सत्तेचा सर्वांत धोकादायक गैरवापर गुन्हेगार व्यवस्थेचाफायदा घेतात तेव्हा होत नाही. पण व्यवस्थे संबंधित लोकच सिस्टमचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करायचा हे शिकतात तेव्हा जास्त गैरवापर होतो. हाच मुद्दा सामान्य महिलांसाठी ट्विशा शर्मा यांसारखी प्रकरणे अधिक अस्वस्थ करणारी बनवतो. आता हे केवळ एक प्रकरण एक कुटुंब किंवा न्यायालयीन लढाई राहिलेली नाही. ही मोठ्या आणि अस्वस्थ करणाऱ्या सार्वजनिक चर्चेचा भाग बनली आहे. कायदेशीर व्यवस्थेला अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखणारे लोक कधी कधी तिचा शस्त्र म्हणून वापरही करू शकतात का? महिलांसाठी मजबूत कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी भारताने अनेक दशकांपर्यंत संघर्ष केला आहे. हे संरक्षण आवश्यकही होते. पिढ्यान पिढ्या महिलांना गप्प बसवले गेले. दुर्लक्षित केले गेले. गोंधळात टाकले गेले. आर्थिक बंधनांत ठेवले गेले आणि सामाजिकदृष्ट्या लज्जित केले गेले.पण याच काळात लोकांच्या मनात हळूहळू दुसरी भीतीही घर करू लागली - ती म्हणजे कायदा आणि व्यवस्था यांचाच वापर महिलांवर दबाव आणण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी, कथानक नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी होऊ शकतो. ट्विशा शर्मा प्रकरण आपल्याला अशाच कठीण प्रश्नांसमोर उभे करते. गिरिबाला सिंह आणि समर्थ सिंहयांसारखे आरोपी कायद्याबाबत अनभिज्ञ सामान्य व्यक्ती नसतात तेव्हा काय होते, त्यातही संपर्क असलेले, कायद्याचे सखोल ज्ञान असलेले किंवा संस्थात्मक नेटवर्क असलेले लोक असतात. अटकपूर्व जामीन लवकर मंजूर होतो, कथान के वेगाने पसरू लागतात आणि लढाई न्यायालयातून बाहेर पडून सामाजिक दबाव, कानगोष्टी, निवडक माहिती गळती, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप आणि सार्वजनिक चारित्र्यहननापर्यंत पोहोचताना दिसते? तेव्हा काय होते? खरा प्रश्न हा आहेअशा महिलांसाठी भयावह असमतोल निर्माण होऊ शकतो का? आधीच मानसिक आघात, भीती,सामाजिक कलंक आणि भावनिक थकव्याशी झुंज देत असतात. मी हे केवळ एक भाष्यकार म्हणून लिहितनाही, तर मी स्वतःही अशाच त्रासदायक परिस्थितीतून गेले आहे. कायदेशीरदृष्ट्या मजबूत संपर्क असलेल्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाल्यावर काय वाटते, हेमी अनुभवले आहे. किंवा एखादी व्यक्ती आपले कायदेशीर ज्ञान आणि पोहोच वापरून पद्धतशीरपणे प्रतिष्ठा नष्ट करण्याचा प्रयत्न करते, तेव्हाची वेदना मीपाहिली आहे. कायद्यातील त्रुटी, विलंब, संरक्षण आणि शांततेचा फायदा कसा घ्यायचा हे ज्यांना चांगले माहितीअसते, तेच जेव्हा त्याचा शस्त्र म्हणून वापर करतात,तेव्हा ही लढाई किती विषम असू शकते हे समजते.बहुतेक महिलांसाठी न्यायालयांचे वातावरण आधीचभीतीदायक असते. त्यात प्रभावशाली लोकांचे नेटवर्क,सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि कथानकनियंत्रित करण्याची क्षमता जोडली गेली, तर संपूर्णप्रक्रिया शिक्षेसारखी वाटू लागते. ही शिक्षा केवळकायदेशीर राहत नाही, तर मानसिक, आर्थिक,सामाजिक आणि अत्यंत वैयक्तिक बनते. अशापरिस्थिती अधिक धोकादायक बनवणाऱ्या गोष्टीअनेकदा अदृश्य स्वरूपात समोर येतात. कागदोपत्रीमोठे उल्लंघन दिसत नाही. पण काही पद्धती स्पष्टपणेजाणवतात - मुद्दाम विलंब करणे, प्रतिष्ठेबाबतकानगोष्टी पसरवणे, प्रक्रियांच्या माध्यमातून घाबरवणे,निराश करणे आणि प्रभावाचा वापर करणे. हळूहळूमहिलेला असे वाटू लागते की ती स्वतःचे अस्तित्ववाचवण्याची लढाई लढत आहे. ट्विशा शर्मा प्रकरणयासाठी महत्त्वाचे ठरते. कारण ते देशात वाढत असलेलीएक चिंता समोर आणते. ही चिंता केवळ गुन्हा किंवाआरोपांबाबत नाही, तर कायद्यापुढील असमानतेबाबतहीआहे. या प्रकरणातील शोकांतिका अशी की आजच्यातरुण महिला आता फक्त होणारा पती चांगला माणूसआहे का,? मला कशा प्रकारच्या कुटुंबात दिले जातआहे? मी सुरक्षित राहील का. हेही विचारू लागल्याआहेत. कारण बरे -वाईट झाल्यास समाज कोणावरविश्वास ठेवेल ? ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) कायद्याचे ज्ञान व संस्थात्मक पोहोचअसलेल्यांची जबाबदारी अधिक मोठीअसते. लोकांना असे वाटू लागले कीव्यवस्था प्रभावशाली लोकांशी वेगळी,सामान्य लोकांशी वेगळी वागणूक देते,तर त्याच क्षणी न्यायव्यवस्थेवरीलविश्वास कमकुवत होऊ लागतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




