अनेकजण पैसे कमावण्यासाठी प्रचंड मेहनत करतात, परंतु त्यांना नोकरी व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळत नाही. कधीकधी व्यवसायामध्ये अचानक मोठं नुकसान होतं. पैशांची आवक प्रचंड असते, मात्र पैसा हातात टिकत नाही. पैशांची बचत होत नाही, अशा घटना घडतात. अशा घटना का घडतात तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र तुमच्या घरातील वास्तुदोष हे देखील त्यातील एक कारण असू शकतं. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगितले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे. जर लक्ष्मी माता प्रसन्न झाली, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमी राहणार नाही. शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार असतो, त्यामुळे शुक्रवारी काही खास उपाय केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो, आणि तुमची प्रगती होते. चला तर मग जाणून घेऊयात शुक्रवारी करण्याच्या उपायांबद्दल.
पूजा – शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे, त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी, माता लक्ष्मीची पूजा करावी, तिची मनोभावे प्रार्थना करावी. तसेच माता लक्ष्मीला लाल रंग आवडतो, त्यामुळे माता लक्ष्मीला लाल गुलाबाच्या फुलांची माळा घालावी, तसेच लक्ष्मी स्त्रोताचं पठण करावं, यामुळे माता लक्ष्मीचा सैदव तुमच्यावर आशीर्वाद राहील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमी भासणार नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
शुक्रवारी करा हा उपाय – शुक्रवारी सायंकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर एक दिवा लावू शकातत. दर शुक्रवारी हा उपाय केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते. तुमच्यावर कधीही आर्थिक संकट येत नाही, तसेच पती-पत्नीमध्ये देखील भांडणं होत नाहीत.
शुक्रवारी सांयकाळच्या वेळी श्री यंत्राची पूजा करावी, लक्ष्मी मातेच्या मंत्रांचा जप करावा किंवा लक्ष्मी चालीसाचा पाठ करावा, यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आणि आपल्या मागील सर्व प्रकारची आर्थिक सकंट दूर होतात, तसेच ज्या व्यक्तीवर कर्ज आहे, त्या व्यक्तीने हा उपाय केल्यास त्याची देखील कर्जातून मुक्तता होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

