सत्तेचा सर्वांत धोकादायक गैरवापर गुन्हेगार व्यवस्थेचाफायदा घेतात तेव्हा होत नाही. पण व्यवस्थे संबंधित लोकच सिस्टमचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करायचा हे शिकतात तेव्हा जास्त गैरवापर होतो. हाच मुद्दा सामान्य महिलांसाठी ट्विशा शर्मा यांसारखी प्रकरणे अधिक अस्वस्थ करणारी बनवतो. आता हे केवळ एक प्रकरण एक कुटुंब किंवा न्यायालयीन लढाई राहिलेली नाही. ही मोठ्या आणि अस्वस्थ करणाऱ्या सार्वजनिक चर्चेचा भाग बनली आहे. कायदेशीर व्यवस्थेला अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखणारे लोक कधी कधी तिचा शस्त्र म्हणून वापरही करू शकतात का? महिलांसाठी मजबूत कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी भारताने अनेक दशकांपर्यंत संघर्ष केला आहे. हे संरक्षण आवश्यकही होते. पिढ्यान पिढ्या महिलांना गप्प बसवले गेले. दुर्लक्षित केले गेले. गोंधळात टाकले गेले. आर्थिक बंधनांत ठेवले गेले आणि सामाजिकदृष्ट्या लज्जित केले गेले.पण याच काळात लोकांच्या मनात हळूहळू दुसरी भीतीही घर करू लागली - ती म्हणजे कायदा आणि व्यवस्था यांचाच वापर महिलांवर दबाव आणण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी, कथानक नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी होऊ शकतो. ट्विशा शर्मा प्रकरण आपल्याला अशाच कठीण प्रश्नांसमोर उभे करते. गिरिबाला सिंह आणि समर्थ सिंहयांसारखे आरोपी कायद्याबाबत अनभिज्ञ सामान्य व्यक्ती नसतात तेव्हा काय होते, त्यातही संपर्क असलेले, कायद्याचे सखोल ज्ञान असलेले किंवा संस्थात्मक नेटवर्क असलेले लोक असतात. अटकपूर्व जामीन लवकर मंजूर होतो, कथान के वेगाने पसरू लागतात आणि लढाई न्यायालयातून बाहेर पडून सामाजिक दबाव, कानगोष्टी, निवडक माहिती गळती, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप आणि सार्वजनिक चारित्र्यहननापर्यंत पोहोचताना दिसते? तेव्हा काय होते? खरा प्रश्न हा आहेअशा महिलांसाठी भयावह असमतोल निर्माण होऊ शकतो का? आधीच मानसिक आघात, भीती,सामाजिक कलंक आणि भावनिक थकव्याशी झुंज देत असतात. मी हे केवळ एक भाष्यकार म्हणून लिहितनाही, तर मी स्वतःही अशाच त्रासदायक परिस्थितीतून गेले आहे. कायदेशीरदृष्ट्या मजबूत संपर्क असलेल्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाल्यावर काय वाटते, हेमी अनुभवले आहे. किंवा एखादी व्यक्ती आपले कायदेशीर ज्ञान आणि पोहोच वापरून पद्धतशीरपणे प्रतिष्ठा नष्ट करण्याचा प्रयत्न करते, तेव्हाची वेदना मीपाहिली आहे. कायद्यातील त्रुटी, विलंब, संरक्षण आणि शांततेचा फायदा कसा घ्यायचा हे ज्यांना चांगले माहितीअसते, तेच जेव्हा त्याचा शस्त्र म्हणून वापर करतात,तेव्हा ही लढाई किती विषम असू शकते हे समजते.बहुतेक महिलांसाठी न्यायालयांचे वातावरण आधीचभीतीदायक असते. त्यात प्रभावशाली लोकांचे नेटवर्क,सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि कथानकनियंत्रित करण्याची क्षमता जोडली गेली, तर संपूर्णप्रक्रिया शिक्षेसारखी वाटू लागते. ही शिक्षा केवळकायदेशीर राहत नाही, तर मानसिक, आर्थिक,सामाजिक आणि अत्यंत वैयक्तिक बनते. अशापरिस्थिती अधिक धोकादायक बनवणाऱ्या गोष्टीअनेकदा अदृश्य स्वरूपात समोर येतात. कागदोपत्रीमोठे उल्लंघन दिसत नाही. पण काही पद्धती स्पष्टपणेजाणवतात - मुद्दाम विलंब करणे, प्रतिष्ठेबाबतकानगोष्टी पसरवणे, प्रक्रियांच्या माध्यमातून घाबरवणे,निराश करणे आणि प्रभावाचा वापर करणे. हळूहळूमहिलेला असे वाटू लागते की ती स्वतःचे अस्तित्ववाचवण्याची लढाई लढत आहे. ट्विशा शर्मा प्रकरणयासाठी महत्त्वाचे ठरते. कारण ते देशात वाढत असलेलीएक चिंता समोर आणते. ही चिंता केवळ गुन्हा किंवाआरोपांबाबत नाही, तर कायद्यापुढील असमानतेबाबतहीआहे. या प्रकरणातील शोकांतिका अशी की आजच्यातरुण महिला आता फक्त होणारा पती चांगला माणूसआहे का,? मला कशा प्रकारच्या कुटुंबात दिले जातआहे? मी सुरक्षित राहील का. हेही विचारू लागल्याआहेत. कारण बरे -वाईट झाल्यास समाज कोणावरविश्वास ठेवेल ? ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) कायद्याचे ज्ञान व संस्थात्मक पोहोचअसलेल्यांची जबाबदारी अधिक मोठीअसते. लोकांना असे वाटू लागले कीव्यवस्था प्रभावशाली लोकांशी वेगळी,सामान्य लोकांशी वेगळी वागणूक देते,तर त्याच क्षणी न्यायव्यवस्थेवरीलविश्वास कमकुवत होऊ लागतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- भोर: बंद कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम!
- पुणे: आता भूमी अभिलेखची चार कार्यालये; जमिनीच्या कामांना मिळणार गती!
- मुंबई हादरली! हायप्रोफाइल इमारतीत ड्रग्जची प्रयोगशाळा; ५० कोटींच्या अमली पदार्थांसह तिघांना अटक
- पैठण हादरले! सातबाऱ्यावरील फेरफार रद्दच्या मागणीसाठी महिला शेतकरी थेट चढली पाण्याच्या टाकीवर; 'शोले' स्टाईल आंदोलनाने खळबळ
महाराष्ट्र
- सोशल मीडियावरील लाडकी रील स्टार काळाच्या पडद्याआड; सोलापुरातील प्रसिद्ध 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या मालकिणीची आत्महत्या!
- पुणे: वाहतुकीत मोठे बदल; गोळीबार मैदान परिसरातील रस्ते बंद, 'हे' आहेत पर्यायी मार्ग!
- भोर: बंद कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम!
- पुणे: आता भूमी अभिलेखची चार कार्यालये; जमिनीच्या कामांना मिळणार गती!
गुन्हा
- भोर: बंद कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम!
- मुंबई हादरली! हायप्रोफाइल इमारतीत ड्रग्जची प्रयोगशाळा; ५० कोटींच्या अमली पदार्थांसह तिघांना अटक
- सांगली हादरली! "मुलगा होत नाही, माहेरहून सोनं आणत नाहीस"; छळाला कंटाळून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू.
- सांगली हादरली! ६४ वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडिता २७ आठवड्यांची गर्भवती!
राजकीय
- "अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार"; सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ वादावर हसन मुश्रीफांचे सूचक विधान!
- विधान परिषद निवडणूक २०२६: ना संख्याबळ, ना ताळमेळ; विदर्भात काँग्रेसची अवस्था बिकट
- "आम्हीच टीकेचे धनी का व्हायचे?", बैठकीतील 'राड्या'वर छगन भुजबळांनी सोडले मौन; दिले स्पष्टीकरण.
- राजगुरुनगर (खेड): राक्षेवाडी ग्रामपंचायत प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
इतर
- मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! हार्बर मार्गावर आता धावणार 'जलद' लोकल; एमयूटीपी-४ अंतर्गत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू!
- बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
मनोरंजन
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
देश विदेश
- "आमचे पूर्वज हिंदूच होते": पाकिस्तानात चुकीचा इतिहास शिकवला जातोय; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची खळबळजनक कबुली!
- भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी; अंदमानच्या समुद्रात सापडले तेलाचे आणि वायूचे नवे साठे!
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: वैवाहिक वादात केवळ सर्वसाधारण आरोपांवरून पतीच्या संपूर्ण कुटुंबावर फौजदारी कारवाई नको!























Subscribe to my channel




