2024 च्या लोकसभा निवडणुकीस जवळपास दोन वर्षेझाली. अशा परिस्थितीत आज भारताच्याराजकारणाकडे कसे पाहावे? जानेवारी 2024 मध्येअयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हा असेवाटत होते की हिंदू राष्ट्रवाद भारताची प्रमुख विचारधाराबनला आहे. पण अवघ्या चार महिन्यांनंतर राजकीयवातावरणात मोठा बदल दिसला. लोकसभानिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने संसदेत 370जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते आणि सहकारीपक्षांसह 400 पेक्षा कमी जागा येणार नाहीत, असा दावा केला होता. मात्र पक्षाला केवळ 240 जागा मिळाल्या. त्यानंतरही भाजप सरकार स्थापन करू शकला, पण राजकीय नरेटिव्हवरील त्याची पकड कमकुवत झाली. त्यानंतर अनेक राज्यांच्या निवडणुका झाल्या.बंगालमधील मोठ्या विजयानंतर भाजप पुन्हा मजबूत स्थितीत परतल्याचे दिसले. मात्र भाजप ज्या बंगालआणि आसाममध्ये - जिंकला, त्या राज्यांतीललोकसभेच्या एकूण 56 जागा आहेत. तर तामिळनाडूआणि केरळमध्ये - भाजपला यश मिळाले नाही, त्या राज्यांत एकूण 59 जागा आहेत. तरीही देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. तामिळनाडू हे बंगालपेक्षा थोडे लहान राज्य आहे -लोकसभेच्या 39 जागा, तर बंगालमध्ये 42 जागा आहेत.या निवडणुकांत तेथे एका नव्या पक्षाचा आणि नव्यानेत्याचा उदय झाला. अनेक दशकांपासून राजकारणावरवर्चस्व राखणारे दोन्ही मोठे पक्ष पराभूत झाले. तरीहीबंगालच्या निकालांना राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. आजतामिळनाडू आर्थिक शक्ती म्हणून उदयास आले आहे,तर स्वातंत्र्याच्या काळात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतदेशात आघाडीवर असलेला बंगाल आता बऱ्याच मागेगेला आहे. 2020 पर्यंत तामिळनाडूचे दरडोई जीडीपीराष्ट्रीय सरासरीच्या सुमारे 140 % होते, तर बंगालचेदरडोई जीडीपी राष्ट्रीय सरासरीच्या 80 % पेक्षाही कमीहोते. अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने बंगालीनागरिक रोजगाराच्या शोधात तामिळनाडूकडे गेलेआहेत. जवळपास अर्धशतकानंतर राज्यात अशीपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगाल पुन्हाराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र बनले आहे. विशेषतःभाजपच्या विजयानंतर खासगी गुंतवणूकदारांनी वेगानेगुंतवणूक सुरू केली, तर. बंगाल लगेच तामिळनाडूच्याबरोबरीला पोहोचणार नाही. ‘कॉम्पिटिटिव्हऑथॉरिटेरियनिझम’ म्हणजेच स्पर्धात्मक सर्वसत्तावाद.‘जर्नल ऑफ डेमॉक्रसी’मध्ये एप्रिल 2002 मध्येप्रकाशित एका महत्त्वाच्या लेखात हार्वर्ड विद्यापीठाचेस्टीव्हन लेविट्स्की आणि टोरांटोचे लुकन वे यांनीम्हटले होते की 1990 आणि 2000 च्या दशकात जगातीलअनेक भागांत एका नव्या प्रकारची राजकीय व्यवस्थाउदयास आली. ही व्यवस्था एका बाजूला लोकशाहीपेक्षावेगळी होती आणि दुसऱ्या बाजूला पूर्णसर्वसत्तावादापेक्षाही भिन्न होती. ती दोघांच्या मधलीअवस्था होती. आसाममधील ‘जेरिमँडरिंग’ आणिबंगालमधील ‘एसआयआर’ ही या विचारसरणीचीउदाहरणे आहेत. दोन्ही निवडणूक पद्धती सारख्यानसल्या, तरी त्यांचे परिणाम जवळपास समान असूशकतात. जेरिमँडरिंगमध्ये मतदारसंघांच्या सीमा अशाप्रकारे बदलल्या जातात की सत्ताधारी पक्षाला मतदान नकरण्याची शक्यता असलेले समुदाय काही मर्यादितजागांमध्ये केंद्रित केले जातात तर सत्ताधारी पक्षालापाठिंबा देणारे समुदाय अनेक जागांमध्ये पसरवलेजातात. एसआयआरमध्ये मतदारसंघ बदलले जातनाहीत, पण काही समुदाय किंवा वर्गांच्या मतदानाच्याअधिकारावर मर्यादा आणल्या जातात. अशा प्रकारची पावले संपूर्ण देशात उचलली गेली, तरभारतात निवडणुका होत राहतील आणि देश पूर्णपणेसर्वसत्तावादी होणार नाही. पण मग तो खऱ्या अर्थानेलोकशाहीवादी राहू शकेल का? तीन गोष्टी हे थांबवूशकतात - संघराज्य व्यवस्था, न्यायपालिका आणिविरोधकांची ताकद व एकजूट. नुकत्याच हंगेरीमध्येव्हिक्टर ऑर्बन यांच्या पराभवाने दाखवून दिले कीविरोधक मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन उभे करूशकले, तर ते किती प्रभावी ठरू शकतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अर्थपूर्ण लोकशाहीसाठी तीन गोष्टीअत्यंत महत्त्वाच्या असतात - संघराज्यव्यवस्था, न्यायपालिका आणिविरोधकांची एकजूट. नुकत्याच हंगेरीमध्येव्हिक्टर ऑर्बन यांच्या पराभवाने दाखवूनदिले की विरोधक मोठ्या प्रमाणावरजनसमर्थन एकत्र करू शकले, तर ते कायकरू शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: दहीहंडी उत्सवात कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि डीजेचा दणदणाट रोखण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी; पुणेकरांचा संतप्त आरोप
- मुंबई: गणेशोत्सवापूर्वीच देशभक्तीचा उत्साह; सीमेवरील जवानांसाठी ठाणे-डोंबिवलीतून दिवाळी फराळ पाठवण्याची जय्यत तयारी सुरू
- नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी दुर्घटना; त्र्यंबकेश्वरला जाताना गर्दीत धक्का लागल्याने बसखाली आल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्र
- पुणे: दहीहंडी उत्सवात कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि डीजेचा दणदणाट रोखण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी; पुणेकरांचा संतप्त आरोप
- मुंबई: गणेशोत्सवापूर्वीच देशभक्तीचा उत्साह; सीमेवरील जवानांसाठी ठाणे-डोंबिवलीतून दिवाळी फराळ पाठवण्याची जय्यत तयारी सुरू
- गोवा: २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची मोठी तयारी; २१ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




