
Sunjoy Roy : कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात ९ ऑगस्टला एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. या प्रकरणातला आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. संजय रॉयने ( Sunjoy Roy ) तुरुंगात मिळणाऱ्या जेवणावर संताप व्यक्त केला आहे. पोळी भाजी नाही तर चाओमिन आणि अंडी खायला हवीत असं त्याने म्हटलं आहे.
पोलिसांनी संजय रॉयबद्दल काय सांगितलं?
९ ऑगस्टला डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतर ( Kolkata Rape and Murder ) संजय रॉय ( Sunjoy Roy ) त्याचा मित्र अनुपम दत्ताकडे गेला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली होती. सीबीआयच्या सूत्रांनी संजय रॉयच्या पॉलिग्राफ टेस्टबद्दल सांगितलं सांगितलं की रॉयने दावा केला की तो दारूच्या नशेत होता. त्याने चुकून पीडितेला सेमिनार हॉलमध्ये पाहिलं. त्याने हेल्मेटने दरवाजा उघडला तेव्हा त्याने पाहिलं की ती आधीच मृत झाली होती. त्यामुळे तो घाबरून पळाला.
पॉलिग्राफ टेस्टमध्ये संजय रॉय खोटं बोलल्याची माहिती
संजय रॉयला ( Sunjoy Roy ) ८ आणि ९ ऑगस्ट दरम्यान घडलेल्या घटनांविषयी वारंवार प्रश्न विचारण्यात आले. पण त्याने बहुतेक प्रश्नांची उत्तरे खोटी आणि न पटणारी दिली आहेत, असं सीबीआयच्या सूत्रांनी म्हटलं. जर तो निर्दोष असेल तर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न का केला? पोलिसांना का कळवलं नाही? बलात्कार आणि हत्येप्रकरणी त्याच्याविरुद्ध इतके फॉरेन्सिक पुरावे का आहेत? असेही प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.
|
|
संजय रॉयने तुरुंगात मागितलं चाओमिन
संजय रॉयला तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. संजय रॉयने तुरुंगात मिळणारी पोळी-भाजी पाहून संताप व्यक्त केला आहे. मला अंडी आणि चाओमिन खायला द्या अशी मागणी त्याने संतापाने केली आहे. अशी माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी त्याला हे स्पष्ट केलं आहे की तुरुंगाचे जे नियम आहेत त्यात अन्न काय द्यायचं तोही नियम आहे तुला हेच खावं लागेल. तरीही संजय रॉयने चाओमिन आणि अंडी यांची मागणी केली आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.
कैद्यांना तुरुंगात दिलं जाणारं जेवण ठरलेलं
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात असलेल्या सगळ्या कैद्यांना पोळी-भाजी दिली जाते. मात्र संजय रॉय ( Sunjoy Roy ) या जेवणावर नाखुश आहे. त्याला अंडी आणि चाओमिनच हवं असल्याचं त्याने म्हटलं आहे. याआधी त्याला जेव्हा तुरुंगात आणण्यात आलं होतं तेव्हा मला झोप काढायची आहे असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. तो अनेकदा गोष्टी बरळत होता, नंतर मात्र त्याने असं काही केलं नाही. आता जेवणात त्याने चाओमिन आणि अंडी मागितली आहेत.
दरम्यान आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी संदीप घोष यांची चौकशी केली. सीबआयने त्यांना समन्स बजावलं होतं. मागच्या १४ दिवसांपासून हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान



























Subscribe to my channel




