जूनमध्ये कोटा येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुलगांधी यांनी शिक्षण व्यवस्थेच्या घसरणीसाठी तीनरचनात्मक कारणे समोर आणली होती - खासगीकरण,केंद्रीकरण आणि संघीकरण. त्यांच्या या विश्लेषणाशी मीसहमत आहे.मी याच वर्षी 21 जून रोजी शिक्षणविषयकसंसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून आपला कार्यकालपूर्ण केला. माझ्या दोन वर्षांच्या कालावधीदरम्यान समितीनेएकमुखाने 22 वेगवेगळे अहवाल स्वीकारले. आपल्याशिक्षण व्यवस्थेच्या खासगीकरणावर माझे वैयक्तिक विचारखालीलप्रमाणे आहेत, ज्यांपैकी काही आमच्या समितीच्याअहवालांत प्रतिबिंबित झाले आहेतशिक्षण व्यवस्थेचेकेंद्रीकरण आणि संघीकरण यावर मी स्वतंत्रपणे लिहीन. गेल्या एका दशकात आपली शिक्षण व्यवस्थाखाजगीकरणाच्या दिशेने एका वाईट वळणावर पोहोचलीआहे. शिक्षणासाठी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूदया प्रवृत्तीचा स्पष्ट पुरावा आहे. मोदी सरकारने शालेयशिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा हिस्सा निम्माकेला आहे - जो आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये एकूण 9.07टक्के होता, तो आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये घसरून 1.56% राहिला आहे. उच्च शिक्षणासाठीची तरतूददेखीलबजेटच्या 1.54 टक्क्यांवरून घसरून 1.04 % झाली आहे.अपुऱ्या गुंतवणुकीने खाजगी संस्थांना खुली सूट दिली आहे. शालेय शिक्षणाच्या पातळीवरील सर्वात चिंताजनकघडामोडी म्हणजे जवळपास एक लाख सरकारी शाळा बंदपडल्याच्या बातम्या आहेत. तथापि, या संदर्भात कोणतीहीनिश्चित अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. कारण केंद्रीयशिक्षण मंत्रालय समितीला सांगितले की, ते शाळा बंदअसण्याचा कोणताही रेकॉर्ड ठेवत नाही. ही जबाबदारीझटकण्यासारखी गोष्ट आहे. या शाळा बंद पडल्यामुळेप्रभावित विद्यार्थ्यांचा कोणताही रेकॉर्ड ठेवला जात नाही. हा युक्तिवाद की, शालेय शिक्षण प्रामुख्याने राज्यांच्याअधिकाराक्षेत्रात येते आणि त्यामुळे शाळा बंद होण्यासाठीमोदी सरकार जबाबदार नाही, याला नैतिकदृष्ट्या कोणताहीठोस आधार नाही. वर्ष 2009 चा शिक्षण हक्क कायदाविद्यार्थ्यांच्या जवळील भौगोलिक क्षेत्रात शाळा उपलब्धकरून देण्याची तरतूद करतो आणि भारतीय संविधानातअंतर्भूत असलेला मूलभूत अधिकार प्रभावी बनवतो. शाळाबंद पडल्यामुळे या अधिकाराची जी चेष्टा केली जात आहे,त्यापासून सरकार आपली सुटका करून घेऊ शकत नाही.उलट, मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये शाळा बंद करण्याचीसंकल्पना तयार करण्याचे आणि तिला प्रोत्साहन देण्याचेकाम स्वतः नीती आयोगाने केले होते. संसदीय समितीने गेल्या वर्षी आपल्या अहवालात नमूदकेले होते की, भारताच्या सरकारी शाळा प्रणालीतजवळपास 10 लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळेच मोठ्या संख्येने मल्टि-ग्रेड वर्ग चालवले जातआहेत, जिथे शिक्षक प्रभावीपणे शिकवू शकत नाहीत.केंद्रीय शिक्षण मंत्रालाचे स्थिर बजेटदेखील त्याला राज्यसरकारांना शाळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासातगुंतवणूक वा अधिक आर्थिक मदत करण्यापासून रोखते. सरकारी शाळा बंद होणे आणि त्यांच्या पायाभूत सुविधातसेच शिक्षण व्यवस्थेचे सतत कमजोर होणे या दुहेरीआघातादरम्यान, मोठ्या संख्येने विद्यार्थी खाजगीशाळांकडे वळत आहेत. एकीकडे सरकारी शाळा बंदकेल्या गेल्या आहेत, तर दुसरीकडे देशात जवळपास43,000 नवीन खाजगी शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळामध्यान्ह भोजन, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेशयांसारख्या सुविधा न देताही अवाजवी फी वसूल करतात.खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या कुटुंबांचा खर्चदेखीलसरकारी शाळांच्या तुलनेत 10 पट अधिक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: विदर्भात पुलावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, पिकांना जीवदान; हवामान विभागाकडून आगामी ३ दिवस पावसाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- नाशिक: 'नीट' पेपरफुटीचा बळी! नाशिकच्या यश गोसावीच्या कुटुंबीयांचा दिल्लीतील आंदोलनात गंभीर आरोप; हृदय पिळवटून टाकणारी हाक
- पुणे: शिरूरमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- नागपूर: विदर्भात पुलावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, पिकांना जीवदान; हवामान विभागाकडून आगामी ३ दिवस पावसाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- नाशिक: 'नीट' पेपरफुटीचा बळी! नाशिकच्या यश गोसावीच्या कुटुंबीयांचा दिल्लीतील आंदोलनात गंभीर आरोप; हृदय पिळवटून टाकणारी हाक
- पुणे: शिरूरमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
गुन्हा
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
राजकीय
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- हरियाणा: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी सकाळी कालव्यात आढळला तरुणीचा अर्धनग्न मृतदेह; हरियाणात खळबळ
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
























Subscribe to my channel


