
Palghar : पालघर जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाबाबत राज्य सरकारकडून अद्याप केंद्र सरकारकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नायडू यांनी ही बाब स्पष्ट केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीदरम्यान, तसेच मिरा-भाईंदर आणि वसई परिसरातील जाहीर सभांमध्ये विमानतळ उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात अद्याप राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव सादर झालेला नाही. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात डॉ. सवरा यांनी पालघर विमानतळ प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. विकासासोबतच स्थानिक मच्छिमारांच्या रोजगाराचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वाढवण बंदराजवळ समुद्रात (ऑफशोअर) विमानतळ उभारण्याच्या संकल्पनेमुळे मासेमारी
क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नायडू यांनी सांगितले की, विमानतळ जमिनीवर असो किंवा समुद्रात, पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक आहे. मच्छिमारांच्या समस्या आणि पर्यावरणाचा सखोल अभ्यास व सर्वेक्षण केल्याशिवाय प्रकल्पाला मंजुरी दिली जाणार नाही. आक्षेप आढळल्यास त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
|
|
केवळ घोषणा
राज्य सरकारने जागा निश्चित करून प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार विमानतळासाठी तातडीने पुढील प्रक्रिया सुरू करेल, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेमध्ये दिले. त्यामुळे सध्या विमानतळाबाबत केवळ घोषणाच झाल्या असून, प्रत्यक्ष प्रस्तावाची प्रक्रिया अद्याप रखडलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel





Turn your network into income—apply to our affiliate program!