2024 च्या लोकसभा निवडणुकीस जवळपास दोन वर्षेझाली. अशा परिस्थितीत आज भारताच्याराजकारणाकडे कसे पाहावे? जानेवारी 2024 मध्येअयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हा असेवाटत होते की हिंदू राष्ट्रवाद भारताची प्रमुख विचारधाराबनला आहे. पण अवघ्या चार महिन्यांनंतर राजकीयवातावरणात मोठा बदल दिसला. लोकसभानिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने संसदेत 370जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते आणि सहकारीपक्षांसह 400 पेक्षा कमी जागा येणार नाहीत, असा दावा केला होता. मात्र पक्षाला केवळ 240 जागा मिळाल्या. त्यानंतरही भाजप सरकार स्थापन करू शकला, पण राजकीय नरेटिव्हवरील त्याची पकड कमकुवत झाली. त्यानंतर अनेक राज्यांच्या निवडणुका झाल्या.बंगालमधील मोठ्या विजयानंतर भाजप पुन्हा मजबूत स्थितीत परतल्याचे दिसले. मात्र भाजप ज्या बंगालआणि आसाममध्ये - जिंकला, त्या राज्यांतीललोकसभेच्या एकूण 56 जागा आहेत. तर तामिळनाडूआणि केरळमध्ये - भाजपला यश मिळाले नाही, त्या राज्यांत एकूण 59 जागा आहेत. तरीही देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. तामिळनाडू हे बंगालपेक्षा थोडे लहान राज्य आहे -लोकसभेच्या 39 जागा, तर बंगालमध्ये 42 जागा आहेत.या निवडणुकांत तेथे एका नव्या पक्षाचा आणि नव्यानेत्याचा उदय झाला. अनेक दशकांपासून राजकारणावरवर्चस्व राखणारे दोन्ही मोठे पक्ष पराभूत झाले. तरीहीबंगालच्या निकालांना राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. आजतामिळनाडू आर्थिक शक्ती म्हणून उदयास आले आहे,तर स्वातंत्र्याच्या काळात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतदेशात आघाडीवर असलेला बंगाल आता बऱ्याच मागेगेला आहे. 2020 पर्यंत तामिळनाडूचे दरडोई जीडीपीराष्ट्रीय सरासरीच्या सुमारे 140 % होते, तर बंगालचेदरडोई जीडीपी राष्ट्रीय सरासरीच्या 80 % पेक्षाही कमीहोते. अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने बंगालीनागरिक रोजगाराच्या शोधात तामिळनाडूकडे गेलेआहेत. जवळपास अर्धशतकानंतर राज्यात अशीपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगाल पुन्हाराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र बनले आहे. विशेषतःभाजपच्या विजयानंतर खासगी गुंतवणूकदारांनी वेगानेगुंतवणूक सुरू केली, तर. बंगाल लगेच तामिळनाडूच्याबरोबरीला पोहोचणार नाही. ‘कॉम्पिटिटिव्हऑथॉरिटेरियनिझम’ म्हणजेच स्पर्धात्मक सर्वसत्तावाद.‘जर्नल ऑफ डेमॉक्रसी’मध्ये एप्रिल 2002 मध्येप्रकाशित एका महत्त्वाच्या लेखात हार्वर्ड विद्यापीठाचेस्टीव्हन लेविट्स्की आणि टोरांटोचे लुकन वे यांनीम्हटले होते की 1990 आणि 2000 च्या दशकात जगातीलअनेक भागांत एका नव्या प्रकारची राजकीय व्यवस्थाउदयास आली. ही व्यवस्था एका बाजूला लोकशाहीपेक्षावेगळी होती आणि दुसऱ्या बाजूला पूर्णसर्वसत्तावादापेक्षाही भिन्न होती. ती दोघांच्या मधलीअवस्था होती. आसाममधील ‘जेरिमँडरिंग’ आणिबंगालमधील ‘एसआयआर’ ही या विचारसरणीचीउदाहरणे आहेत. दोन्ही निवडणूक पद्धती सारख्यानसल्या, तरी त्यांचे परिणाम जवळपास समान असूशकतात. जेरिमँडरिंगमध्ये मतदारसंघांच्या सीमा अशाप्रकारे बदलल्या जातात की सत्ताधारी पक्षाला मतदान नकरण्याची शक्यता असलेले समुदाय काही मर्यादितजागांमध्ये केंद्रित केले जातात तर सत्ताधारी पक्षालापाठिंबा देणारे समुदाय अनेक जागांमध्ये पसरवलेजातात. एसआयआरमध्ये मतदारसंघ बदलले जातनाहीत, पण काही समुदाय किंवा वर्गांच्या मतदानाच्याअधिकारावर मर्यादा आणल्या जातात. अशा प्रकारची पावले संपूर्ण देशात उचलली गेली, तरभारतात निवडणुका होत राहतील आणि देश पूर्णपणेसर्वसत्तावादी होणार नाही. पण मग तो खऱ्या अर्थानेलोकशाहीवादी राहू शकेल का? तीन गोष्टी हे थांबवूशकतात - संघराज्य व्यवस्था, न्यायपालिका आणिविरोधकांची ताकद व एकजूट. नुकत्याच हंगेरीमध्येव्हिक्टर ऑर्बन यांच्या पराभवाने दाखवून दिले कीविरोधक मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन उभे करूशकले, तर ते किती प्रभावी ठरू शकतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अर्थपूर्ण लोकशाहीसाठी तीन गोष्टीअत्यंत महत्त्वाच्या असतात - संघराज्यव्यवस्था, न्यायपालिका आणिविरोधकांची एकजूट. नुकत्याच हंगेरीमध्येव्हिक्टर ऑर्बन यांच्या पराभवाने दाखवूनदिले की विरोधक मोठ्या प्रमाणावरजनसमर्थन एकत्र करू शकले, तर ते कायकरू शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कोल्हापुरात पाणीबाणी! १० नद्यांवर पुन्हा 'उपसाबंदी' लागू; ऐन खरीप हंगामात शेतकरी संकटात.
- अवैध वाळू उपशाची तक्रार केल्याचा राग; शिवसेना नेत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला, पत्नीलाही दिली गंभीर धमकी!
- पावसाच्या विलंबामुळे सोलापूर बाजारात 'कर्नाटकातील हापूस'ची चलती! रत्नागिरी हापूसचे दर गगनाला भिडले.
- मुंबईत मनसे आक्रमक! ओला-उबेर-रॅपिडोच्या ४०० हून अधिक वाहनांवर कारवाई, चालकांची कसून तपासणी.
महाराष्ट्र
- कोल्हापुरात पाणीबाणी! १० नद्यांवर पुन्हा 'उपसाबंदी' लागू; ऐन खरीप हंगामात शेतकरी संकटात.
- अवैध वाळू उपशाची तक्रार केल्याचा राग; शिवसेना नेत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला, पत्नीलाही दिली गंभीर धमकी!
- पावसाच्या विलंबामुळे सोलापूर बाजारात 'कर्नाटकातील हापूस'ची चलती! रत्नागिरी हापूसचे दर गगनाला भिडले.
- मुंबईत मनसे आक्रमक! ओला-उबेर-रॅपिडोच्या ४०० हून अधिक वाहनांवर कारवाई, चालकांची कसून तपासणी.
गुन्हा
- पुणे: हिरे व्यापाऱ्याचे 'मृत्यू'चे नाटक उघड; पत्नीला केलेल्या एका फोनमुळे फुटलं बिंग!
- 'ॲक्शन मोड'मध्ये तुकाराम मुंढे! बनावट दूध आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले; राज्यभरात धडक कारवाई.
- पोलिसांवर गोळीबार करून पळालेल्या कुख्यात गुंडाचा खेळ खल्लास; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० गुन्हे असलेल्या आरोपीला बेड्या.
- कल्याण हादरलं! हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ; सासरच्या मंडळींनी केलं चक्क टक्कल.
राजकीय
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
- बंगालमधील राजकीय संघर्ष पेटला! भवानीपूर विधानसभा निवडणुकीच्या निकालाला ममता बॅनर्जींचे कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान.
- नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
इतर
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितले वेदनांचे खरे कारण.
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
- आजचे राशिभविष्य १६ जून २०२६: आज कोणावर होईल हनुमानाची कृपा? वाचा सविस्तर!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

ठाकरे वेळ देत नाहीत विचारताच सामंत भडकले!Shiv Sena UBT PC | Uddhav Thackeray News
फुटण्यासाठी खासदारांना ५० कोटी दिले Shiv Sena UBT PC | Uddhav Thackeray News | Operation Tiger
अभिजीत दिपके दिवंगत विद्यार्थिनीच्या घरी Abhijeet Dipke News | Cockroach Janata Party News
देश विदेश
- गुजरात: भीषण अपघात! वडोदरा-हालोल मार्गावर बस आणि ट्रकची जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- राजौरीतील सीमेवर भीषण स्फोट; नियमित गस्तीदरम्यान भूसुरुंग सक्रिय झाल्याने ४ जवान जखमी.
- धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात बँकेचे ४१ लाख लंपास; महिला कॅशियरची ऐशोआरामासाठी उधळपट्टी, अखेर बेड्या!























Subscribe to my channel



