबाह्य जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित राहिले आहेत. या प्रक्रियेत भारताने भविष्यातील संभाव्य 10 कोटीनागरिक जणू चित्रातूनच वगळले. यात ते तरुण ग्राहक व कामगारही आहेत. ते भारताच्या आर्थिक वाढीला गतीदेऊ शकले असते. देशाला विकसित राष्ट्र बनवण्यात योगदान देऊ शकले असते. आपण अनेक वर्षे वाटपाहत होतो तो लोकसंख्यात्मक लाभांश (डेमोग्राफिक डिव्हिडंड) अचानक नाहीसा होत असल्यासारखावाटत आहे. जुन्या व अप्रचलित आकडेवारीवरआधारित अंदाजांचे अनेक धोके व दुष्परिणामअसतात. 2011 च्या जनगणनेवर आधारितयूएनडीपीच्या 2024 च्या अंदाजानुसार भारताचीलोकसंख्या 2060 च्या दशकाच्या सुरुवातीला 1.7अब्जांच्या शिखरावर पोहोचणार होती. मात्र नुकत्याचजाहीर सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिम (एसआरएस)2024 च्या प्रजनन दरासंबंधी आकडेवारीवर आधारितनवीन अंदाज सूचित करतात की भारताची लोकसंख्यात्यापेक्षा खूप आधी, सुमारे 1.6 अब्जांच्या पातळीवरसर्वोच्च बिंदू गाठेल. हे 2060 च्या दशकात नव्हे, तर2040 च्या दशकाच्या मध्याच्या आसपास घडेल.त्यानंतर लोकसंख्या घटण्यास सुरुवात होईल आणि हीघट लोकसंख्या वाढीच्या वेगापेक्षाही अधिक तीव्र असूशकते. 89 लाख लोकांच्या नमुन्यावर आधारितएसआरएस 2024 च्या अहवालानुसार भारताचा एकूणप्रजनन दर - म्हणजे एका महिलेने आयुष्यात जन्मदिलेल्या मुलांची सरासरी संख्या - 1.9 वर घसरली. हादर लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्यापातळीपेक्षा कमी आहे. भारताचे लोकसंख्यात्मकसंक्रमण इतक्या वेगाने पुढे गेले आहे की देशातील आठराज्यांमध्ये प्रजनन दर 1.5 किंवा त्याहूनही कमी झालाआहे, जो स्कॅन्डिनेव्हियन देशांच्या पातळीशी तुलनीयआहे. आता आपल्याकडे नवीन आकडेवारी उपलब्धअसल्याने अनेक गैरसमज दूर होत आहेत. एसआरएस2024 चा अहवाल त्या व्यापक समजुतीचे खंडन करतो.भारतातील प्रजनन प्रवृत्ती देशाला दोन वेगळ्या भागांतविभागते - कमी प्रजनन दर असलेली दक्षिणेकडीलराज्ये आणि उच्च प्रजनन दर असलेली उत्तरेकडीलराज्ये अशी धारणा होती. प्रत्यक्षात हिंदी पट्ट्यातील चारराज्ये वगळता देशात प्रजनन दर रिप्लेसमेंट रेटच्या खालीपोहोचला आहे. सर्वात कमी प्रजनन दर असलेली राज्येदेशाच्या विविध भागांत आहेत : उत्तर आणिउत्तर-पश्चिमेकडे दिल्ली (1.2), जम्मू-काश्मीर(1.5), पंजाब (1.5) आणि हिमाचल प्रदेश (1.5);पूर्व आणि ईशान्येकडे पश्चिम बंगाल (1.3), ओडिशा(1.7) आणि आसाम (2.0); पश्चिम महाराष्ट्र(1.5), गुजरात (1.8); तर दक्षिणेकडे केरळ (1.4),तामिळनाडू (1.3), आंध्र प्रदेश (1.5) आणि कर्नाटक(1.5). एसआरएसने सर्व राज्यांची आकडेवारी जाहीरकेली. त्या सर्व ठिकाणी प्रजनन दरात घट नोंदवली.त्यामुळे सरकारने मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेत 2011च्या जनगणनेऐवजी एसआरएस 2024 वर आधारितलोकसंख्या अंदाजांचा वापर केला, तरी परिणामांमध्येमोठा बदल होण्याची शक्यता नाही. तरी उपलब्धअद्ययावत आकडेवारी वापरणे अधिक योग्य ठरेल. या शतकाखेरीस भारताची लोकसंख्या 1 अब्जांपेक्षाहीकमी असण्याची शक्यता आहे. वर्ष 2000 मध्येभारताची लोकसंख्या रचना आदर्श पिरॅमिडसारखीहोती. तिच्या पायथ्याशी मोठी तरुण लोकसंख्या आणिवर तुलनेने कमी वृद्ध लोकसंख्या होती. मात्र 2100 पर्यंतया पिरॅमिडचा पाया आकुंचन पावलेला असेल.
(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) नवीन आकडेवारी अनेक गैरसमज दूरकरत आहे. एसआरएस 2024 चाअहवाल भारतातील प्रजनन प्रवृत्तीदेशाला दोन वेगळ्या भागांत विभागते,या समजुतीचे स्पष्टपणे खंडन करते. हागैरसमज म्हणजे- कमी प्रजनन दरअसलेली दक्षिणेकडील राज्ये व उच्चप्रजनन दर असलेली उत्तरेकडील राज्ये.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
महाराष्ट्र
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel



