जूनमध्ये कोटा येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुलगांधी यांनी शिक्षण व्यवस्थेच्या घसरणीसाठी तीनरचनात्मक कारणे समोर आणली होती - खासगीकरण,केंद्रीकरण आणि संघीकरण. त्यांच्या या विश्लेषणाशी मीसहमत आहे.मी याच वर्षी 21 जून रोजी शिक्षणविषयकसंसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून आपला कार्यकालपूर्ण केला. माझ्या दोन वर्षांच्या कालावधीदरम्यान समितीनेएकमुखाने 22 वेगवेगळे अहवाल स्वीकारले. आपल्याशिक्षण व्यवस्थेच्या खासगीकरणावर माझे वैयक्तिक विचारखालीलप्रमाणे आहेत, ज्यांपैकी काही आमच्या समितीच्याअहवालांत प्रतिबिंबित झाले आहेतशिक्षण व्यवस्थेचेकेंद्रीकरण आणि संघीकरण यावर मी स्वतंत्रपणे लिहीन. गेल्या एका दशकात आपली शिक्षण व्यवस्थाखाजगीकरणाच्या दिशेने एका वाईट वळणावर पोहोचलीआहे. शिक्षणासाठी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूदया प्रवृत्तीचा स्पष्ट पुरावा आहे. मोदी सरकारने शालेयशिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा हिस्सा निम्माकेला आहे - जो आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये एकूण 9.07टक्के होता, तो आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये घसरून 1.56% राहिला आहे. उच्च शिक्षणासाठीची तरतूददेखीलबजेटच्या 1.54 टक्क्यांवरून घसरून 1.04 % झाली आहे.अपुऱ्या गुंतवणुकीने खाजगी संस्थांना खुली सूट दिली आहे. शालेय शिक्षणाच्या पातळीवरील सर्वात चिंताजनकघडामोडी म्हणजे जवळपास एक लाख सरकारी शाळा बंदपडल्याच्या बातम्या आहेत. तथापि, या संदर्भात कोणतीहीनिश्चित अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. कारण केंद्रीयशिक्षण मंत्रालय समितीला सांगितले की, ते शाळा बंदअसण्याचा कोणताही रेकॉर्ड ठेवत नाही. ही जबाबदारीझटकण्यासारखी गोष्ट आहे. या शाळा बंद पडल्यामुळेप्रभावित विद्यार्थ्यांचा कोणताही रेकॉर्ड ठेवला जात नाही. हा युक्तिवाद की, शालेय शिक्षण प्रामुख्याने राज्यांच्याअधिकाराक्षेत्रात येते आणि त्यामुळे शाळा बंद होण्यासाठीमोदी सरकार जबाबदार नाही, याला नैतिकदृष्ट्या कोणताहीठोस आधार नाही. वर्ष 2009 चा शिक्षण हक्क कायदाविद्यार्थ्यांच्या जवळील भौगोलिक क्षेत्रात शाळा उपलब्धकरून देण्याची तरतूद करतो आणि भारतीय संविधानातअंतर्भूत असलेला मूलभूत अधिकार प्रभावी बनवतो. शाळाबंद पडल्यामुळे या अधिकाराची जी चेष्टा केली जात आहे,त्यापासून सरकार आपली सुटका करून घेऊ शकत नाही.उलट, मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये शाळा बंद करण्याचीसंकल्पना तयार करण्याचे आणि तिला प्रोत्साहन देण्याचेकाम स्वतः नीती आयोगाने केले होते. संसदीय समितीने गेल्या वर्षी आपल्या अहवालात नमूदकेले होते की, भारताच्या सरकारी शाळा प्रणालीतजवळपास 10 लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळेच मोठ्या संख्येने मल्टि-ग्रेड वर्ग चालवले जातआहेत, जिथे शिक्षक प्रभावीपणे शिकवू शकत नाहीत.केंद्रीय शिक्षण मंत्रालाचे स्थिर बजेटदेखील त्याला राज्यसरकारांना शाळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासातगुंतवणूक वा अधिक आर्थिक मदत करण्यापासून रोखते. सरकारी शाळा बंद होणे आणि त्यांच्या पायाभूत सुविधातसेच शिक्षण व्यवस्थेचे सतत कमजोर होणे या दुहेरीआघातादरम्यान, मोठ्या संख्येने विद्यार्थी खाजगीशाळांकडे वळत आहेत. एकीकडे सरकारी शाळा बंदकेल्या गेल्या आहेत, तर दुसरीकडे देशात जवळपास43,000 नवीन खाजगी शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळामध्यान्ह भोजन, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेशयांसारख्या सुविधा न देताही अवाजवी फी वसूल करतात.खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या कुटुंबांचा खर्चदेखीलसरकारी शाळांच्या तुलनेत 10 पट अधिक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


