
Mumbai News : आई-बाप रागावल्यामुळे मुलांनी घरं सोडल्याची प्रकरणं गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. असेच एक प्रकरण मुंबईतील अंधेरीमध्ये घडले. मोबाईल का वापरते? म्हणून पालक रागावल्यामुळे मुलीने घर सोडले. त्या अल्पवयीन मुलीने घर सोडताना आपल्या दोन मैत्रिंणींनाही सोबत नेलं. हे लक्षात येताच पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली. आजूबाजूला शोधाशोध केल्यानंतर त्यांनी जवळचे पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल केली, अन् घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ४ तासांत तिन्ही मुलींचा शोध घेतला.
अंधेरी पूर्व भागात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन अल्पवयीन मुली घर सोडून गेल्याची धक्कादायक घटना घडली. याचं कारण म्हणजे सतत मोबाइल वापरते म्हणून वडिल रागवले. त्यानंतर संतापच्या भरात एका मुलीने घर सोडले आणि विशेष म्हणजे सोबत आपल्या वर्ग मैत्रिणींनाही सोबत घेऊन गेली.
या तीनही मुली फक्त 14 वर्षाच्या आहे,त्या सातवी कक्षात शिक्षण घेत आहेत. पालकांनी लगेचच नजीकच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने वेगवेगळ्या टीम तयार करून तपास सुरू केला.
|
Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरामध्ये अवजड वाहनांना २४ तासांसाठी बंदी, कसा कराल प्रवास? |
पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या सहाय्याने आणि प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली आणि अवघ्या चार तासात या मुली दादर स्थानकावर सापडल्या त्या नंतर मुंबई पोलिसांनी या तीनही मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले .
आज कालच्या डिजिटल युगात लहान मुलांना कमी वयातच मोबाइल दिला जात आहे. सुरुवातीला मनोरंजन आणि शिक्षणासाठी दिलेला मोबाइल हा त्यांची सवय बनत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे हल्लीच्या मुलांची सहनशक्ति कमी झाली आहे, त्यामुळे त्यांची शिल्लक कारणामुळे होणारी चीड चीड, संवाद कमी होणे,हट्टीपणा वाढणे या समस्या अनेक अल्पवयीन मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये पाहायला मिळत आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



