सत्तेचा सर्वांत धोकादायक गैरवापर गुन्हेगार व्यवस्थेचाफायदा घेतात तेव्हा होत नाही. पण व्यवस्थे संबंधित लोकच सिस्टमचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करायचा हे शिकतात तेव्हा जास्त गैरवापर होतो. हाच मुद्दा सामान्य महिलांसाठी ट्विशा शर्मा यांसारखी प्रकरणे अधिक अस्वस्थ करणारी बनवतो. आता हे केवळ एक प्रकरण एक कुटुंब किंवा न्यायालयीन लढाई राहिलेली नाही. ही मोठ्या आणि अस्वस्थ करणाऱ्या सार्वजनिक चर्चेचा भाग बनली आहे. कायदेशीर व्यवस्थेला अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखणारे लोक कधी कधी तिचा शस्त्र म्हणून वापरही करू शकतात का? महिलांसाठी मजबूत कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी भारताने अनेक दशकांपर्यंत संघर्ष केला आहे. हे संरक्षण आवश्यकही होते. पिढ्यान पिढ्या महिलांना गप्प बसवले गेले. दुर्लक्षित केले गेले. गोंधळात टाकले गेले. आर्थिक बंधनांत ठेवले गेले आणि सामाजिकदृष्ट्या लज्जित केले गेले.पण याच काळात लोकांच्या मनात हळूहळू दुसरी भीतीही घर करू लागली - ती म्हणजे कायदा आणि व्यवस्था यांचाच वापर महिलांवर दबाव आणण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी, कथानक नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी होऊ शकतो. ट्विशा शर्मा प्रकरण आपल्याला अशाच कठीण प्रश्नांसमोर उभे करते. गिरिबाला सिंह आणि समर्थ सिंहयांसारखे आरोपी कायद्याबाबत अनभिज्ञ सामान्य व्यक्ती नसतात तेव्हा काय होते, त्यातही संपर्क असलेले, कायद्याचे सखोल ज्ञान असलेले किंवा संस्थात्मक नेटवर्क असलेले लोक असतात. अटकपूर्व जामीन लवकर मंजूर होतो, कथान के वेगाने पसरू लागतात आणि लढाई न्यायालयातून बाहेर पडून सामाजिक दबाव, कानगोष्टी, निवडक माहिती गळती, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप आणि सार्वजनिक चारित्र्यहननापर्यंत पोहोचताना दिसते? तेव्हा काय होते? खरा प्रश्न हा आहेअशा महिलांसाठी भयावह असमतोल निर्माण होऊ शकतो का? आधीच मानसिक आघात, भीती,सामाजिक कलंक आणि भावनिक थकव्याशी झुंज देत असतात. मी हे केवळ एक भाष्यकार म्हणून लिहितनाही, तर मी स्वतःही अशाच त्रासदायक परिस्थितीतून गेले आहे. कायदेशीरदृष्ट्या मजबूत संपर्क असलेल्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाल्यावर काय वाटते, हेमी अनुभवले आहे. किंवा एखादी व्यक्ती आपले कायदेशीर ज्ञान आणि पोहोच वापरून पद्धतशीरपणे प्रतिष्ठा नष्ट करण्याचा प्रयत्न करते, तेव्हाची वेदना मीपाहिली आहे. कायद्यातील त्रुटी, विलंब, संरक्षण आणि शांततेचा फायदा कसा घ्यायचा हे ज्यांना चांगले माहितीअसते, तेच जेव्हा त्याचा शस्त्र म्हणून वापर करतात,तेव्हा ही लढाई किती विषम असू शकते हे समजते.बहुतेक महिलांसाठी न्यायालयांचे वातावरण आधीचभीतीदायक असते. त्यात प्रभावशाली लोकांचे नेटवर्क,सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि कथानकनियंत्रित करण्याची क्षमता जोडली गेली, तर संपूर्णप्रक्रिया शिक्षेसारखी वाटू लागते. ही शिक्षा केवळकायदेशीर राहत नाही, तर मानसिक, आर्थिक,सामाजिक आणि अत्यंत वैयक्तिक बनते. अशापरिस्थिती अधिक धोकादायक बनवणाऱ्या गोष्टीअनेकदा अदृश्य स्वरूपात समोर येतात. कागदोपत्रीमोठे उल्लंघन दिसत नाही. पण काही पद्धती स्पष्टपणेजाणवतात - मुद्दाम विलंब करणे, प्रतिष्ठेबाबतकानगोष्टी पसरवणे, प्रक्रियांच्या माध्यमातून घाबरवणे,निराश करणे आणि प्रभावाचा वापर करणे. हळूहळूमहिलेला असे वाटू लागते की ती स्वतःचे अस्तित्ववाचवण्याची लढाई लढत आहे. ट्विशा शर्मा प्रकरणयासाठी महत्त्वाचे ठरते. कारण ते देशात वाढत असलेलीएक चिंता समोर आणते. ही चिंता केवळ गुन्हा किंवाआरोपांबाबत नाही, तर कायद्यापुढील असमानतेबाबतहीआहे. या प्रकरणातील शोकांतिका अशी की आजच्यातरुण महिला आता फक्त होणारा पती चांगला माणूसआहे का,? मला कशा प्रकारच्या कुटुंबात दिले जातआहे? मी सुरक्षित राहील का. हेही विचारू लागल्याआहेत. कारण बरे -वाईट झाल्यास समाज कोणावरविश्वास ठेवेल ? ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) कायद्याचे ज्ञान व संस्थात्मक पोहोचअसलेल्यांची जबाबदारी अधिक मोठीअसते. लोकांना असे वाटू लागले कीव्यवस्था प्रभावशाली लोकांशी वेगळी,सामान्य लोकांशी वेगळी वागणूक देते,तर त्याच क्षणी न्यायव्यवस्थेवरीलविश्वास कमकुवत होऊ लागतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: दहीहंडी उत्सवात कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि डीजेचा दणदणाट रोखण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी; पुणेकरांचा संतप्त आरोप
- मुंबई: गणेशोत्सवापूर्वीच देशभक्तीचा उत्साह; सीमेवरील जवानांसाठी ठाणे-डोंबिवलीतून दिवाळी फराळ पाठवण्याची जय्यत तयारी सुरू
- नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी दुर्घटना; त्र्यंबकेश्वरला जाताना गर्दीत धक्का लागल्याने बसखाली आल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्र
- पुणे: दहीहंडी उत्सवात कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि डीजेचा दणदणाट रोखण्यात पोलीस पूर्णपणे अपयशी; पुणेकरांचा संतप्त आरोप
- मुंबई: गणेशोत्सवापूर्वीच देशभक्तीचा उत्साह; सीमेवरील जवानांसाठी ठाणे-डोंबिवलीतून दिवाळी फराळ पाठवण्याची जय्यत तयारी सुरू
- गोवा: २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची मोठी तयारी; २१ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




