
Pune Dam water level News : राज्यात उन्हाचा तडाका वाढल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. पाण्याची मागणी सुद्धा वाढू लागली आहे. पुण्यातही आता सर्वाधिक पाण्याच्या टँकर पुरवले जात आहेत. आणखी दोन ते तीन महिने उन्हाळा आहे, त्यापूर्वीच पुण्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सध्याच्या घडीला राज्यातल्या तब्बल १४ जिल्ह्यात ७८४ गावे आणि वाड्यांची तहान टँकरच्या पाण्याने भागवण्याची वेळ आली आहे. राज्यात सध्या २२३ टँकरने पाण्याचा पुरवठा केला जातोय.. त्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा पुणे जिल्ह्यात केला जातोय. सध्या पुण्यात सर्वाधिक ६५ टँकर धावत आहेत. त्या खालोखाल साताऱ्यात 40 टँकरने गावागावात पाणीपुरवठा करीत आहे
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ३४% पाणी असल्याची माहिती समोर आली आहे. जून २०२५ पर्यंत हा पाणीपुरवठा पुरेल अशी माहिती आणि पुरवठा अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. सध्या तरी पुण्यात कोणत्याही प्रकारचे पाणी कपात नाही. मात्र मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचं संकट पुणेकरांवर येऊ शकते. सध्या पुण्यात 65 टँकरने व्यवसायिक आणि लोकवस्ती भागात पाणीपुरवठा केला जात आहे. छोट्या टँकर भरण्यासाठी 599 तर मोठ्या टँकरला 1200 रुपये मोजावे लागत आहे.
पुण्यातही टँकरच्या मागणीत वाढ झाली
पर्वती जलाशतीकरण केंद्रावर आणि टँकरच्या रांगा लागल्या आहेत. सध्याच्या स्थितीत पुणे शहराला उद्याचा पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती अधिकारांकडून देण्यात येत आहे. पुणे शहरासह उपनगरात ही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. सोसायट्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागत असल्याने रोज तीन ते चार टँकर लागत आहेत. याचा खर्च दिवसाला पाच ते सहा हजार होत आहे. त्यामुळे पाणी जपून वापराव लागत आहे.
उजनीत केवळ १३ टक्के पाणीसाठा
पुणे , सोलापूर आणि आहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. उजनी धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय. उपयुक्त पाणीसाठा केवळ ७ टीएमसी एव्हढाच शिल्लक राहिलाय. तब्बल ६३ टीएमसी मृतपाणीसाठा शिल्लक आहे. आठवडाभरात उपयुक्त पाणीसाठा संपून उजनीत मृत पाणीसाठाच शिल्लक राहणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात परीसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम जाणीवपूर्वक खरवडण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



