2024 च्या लोकसभा निवडणुकीस जवळपास दोन वर्षेझाली. अशा परिस्थितीत आज भारताच्याराजकारणाकडे कसे पाहावे? जानेवारी 2024 मध्येअयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हा असेवाटत होते की हिंदू राष्ट्रवाद भारताची प्रमुख विचारधाराबनला आहे. पण अवघ्या चार महिन्यांनंतर राजकीयवातावरणात मोठा बदल दिसला. लोकसभानिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने संसदेत 370जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते आणि सहकारीपक्षांसह 400 पेक्षा कमी जागा येणार नाहीत, असा दावा केला होता. मात्र पक्षाला केवळ 240 जागा मिळाल्या. त्यानंतरही भाजप सरकार स्थापन करू शकला, पण राजकीय नरेटिव्हवरील त्याची पकड कमकुवत झाली. त्यानंतर अनेक राज्यांच्या निवडणुका झाल्या.बंगालमधील मोठ्या विजयानंतर भाजप पुन्हा मजबूत स्थितीत परतल्याचे दिसले. मात्र भाजप ज्या बंगालआणि आसाममध्ये - जिंकला, त्या राज्यांतीललोकसभेच्या एकूण 56 जागा आहेत. तर तामिळनाडूआणि केरळमध्ये - भाजपला यश मिळाले नाही, त्या राज्यांत एकूण 59 जागा आहेत. तरीही देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. तामिळनाडू हे बंगालपेक्षा थोडे लहान राज्य आहे -लोकसभेच्या 39 जागा, तर बंगालमध्ये 42 जागा आहेत.या निवडणुकांत तेथे एका नव्या पक्षाचा आणि नव्यानेत्याचा उदय झाला. अनेक दशकांपासून राजकारणावरवर्चस्व राखणारे दोन्ही मोठे पक्ष पराभूत झाले. तरीहीबंगालच्या निकालांना राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. आजतामिळनाडू आर्थिक शक्ती म्हणून उदयास आले आहे,तर स्वातंत्र्याच्या काळात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतदेशात आघाडीवर असलेला बंगाल आता बऱ्याच मागेगेला आहे. 2020 पर्यंत तामिळनाडूचे दरडोई जीडीपीराष्ट्रीय सरासरीच्या सुमारे 140 % होते, तर बंगालचेदरडोई जीडीपी राष्ट्रीय सरासरीच्या 80 % पेक्षाही कमीहोते. अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने बंगालीनागरिक रोजगाराच्या शोधात तामिळनाडूकडे गेलेआहेत. जवळपास अर्धशतकानंतर राज्यात अशीपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगाल पुन्हाराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र बनले आहे. विशेषतःभाजपच्या विजयानंतर खासगी गुंतवणूकदारांनी वेगानेगुंतवणूक सुरू केली, तर. बंगाल लगेच तामिळनाडूच्याबरोबरीला पोहोचणार नाही. ‘कॉम्पिटिटिव्हऑथॉरिटेरियनिझम’ म्हणजेच स्पर्धात्मक सर्वसत्तावाद.‘जर्नल ऑफ डेमॉक्रसी’मध्ये एप्रिल 2002 मध्येप्रकाशित एका महत्त्वाच्या लेखात हार्वर्ड विद्यापीठाचेस्टीव्हन लेविट्स्की आणि टोरांटोचे लुकन वे यांनीम्हटले होते की 1990 आणि 2000 च्या दशकात जगातीलअनेक भागांत एका नव्या प्रकारची राजकीय व्यवस्थाउदयास आली. ही व्यवस्था एका बाजूला लोकशाहीपेक्षावेगळी होती आणि दुसऱ्या बाजूला पूर्णसर्वसत्तावादापेक्षाही भिन्न होती. ती दोघांच्या मधलीअवस्था होती. आसाममधील ‘जेरिमँडरिंग’ आणिबंगालमधील ‘एसआयआर’ ही या विचारसरणीचीउदाहरणे आहेत. दोन्ही निवडणूक पद्धती सारख्यानसल्या, तरी त्यांचे परिणाम जवळपास समान असूशकतात. जेरिमँडरिंगमध्ये मतदारसंघांच्या सीमा अशाप्रकारे बदलल्या जातात की सत्ताधारी पक्षाला मतदान नकरण्याची शक्यता असलेले समुदाय काही मर्यादितजागांमध्ये केंद्रित केले जातात तर सत्ताधारी पक्षालापाठिंबा देणारे समुदाय अनेक जागांमध्ये पसरवलेजातात. एसआयआरमध्ये मतदारसंघ बदलले जातनाहीत, पण काही समुदाय किंवा वर्गांच्या मतदानाच्याअधिकारावर मर्यादा आणल्या जातात. अशा प्रकारची पावले संपूर्ण देशात उचलली गेली, तरभारतात निवडणुका होत राहतील आणि देश पूर्णपणेसर्वसत्तावादी होणार नाही. पण मग तो खऱ्या अर्थानेलोकशाहीवादी राहू शकेल का? तीन गोष्टी हे थांबवूशकतात - संघराज्य व्यवस्था, न्यायपालिका आणिविरोधकांची ताकद व एकजूट. नुकत्याच हंगेरीमध्येव्हिक्टर ऑर्बन यांच्या पराभवाने दाखवून दिले कीविरोधक मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन उभे करूशकले, तर ते किती प्रभावी ठरू शकतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अर्थपूर्ण लोकशाहीसाठी तीन गोष्टीअत्यंत महत्त्वाच्या असतात - संघराज्यव्यवस्था, न्यायपालिका आणिविरोधकांची एकजूट. नुकत्याच हंगेरीमध्येव्हिक्टर ऑर्बन यांच्या पराभवाने दाखवूनदिले की विरोधक मोठ्या प्रमाणावरजनसमर्थन एकत्र करू शकले, तर ते कायकरू शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: विद्यापीठात बोगस डिग्रीचा मोठा घोटाळा उघड! ३ लाखांत विकली जात होती बीकॉमची पदवी
- पुणे: नवले पुलाजवळ १ कोटींची रोकड लुटण्याच्या प्रकरणात तोतया पत्रकार जेरबंद, महिला पोलीस कर्मचाऱ्यासह दोघे जण सहआरोपी
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
महाराष्ट्र
- पुणे: विद्यापीठात बोगस डिग्रीचा मोठा घोटाळा उघड! ३ लाखांत विकली जात होती बीकॉमची पदवी
- पुणे: नवले पुलाजवळ १ कोटींची रोकड लुटण्याच्या प्रकरणात तोतया पत्रकार जेरबंद, महिला पोलीस कर्मचाऱ्यासह दोघे जण सहआरोपी
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
गुन्हा
- पुणे: विद्यापीठात बोगस डिग्रीचा मोठा घोटाळा उघड! ३ लाखांत विकली जात होती बीकॉमची पदवी
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नवले पूल परिसरात व्यावसायिकाची गाडी अडवून रोकड लुटण्याच्या प्रयत्न #punenews #newsupdate #ytreels
गाझियाबादमध्ये मोठा अपघात टळला; ट्रक विजेच्या तारांत अडकल्याने लोखंडी ग्रिल कोसळली #LatestNews
बारामतीत भीषण अपघात; मालवाहू ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य























Subscribe to my channel



