9 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

नीटची पुनर्परीक्षा पहिल्या अपयशानंतर अडचणीशिवाय पार पडली. मात्र भारतातील परीक्षा व्यवस्थेचे संकट केवळ पेपरफुटीपुरते मर्यादित नाही.त्याकडे व्यवस्थात्मक अपयश म्हणून पाहण्याची गरजआहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) 12 मे रोजीनीट-यूजी परीक्षा रद्द केली होती. त्याआधी काहीदिवसांपूर्वीच 22.7 लाख उमेदवारांनी ती परीक्षा दिलीहोती. दोन वर्षांत अशी घटना दुसऱ्यांदा घडली. काहीवेळा परीक्षा रद्द करणे अपरिहार्य असते. पण त्याचाफटका नियम पाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बसतो.
आजही भारत जगातील सर्वात मोठ्या आणिमहत्त्वाच्या परीक्षा अशा व्यवस्थेद्वारे घेण्याचा प्रयत्नकरत आहे. ती सध्याचे प्रमाण, गुंतागुंत व आव्हानांनुसार अद्ययावत झालेली नाही. ही समस्या केवळ तात्पुरत्या देखरेखीच्या उपायांनी सुटणारी नाही. भारतामध्येएवढ्या परीक्षा घेतल्या जातात, त्याबाबतीत जगातदुसरे उदाहरण नाही. 2018 ते 2023 या काळात एनटीएने 244 परीक्षा घेतल्या. या कालावधीत उमेदवारांचीसंख्या सुमारे 67 लाखांवरून 1.22 कोटींवर पोहोचली. केवळ नीट परीक्षेतच एका वेळी 22 ते 24 लाखविद्यार्थी सहभागी होतात. 2024 मध्ये चीनच्यागाओकाओ परीक्षेसाठी 1.34 कोटी नोंदणीकृतउमेदवार होते, तर दक्षिण कोरियाच्या सीएसएटीपरीक्षेसाठी 2026 मध्ये सुमारे 5.54 लाख अर्जदार होते.भारतातील नीट परीक्षा गाओकाओपेक्षा लहान असली,तरी कोरियाच्या एकमेव राष्ट्रीय परीक्षेपेक्षा खूप मोठीआहे. शिवाय चीन किंवा कोरियाप्रमाणे भारतात दरवर्षीफक्त एकच केंद्रीय परीक्षा घेतली जात नाही. आपलीपरीक्षा व्यवस्था सातत्याने चालणारी, संघराज्यीय,बहुभाषिक आणि व्यापक स्वरूपाची आहे.
म्हणूनच चीन किंवा कोरियाचे मॉडेल भारतात तंतोतंतलागू होऊ शकत नाही. तेथे संपूर्ण सरकारी यंत्रणा एकानिर्णायक परीक्षेभोवती उभी राहू शकते; भारतात मात्रवर्षातून अनेकदा संपूर्ण व्यवस्था परीक्षा सुरक्षेसाठीवळवणे शक्य नाही. भारतीय परिस्थितीनुसार मजबूत,विभागीय पातळीवर कार्यक्षम, तंत्रज्ञानाधारित आणिमानकांमध्ये केंद्रीकृत अशी नवी प्रणाली आवश्यकआहे. 2024 मधील वादांनंतर डॉ. के. राधाकृष्णनयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या उच्चस्तरीयसमितीने हाच मुद्दा अधोरेखित केला. एनटीएमार्फतपरीक्षा अधिक पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणेघेण्यासाठी व्यापक सुधारणांचा आराखडा समितीनेसुचवला. संदेश स्पष्ट होता—देशाला परीक्षांसाठीनव्या व्यवस्थेची गरज आहे. पहिली सुधारणासंस्थात्मक पातळीवर व्हायला हवी. तंत्रज्ञान कमकुवतसंस्थेची भरपाई करू शकत नाही; ते जास्तीत जास्ततिच्या उणिवांना डिजिटल स्वरूप देऊ शकते.एनटीएला सायकोमेट्रिक्स, सायबर सुरक्षा,लॉजिस्टिक्स, डेटा विश्लेषण, प्रश्नपत्रिका निर्मिती,विक्रेता व्यवस्थापन आणि कायदा अंमलबजावणीयांसारख्या क्षेत्रांत मजबूत अंतर्गत क्षमता असलेलीकायमस्वरूपी, व्यावसायिक आणि ध्येयाधारितमूल्यांकन संस्था बनवणे आवश्यक आहे. खासगीपुरवठादार, तात्पुरते निरीक्षक आणि बाह्य यंत्रणांवरमोठ्या प्रमाणात अवलंबून असलेली मर्यादित क्षमताअसलेली संस्था देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षांचाभार पेलू शकत नाही. दुसरी सुधारणा प्रश्नपत्रिका तयारकरण्याच्या प्रक्रियेत व्हायला हवी. कोणत्याही व्यक्तीनेपूर्णपणे पाहिलेली नसते. तीच सर्वात सुरक्षितप्रश्नपत्रिका असते. याच कारणामुळे यूपीएससी आणिजेईई अॅडव्हान्स्ड परीक्षांमध्ये मोठी व गोपनीय तज्ज्ञमंडळे, टप्प्याटप्प्याने विभागलेली प्रक्रिया, अनेकसमांतर प्रश्नसंच, खासगी मध्यस्थांना अत्यल्प प्रवेशयांसारख्या उपाययोजना प्रभावी ठरतात. त्यामुळे एखादीकडी तुटली तरी संपूर्ण परीक्षा धोक्यात येत नाही. तिसरीसुधारणा तांत्रिक असावी.राधाकृष्णन समितीनेसुचविल्याप्रमाणे 1 हजार केंद्रीय विद्यालये व इतरविश्वासार्ह सार्वजनिक संस्थांना सुरक्षित परीक्षा केंद्रेम्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव अमलात आणलापाहिजे. ओळख पडताळणी आणि देखरेख यंत्रणाहीअधिक मजबूत करावी लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचावापर न्यायवैज्ञानिक तपासासाठीही केला जाऊ शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)

एखाद्या विद्यार्थ्याचे भविष्य एकासकाळी होणाऱ्या एका परीक्षेवरअवलंबून असू शकत नाही. बहुपदरीपरीक्षा, अधिक संधी, प्रमाणित गुणांकनव पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्थाआवश्यक आहे. एका प्रश्नपत्रिकेचेकाळ्या बाजारातील मूल्य कमी करूनसंपूर्ण परीक्षा व्यवस्था अधिक सक्षमबनवू शकतो.

शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



