2024 च्या लोकसभा निवडणुकीस जवळपास दोन वर्षेझाली. अशा परिस्थितीत आज भारताच्याराजकारणाकडे कसे पाहावे? जानेवारी 2024 मध्येअयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हा असेवाटत होते की हिंदू राष्ट्रवाद भारताची प्रमुख विचारधाराबनला आहे. पण अवघ्या चार महिन्यांनंतर राजकीयवातावरणात मोठा बदल दिसला. लोकसभानिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने संसदेत 370जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते आणि सहकारीपक्षांसह 400 पेक्षा कमी जागा येणार नाहीत, असा दावा केला होता. मात्र पक्षाला केवळ 240 जागा मिळाल्या. त्यानंतरही भाजप सरकार स्थापन करू शकला, पण राजकीय नरेटिव्हवरील त्याची पकड कमकुवत झाली. त्यानंतर अनेक राज्यांच्या निवडणुका झाल्या.बंगालमधील मोठ्या विजयानंतर भाजप पुन्हा मजबूत स्थितीत परतल्याचे दिसले. मात्र भाजप ज्या बंगालआणि आसाममध्ये - जिंकला, त्या राज्यांतीललोकसभेच्या एकूण 56 जागा आहेत. तर तामिळनाडूआणि केरळमध्ये - भाजपला यश मिळाले नाही, त्या राज्यांत एकूण 59 जागा आहेत. तरीही देशाच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. तामिळनाडू हे बंगालपेक्षा थोडे लहान राज्य आहे -लोकसभेच्या 39 जागा, तर बंगालमध्ये 42 जागा आहेत.या निवडणुकांत तेथे एका नव्या पक्षाचा आणि नव्यानेत्याचा उदय झाला. अनेक दशकांपासून राजकारणावरवर्चस्व राखणारे दोन्ही मोठे पक्ष पराभूत झाले. तरीहीबंगालच्या निकालांना राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. आजतामिळनाडू आर्थिक शक्ती म्हणून उदयास आले आहे,तर स्वातंत्र्याच्या काळात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतदेशात आघाडीवर असलेला बंगाल आता बऱ्याच मागेगेला आहे. 2020 पर्यंत तामिळनाडूचे दरडोई जीडीपीराष्ट्रीय सरासरीच्या सुमारे 140 % होते, तर बंगालचेदरडोई जीडीपी राष्ट्रीय सरासरीच्या 80 % पेक्षाही कमीहोते. अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने बंगालीनागरिक रोजगाराच्या शोधात तामिळनाडूकडे गेलेआहेत. जवळपास अर्धशतकानंतर राज्यात अशीपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगाल पुन्हाराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र बनले आहे. विशेषतःभाजपच्या विजयानंतर खासगी गुंतवणूकदारांनी वेगानेगुंतवणूक सुरू केली, तर. बंगाल लगेच तामिळनाडूच्याबरोबरीला पोहोचणार नाही. ‘कॉम्पिटिटिव्हऑथॉरिटेरियनिझम’ म्हणजेच स्पर्धात्मक सर्वसत्तावाद.‘जर्नल ऑफ डेमॉक्रसी’मध्ये एप्रिल 2002 मध्येप्रकाशित एका महत्त्वाच्या लेखात हार्वर्ड विद्यापीठाचेस्टीव्हन लेविट्स्की आणि टोरांटोचे लुकन वे यांनीम्हटले होते की 1990 आणि 2000 च्या दशकात जगातीलअनेक भागांत एका नव्या प्रकारची राजकीय व्यवस्थाउदयास आली. ही व्यवस्था एका बाजूला लोकशाहीपेक्षावेगळी होती आणि दुसऱ्या बाजूला पूर्णसर्वसत्तावादापेक्षाही भिन्न होती. ती दोघांच्या मधलीअवस्था होती. आसाममधील ‘जेरिमँडरिंग’ आणिबंगालमधील ‘एसआयआर’ ही या विचारसरणीचीउदाहरणे आहेत. दोन्ही निवडणूक पद्धती सारख्यानसल्या, तरी त्यांचे परिणाम जवळपास समान असूशकतात. जेरिमँडरिंगमध्ये मतदारसंघांच्या सीमा अशाप्रकारे बदलल्या जातात की सत्ताधारी पक्षाला मतदान नकरण्याची शक्यता असलेले समुदाय काही मर्यादितजागांमध्ये केंद्रित केले जातात तर सत्ताधारी पक्षालापाठिंबा देणारे समुदाय अनेक जागांमध्ये पसरवलेजातात. एसआयआरमध्ये मतदारसंघ बदलले जातनाहीत, पण काही समुदाय किंवा वर्गांच्या मतदानाच्याअधिकारावर मर्यादा आणल्या जातात. अशा प्रकारची पावले संपूर्ण देशात उचलली गेली, तरभारतात निवडणुका होत राहतील आणि देश पूर्णपणेसर्वसत्तावादी होणार नाही. पण मग तो खऱ्या अर्थानेलोकशाहीवादी राहू शकेल का? तीन गोष्टी हे थांबवूशकतात - संघराज्य व्यवस्था, न्यायपालिका आणिविरोधकांची ताकद व एकजूट. नुकत्याच हंगेरीमध्येव्हिक्टर ऑर्बन यांच्या पराभवाने दाखवून दिले कीविरोधक मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन उभे करूशकले, तर ते किती प्रभावी ठरू शकतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अर्थपूर्ण लोकशाहीसाठी तीन गोष्टीअत्यंत महत्त्वाच्या असतात - संघराज्यव्यवस्था, न्यायपालिका आणिविरोधकांची एकजूट. नुकत्याच हंगेरीमध्येव्हिक्टर ऑर्बन यांच्या पराभवाने दाखवूनदिले की विरोधक मोठ्या प्रमाणावरजनसमर्थन एकत्र करू शकले, तर ते कायकरू शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




