‘ब्रँड इंडिया’ला नेमकी कोणती गोष्ट नुकसानपोहोचवत आहे? तीन दशकांपूर्वी आर्थिकसुधारणांनंतर भारत विकसित देशांच्या दृष्टीने एकआकर्षक देश बनला होता. मात्र आता परिस्थिती काबदलली? गुंतवणूकदार पैसा काढून नेत आहेत वभारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या अजून 2019च्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. यामागचे कारणसमजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. मात्र अलीकडेदिल्लीतील एका बेकायदा हॉटेलला लागलेल्या आगीनेमला त्याचे उत्तर दिले. भारतात अनेक गोष्टी देशाच्या प्रतिमेला धक्का देतात.मात्र तीन सर्वांत मोठ्या समस्या म्हणजे कचरा,वायुप्रदूषण व सार्वजनिक ठिकाणी महिलांची असुरक्षितता. सध्या या तिन्ही मिळून आणखी मोठी समस्या निर्माण करतात. ती म्हणजे भारतातील शहरे. त्यातच लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या बाबींची भर पडते. ही कथा आहे शहरांतील कमकुवत प्रशासन व अव्यवस्थेची. समजा, तुम्ही एखाद्या दुर्गम गावातून किंवा छोट्या शहरातून दिल्लीत आलात. येथे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, नामवंत पत्रकारआणि सामाजिक कार्यकर्ते राहतात. त्यांना समाजाच्या अंतरात्म्याचा आवाज मानले जाते. पण याच शहरातरात्री झोपताना तुम्हाला ही चिंता सतावते की,इमारतीला आग लागली तर आपण जिवंत वाचू का?सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकांनी या परिस्थितीलासामान्य मानून घेतले आहे. मात्र वैयक्तिक सुरक्षा हीसर्वांत महत्त्वाची बाब आहे. 2019 मध्येकरोलबागमधील सहा मजली हॉटेलला आग लागून 17जणांचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अनाज मंडीतीलआगीत नऊ बालकांसह 45 जणांचा मृत्यू झाला. हीफक्त मोठी उदाहरणे आहेत. 2022 मध्ये मुंडका येथीलचार मजली व्यावसायिक इमारतीला आग लागूनगुदमरल्याने 27 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोनवर्षांनी पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील नवजातशिशू उपचार केंद्रात आग लागून आठ नवजातबालकांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतांश दुर्घटनाअनधिकृत, बेकायदा किंवा अनियमित क्षेत्रांमध्येघडल्या. दिल्लीतील जुन्या गावांना ‘लाल डोरा’ क्षेत्रघोषित केले आहे. येथे सामान्य शहरी नियम लागू होतनाहीत. मालवीय नगरमधील हॉटेल आगीची घटना वसाकेतमधील इमारतीची घटना अशाच भागांमध्येघडल्या. मालवीय नगरमधील हॉटेल हौज रानी येथेहोते, तर साकेतमधील इमारत मेहरौलीच्यासैयद-उल-अजायब भागात होती. हॉटेल चालवण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. मात्रलाल डोरा क्षेत्रातील शहरी गावात तुम्ही जवळपासकाहीही बांधू शकता. कारण ते तांत्रिकदृष्ट्या गावमानले जाते. दिल्लीतील मालवीय नगर किंवासाकेतसारख्या नियमित वसाहतींमध्ये बांधकामासाठीअनेक नियम आहेत. ते पाळले जात नाही. म्हणून त्यासंरचनात्मकदृष्ट्या कमकुवत असतील आणि 6 रिश्टरतीव्रतेच्या भूकंपात लगेच कोसळू शकतील. बेकायदावसाहतींमध्ये नियमित भागांच्या तुलनेत अधिक मतदारराहतात. राजकीय पक्ष मतदारांचे जीवनमानउंचावण्याऐवजी त्यांना खुश ठेवण्यात अधिक रसदाखवतात, हीच खरी समस्या आहे. मोठ्या प्रमाणावरपुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन किंवा सुरक्षित वआधुनिक घरे उभारण्याविषयी कोणी बोलत नाही.कारण हे काम दीर्घकालीन आणि कठीण आहे. ते एकानिवडणूक कार्यकाळात पूर्ण होऊ शकत नाही. याचा परिणाम असा झाला की आपली शहरे दोन भागांतविभागली गेली.एका बाजूला संरक्षित वसाहतींमध्येराहणारे व दुसऱ्या बाजूला बेकायदा परिस्थितीतराहणारे नागरिक. या लोकांची मतांची ताकद आहेव तीमोफत सुविधा किंवा वसाहती नियमित करण्याच्याआश्वासनांद्वारे मिळवली जाते. अशा प्रकारे शहरीलोकसंख्येचा वापर राजकारणासाठी केला जातो.आपल्या राजकारणाने नियोजनबद्ध शहरीकरणापासूननेहमीच अंतर ठेवले आहे. विशेष म्हणजे आजभारतातील सुमारे 35 टक्के लोकसंख्या शहरांत राहते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) नवी शहरांत येणाऱ्या लोकांनाराहण्याच्या तसेच ये-जा करण्याच्या सर्वसुविधा उपलब्ध असतील. तेव्हाच तेहळूहळू आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊशकतील आणि मूल्यसाखळीत वरच्यास्तरावर पोहोचू शकतील. मात्रआतापर्यंतचा शहरी विकास पाहिल्यासत्यातून या दिशेने प्रगती करणे शक्यदिसत नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
महाराष्ट्र
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel



