
Palghar : पालघर जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाबाबत राज्य सरकारकडून अद्याप केंद्र सरकारकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नायडू यांनी ही बाब स्पष्ट केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीदरम्यान, तसेच मिरा-भाईंदर आणि वसई परिसरातील जाहीर सभांमध्ये विमानतळ उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात अद्याप राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव सादर झालेला नाही. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात डॉ. सवरा यांनी पालघर विमानतळ प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. विकासासोबतच स्थानिक मच्छिमारांच्या रोजगाराचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वाढवण बंदराजवळ समुद्रात (ऑफशोअर) विमानतळ उभारण्याच्या संकल्पनेमुळे मासेमारी
क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नायडू यांनी सांगितले की, विमानतळ जमिनीवर असो किंवा समुद्रात, पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक आहे. मच्छिमारांच्या समस्या आणि पर्यावरणाचा सखोल अभ्यास व सर्वेक्षण केल्याशिवाय प्रकल्पाला मंजुरी दिली जाणार नाही. आक्षेप आढळल्यास त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
|
|
केवळ घोषणा
राज्य सरकारने जागा निश्चित करून प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार विमानतळासाठी तातडीने पुढील प्रक्रिया सुरू करेल, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेमध्ये दिले. त्यामुळे सध्या विमानतळाबाबत केवळ घोषणाच झाल्या असून, प्रत्यक्ष प्रस्तावाची प्रक्रिया अद्याप रखडलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहर
- पुणे: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड! घटनास्थळ पंचाची साक्ष पूर्ण; आरोपीच्या बाइक प्रवासाचा उलगडा
- नाशिकमध्ये पर्यटकांवर गुंडांचा हल्ला! भावली धबधब्यावर महिलेची छेड काढली, १५-२० किमी पाठलाग करत गाडीची तोडफोड
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: ठाणे महापालिका रुग्णालयाची ऐतिहासिक कामगिरी! नवजात बाळाच्या दुर्मिळ दातावर यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- पुणे: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड! घटनास्थळ पंचाची साक्ष पूर्ण; आरोपीच्या बाइक प्रवासाचा उलगडा
- नाशिकमध्ये पर्यटकांवर गुंडांचा हल्ला! भावली धबधब्यावर महिलेची छेड काढली, १५-२० किमी पाठलाग करत गाडीची तोडफोड
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड

























Subscribe to my channel





Turn your network into income—apply to our affiliate program!