‘ब्रँड इंडिया’ला नेमकी कोणती गोष्ट नुकसानपोहोचवत आहे? तीन दशकांपूर्वी आर्थिकसुधारणांनंतर भारत विकसित देशांच्या दृष्टीने एकआकर्षक देश बनला होता. मात्र आता परिस्थिती काबदलली? गुंतवणूकदार पैसा काढून नेत आहेत वभारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या अजून 2019च्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. यामागचे कारणसमजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. मात्र अलीकडेदिल्लीतील एका बेकायदा हॉटेलला लागलेल्या आगीनेमला त्याचे उत्तर दिले. भारतात अनेक गोष्टी देशाच्या प्रतिमेला धक्का देतात.मात्र तीन सर्वांत मोठ्या समस्या म्हणजे कचरा,वायुप्रदूषण व सार्वजनिक ठिकाणी महिलांची असुरक्षितता. सध्या या तिन्ही मिळून आणखी मोठी समस्या निर्माण करतात. ती म्हणजे भारतातील शहरे. त्यातच लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या बाबींची भर पडते. ही कथा आहे शहरांतील कमकुवत प्रशासन व अव्यवस्थेची. समजा, तुम्ही एखाद्या दुर्गम गावातून किंवा छोट्या शहरातून दिल्लीत आलात. येथे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, नामवंत पत्रकारआणि सामाजिक कार्यकर्ते राहतात. त्यांना समाजाच्या अंतरात्म्याचा आवाज मानले जाते. पण याच शहरातरात्री झोपताना तुम्हाला ही चिंता सतावते की,इमारतीला आग लागली तर आपण जिवंत वाचू का?सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकांनी या परिस्थितीलासामान्य मानून घेतले आहे. मात्र वैयक्तिक सुरक्षा हीसर्वांत महत्त्वाची बाब आहे. 2019 मध्येकरोलबागमधील सहा मजली हॉटेलला आग लागून 17जणांचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अनाज मंडीतीलआगीत नऊ बालकांसह 45 जणांचा मृत्यू झाला. हीफक्त मोठी उदाहरणे आहेत. 2022 मध्ये मुंडका येथीलचार मजली व्यावसायिक इमारतीला आग लागूनगुदमरल्याने 27 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोनवर्षांनी पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील नवजातशिशू उपचार केंद्रात आग लागून आठ नवजातबालकांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतांश दुर्घटनाअनधिकृत, बेकायदा किंवा अनियमित क्षेत्रांमध्येघडल्या. दिल्लीतील जुन्या गावांना ‘लाल डोरा’ क्षेत्रघोषित केले आहे. येथे सामान्य शहरी नियम लागू होतनाहीत. मालवीय नगरमधील हॉटेल आगीची घटना वसाकेतमधील इमारतीची घटना अशाच भागांमध्येघडल्या. मालवीय नगरमधील हॉटेल हौज रानी येथेहोते, तर साकेतमधील इमारत मेहरौलीच्यासैयद-उल-अजायब भागात होती. हॉटेल चालवण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. मात्रलाल डोरा क्षेत्रातील शहरी गावात तुम्ही जवळपासकाहीही बांधू शकता. कारण ते तांत्रिकदृष्ट्या गावमानले जाते. दिल्लीतील मालवीय नगर किंवासाकेतसारख्या नियमित वसाहतींमध्ये बांधकामासाठीअनेक नियम आहेत. ते पाळले जात नाही. म्हणून त्यासंरचनात्मकदृष्ट्या कमकुवत असतील आणि 6 रिश्टरतीव्रतेच्या भूकंपात लगेच कोसळू शकतील. बेकायदावसाहतींमध्ये नियमित भागांच्या तुलनेत अधिक मतदारराहतात. राजकीय पक्ष मतदारांचे जीवनमानउंचावण्याऐवजी त्यांना खुश ठेवण्यात अधिक रसदाखवतात, हीच खरी समस्या आहे. मोठ्या प्रमाणावरपुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन किंवा सुरक्षित वआधुनिक घरे उभारण्याविषयी कोणी बोलत नाही.कारण हे काम दीर्घकालीन आणि कठीण आहे. ते एकानिवडणूक कार्यकाळात पूर्ण होऊ शकत नाही. याचा परिणाम असा झाला की आपली शहरे दोन भागांतविभागली गेली.एका बाजूला संरक्षित वसाहतींमध्येराहणारे व दुसऱ्या बाजूला बेकायदा परिस्थितीतराहणारे नागरिक. या लोकांची मतांची ताकद आहेव तीमोफत सुविधा किंवा वसाहती नियमित करण्याच्याआश्वासनांद्वारे मिळवली जाते. अशा प्रकारे शहरीलोकसंख्येचा वापर राजकारणासाठी केला जातो.आपल्या राजकारणाने नियोजनबद्ध शहरीकरणापासूननेहमीच अंतर ठेवले आहे. विशेष म्हणजे आजभारतातील सुमारे 35 टक्के लोकसंख्या शहरांत राहते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) नवी शहरांत येणाऱ्या लोकांनाराहण्याच्या तसेच ये-जा करण्याच्या सर्वसुविधा उपलब्ध असतील. तेव्हाच तेहळूहळू आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊशकतील आणि मूल्यसाखळीत वरच्यास्तरावर पोहोचू शकतील. मात्रआतापर्यंतचा शहरी विकास पाहिल्यासत्यातून या दिशेने प्रगती करणे शक्यदिसत नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पिंपरीत धक्कादायक प्रकार! भररस्त्यात टॅक्सी चालकाला पोलिसांकडून कथित मारहाण; चौकशीची मागणी
- मुळशीत कृषी दिन उत्साहात साजरा; पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान!
- नवी मुंबईत पावसाचा हाहाकार; नेरुळमध्ये रस्त्यावरील पाण्यात वीज उतरल्याने दोन कॉलेज तरुणींना जोरदार शॉक!
- पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा; हवामान विभागाचा 'ऑरेंज' अलर्ट!
महाराष्ट्र
- पिंपरीत धक्कादायक प्रकार! भररस्त्यात टॅक्सी चालकाला पोलिसांकडून कथित मारहाण; चौकशीची मागणी
- मुळशीत कृषी दिन उत्साहात साजरा; पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान!
- नवी मुंबईत पावसाचा हाहाकार; नेरुळमध्ये रस्त्यावरील पाण्यात वीज उतरल्याने दोन कॉलेज तरुणींना जोरदार शॉक!
- पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा; हवामान विभागाचा 'ऑरेंज' अलर्ट!
गुन्हा
- सांगली एसीबीची धडाकेबाज कारवाई! चोरीचा गुन्हा दडपण्यासाठी १.६ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस पाटील गजाआड!
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- जगन्नाथ रथयात्रा २०२६: १६ जुलैला भक्तांचा महासागर लोटणार; जाणून घ्या रथयात्रेचे महत्त्व, विधी आणि संपूर्ण माहिती!
- युरोपमध्ये ३५ अंशांवर रस्ते वितळतात, तर भारतात ४५ अंशांवरही ठणठणीत! काय आहे त्यामागचे 'इंजिनिअरिंग' रहस्य?
- इराकच्या खासदाराच्या घरातून १४६ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचा डोंगर जप्त; पाहून डोळे दिपून जातील!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.

























Subscribe to my channel



