‘ब्रँड इंडिया’ला नेमकी कोणती गोष्ट नुकसानपोहोचवत आहे? तीन दशकांपूर्वी आर्थिकसुधारणांनंतर भारत विकसित देशांच्या दृष्टीने एकआकर्षक देश बनला होता. मात्र आता परिस्थिती काबदलली? गुंतवणूकदार पैसा काढून नेत आहेत वभारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या अजून 2019च्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. यामागचे कारणसमजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. मात्र अलीकडेदिल्लीतील एका बेकायदा हॉटेलला लागलेल्या आगीनेमला त्याचे उत्तर दिले. भारतात अनेक गोष्टी देशाच्या प्रतिमेला धक्का देतात.मात्र तीन सर्वांत मोठ्या समस्या म्हणजे कचरा,वायुप्रदूषण व सार्वजनिक ठिकाणी महिलांची असुरक्षितता. सध्या या तिन्ही मिळून आणखी मोठी समस्या निर्माण करतात. ती म्हणजे भारतातील शहरे. त्यातच लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या बाबींची भर पडते. ही कथा आहे शहरांतील कमकुवत प्रशासन व अव्यवस्थेची. समजा, तुम्ही एखाद्या दुर्गम गावातून किंवा छोट्या शहरातून दिल्लीत आलात. येथे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, नामवंत पत्रकारआणि सामाजिक कार्यकर्ते राहतात. त्यांना समाजाच्या अंतरात्म्याचा आवाज मानले जाते. पण याच शहरातरात्री झोपताना तुम्हाला ही चिंता सतावते की,इमारतीला आग लागली तर आपण जिवंत वाचू का?सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकांनी या परिस्थितीलासामान्य मानून घेतले आहे. मात्र वैयक्तिक सुरक्षा हीसर्वांत महत्त्वाची बाब आहे. 2019 मध्येकरोलबागमधील सहा मजली हॉटेलला आग लागून 17जणांचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अनाज मंडीतीलआगीत नऊ बालकांसह 45 जणांचा मृत्यू झाला. हीफक्त मोठी उदाहरणे आहेत. 2022 मध्ये मुंडका येथीलचार मजली व्यावसायिक इमारतीला आग लागूनगुदमरल्याने 27 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोनवर्षांनी पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील नवजातशिशू उपचार केंद्रात आग लागून आठ नवजातबालकांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतांश दुर्घटनाअनधिकृत, बेकायदा किंवा अनियमित क्षेत्रांमध्येघडल्या. दिल्लीतील जुन्या गावांना ‘लाल डोरा’ क्षेत्रघोषित केले आहे. येथे सामान्य शहरी नियम लागू होतनाहीत. मालवीय नगरमधील हॉटेल आगीची घटना वसाकेतमधील इमारतीची घटना अशाच भागांमध्येघडल्या. मालवीय नगरमधील हॉटेल हौज रानी येथेहोते, तर साकेतमधील इमारत मेहरौलीच्यासैयद-उल-अजायब भागात होती. हॉटेल चालवण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. मात्रलाल डोरा क्षेत्रातील शहरी गावात तुम्ही जवळपासकाहीही बांधू शकता. कारण ते तांत्रिकदृष्ट्या गावमानले जाते. दिल्लीतील मालवीय नगर किंवासाकेतसारख्या नियमित वसाहतींमध्ये बांधकामासाठीअनेक नियम आहेत. ते पाळले जात नाही. म्हणून त्यासंरचनात्मकदृष्ट्या कमकुवत असतील आणि 6 रिश्टरतीव्रतेच्या भूकंपात लगेच कोसळू शकतील. बेकायदावसाहतींमध्ये नियमित भागांच्या तुलनेत अधिक मतदारराहतात. राजकीय पक्ष मतदारांचे जीवनमानउंचावण्याऐवजी त्यांना खुश ठेवण्यात अधिक रसदाखवतात, हीच खरी समस्या आहे. मोठ्या प्रमाणावरपुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन किंवा सुरक्षित वआधुनिक घरे उभारण्याविषयी कोणी बोलत नाही.कारण हे काम दीर्घकालीन आणि कठीण आहे. ते एकानिवडणूक कार्यकाळात पूर्ण होऊ शकत नाही. याचा परिणाम असा झाला की आपली शहरे दोन भागांतविभागली गेली.एका बाजूला संरक्षित वसाहतींमध्येराहणारे व दुसऱ्या बाजूला बेकायदा परिस्थितीतराहणारे नागरिक. या लोकांची मतांची ताकद आहेव तीमोफत सुविधा किंवा वसाहती नियमित करण्याच्याआश्वासनांद्वारे मिळवली जाते. अशा प्रकारे शहरीलोकसंख्येचा वापर राजकारणासाठी केला जातो.आपल्या राजकारणाने नियोजनबद्ध शहरीकरणापासूननेहमीच अंतर ठेवले आहे. विशेष म्हणजे आजभारतातील सुमारे 35 टक्के लोकसंख्या शहरांत राहते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) नवी शहरांत येणाऱ्या लोकांनाराहण्याच्या तसेच ये-जा करण्याच्या सर्वसुविधा उपलब्ध असतील. तेव्हाच तेहळूहळू आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊशकतील आणि मूल्यसाखळीत वरच्यास्तरावर पोहोचू शकतील. मात्रआतापर्यंतचा शहरी विकास पाहिल्यासत्यातून या दिशेने प्रगती करणे शक्यदिसत नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




