2024 च्या लोकसभा निवडणुकीस जवळपास दोन वर्षेझाली. अशा परिस्थितीत आज भारताच्याराजकारणाकडे कसे पाहावे? जानेवारी 2024 मध्येअयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हा असेवाटत होते की हिंदू राष्ट्रवाद भारताची प्रमुख विचारधाराबनला आहे. पण अवघ्या चार महिन्यांनंतर राजकीयवातावरणात मोठा बदल दिसला. लोकसभानिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने संसदेत 370जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते आणि सहकारीपक्षांसह 400 पेक्षा कमी जागा येणार नाहीत, असा दावा केला होता. मात्र पक्षाला केवळ 240 जागा मिळाल्या. त्यानंतरही भाजप सरकार स्थापन करू शकला, पण राजकीय नरेटिव्हवरील त्याची पकड कमकुवत झाली. त्यानंतर अनेक राज्यांच्या निवडणुका झाल्या.बंगालमधील मोठ्या विजयानंतर भाजप पुन्हा मजबूत स्थितीत परतल्याचे दिसले. मात्र भाजप ज्या बंगालआणि आसाममध्ये - जिंकला, त्या राज्यांतीललोकसभेच्या एकूण 56 जागा आहेत. तर तामिळनाडूआणि केरळमध्ये - भाजपला यश मिळाले नाही, त्या राज्यांत एकूण 59 जागा आहेत. तरीही देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. तामिळनाडू हे बंगालपेक्षा थोडे लहान राज्य आहे -लोकसभेच्या 39 जागा, तर बंगालमध्ये 42 जागा आहेत.या निवडणुकांत तेथे एका नव्या पक्षाचा आणि नव्यानेत्याचा उदय झाला. अनेक दशकांपासून राजकारणावरवर्चस्व राखणारे दोन्ही मोठे पक्ष पराभूत झाले. तरीहीबंगालच्या निकालांना राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. आजतामिळनाडू आर्थिक शक्ती म्हणून उदयास आले आहे,तर स्वातंत्र्याच्या काळात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतदेशात आघाडीवर असलेला बंगाल आता बऱ्याच मागेगेला आहे. 2020 पर्यंत तामिळनाडूचे दरडोई जीडीपीराष्ट्रीय सरासरीच्या सुमारे 140 % होते, तर बंगालचेदरडोई जीडीपी राष्ट्रीय सरासरीच्या 80 % पेक्षाही कमीहोते. अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने बंगालीनागरिक रोजगाराच्या शोधात तामिळनाडूकडे गेलेआहेत. जवळपास अर्धशतकानंतर राज्यात अशीपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगाल पुन्हाराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र बनले आहे. विशेषतःभाजपच्या विजयानंतर खासगी गुंतवणूकदारांनी वेगानेगुंतवणूक सुरू केली, तर. बंगाल लगेच तामिळनाडूच्याबरोबरीला पोहोचणार नाही. ‘कॉम्पिटिटिव्हऑथॉरिटेरियनिझम’ म्हणजेच स्पर्धात्मक सर्वसत्तावाद.‘जर्नल ऑफ डेमॉक्रसी’मध्ये एप्रिल 2002 मध्येप्रकाशित एका महत्त्वाच्या लेखात हार्वर्ड विद्यापीठाचेस्टीव्हन लेविट्स्की आणि टोरांटोचे लुकन वे यांनीम्हटले होते की 1990 आणि 2000 च्या दशकात जगातीलअनेक भागांत एका नव्या प्रकारची राजकीय व्यवस्थाउदयास आली. ही व्यवस्था एका बाजूला लोकशाहीपेक्षावेगळी होती आणि दुसऱ्या बाजूला पूर्णसर्वसत्तावादापेक्षाही भिन्न होती. ती दोघांच्या मधलीअवस्था होती. आसाममधील ‘जेरिमँडरिंग’ आणिबंगालमधील ‘एसआयआर’ ही या विचारसरणीचीउदाहरणे आहेत. दोन्ही निवडणूक पद्धती सारख्यानसल्या, तरी त्यांचे परिणाम जवळपास समान असूशकतात. जेरिमँडरिंगमध्ये मतदारसंघांच्या सीमा अशाप्रकारे बदलल्या जातात की सत्ताधारी पक्षाला मतदान नकरण्याची शक्यता असलेले समुदाय काही मर्यादितजागांमध्ये केंद्रित केले जातात तर सत्ताधारी पक्षालापाठिंबा देणारे समुदाय अनेक जागांमध्ये पसरवलेजातात. एसआयआरमध्ये मतदारसंघ बदलले जातनाहीत, पण काही समुदाय किंवा वर्गांच्या मतदानाच्याअधिकारावर मर्यादा आणल्या जातात. अशा प्रकारची पावले संपूर्ण देशात उचलली गेली, तरभारतात निवडणुका होत राहतील आणि देश पूर्णपणेसर्वसत्तावादी होणार नाही. पण मग तो खऱ्या अर्थानेलोकशाहीवादी राहू शकेल का? तीन गोष्टी हे थांबवूशकतात - संघराज्य व्यवस्था, न्यायपालिका आणिविरोधकांची ताकद व एकजूट. नुकत्याच हंगेरीमध्येव्हिक्टर ऑर्बन यांच्या पराभवाने दाखवून दिले कीविरोधक मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन उभे करूशकले, तर ते किती प्रभावी ठरू शकतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अर्थपूर्ण लोकशाहीसाठी तीन गोष्टीअत्यंत महत्त्वाच्या असतात - संघराज्यव्यवस्था, न्यायपालिका आणिविरोधकांची एकजूट. नुकत्याच हंगेरीमध्येव्हिक्टर ऑर्बन यांच्या पराभवाने दाखवूनदिले की विरोधक मोठ्या प्रमाणावरजनसमर्थन एकत्र करू शकले, तर ते कायकरू शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पुणे हायवेवर पोलिसांच्या नावाचा गैरवापर; ५ लाखांच्या खंडणीसाठी चालकाचा पाठलाग, बनावट टोळीचा धडाकेबाज तपास.
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकोबा'च्या जयघोषाने आळंदी न्हाऊन निघाली; पावसातही वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय!
- नागपूरच्या 'मिसिंग' फॅमिलीचा पुण्यात शोध; GPay ट्रान्झॅक्शन ठरले महत्त्वाचा दुवा.
- पुणे: महाळुंगे पूल बंद; चाकणकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गांवर १० किमीपर्यंत वाहतूक कोंडी
महाराष्ट्र
- पुणे: पुणे हायवेवर पोलिसांच्या नावाचा गैरवापर; ५ लाखांच्या खंडणीसाठी चालकाचा पाठलाग, बनावट टोळीचा धडाकेबाज तपास.
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकोबा'च्या जयघोषाने आळंदी न्हाऊन निघाली; पावसातही वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय!
- नागपूरच्या 'मिसिंग' फॅमिलीचा पुण्यात शोध; GPay ट्रान्झॅक्शन ठरले महत्त्वाचा दुवा.
- पुणे: महाळुंगे पूल बंद; चाकणकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गांवर १० किमीपर्यंत वाहतूक कोंडी
गुन्हा
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन

























Subscribe to my channel
