
Sports : आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले असून त्यानुसार २२ मार्च ते ७ एप्रिल या दरम्यानच्या लढतींची घोषणा करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अरुण धुमल यांनी आयपीएलचा दुसरा टप्पाही भारतातच होणार असल्याचे संकेत दिले. तसेच या टप्प्यातील लढती होम व अवे अशा स्वरूपात होतील, असेही त्यांच्याकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले.
रतामध्ये २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक होती. त्यावेळीही आयपीएलचा संपूर्ण मोसम भारतातच पार पडला होता. यंदाही तसेच होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर आयपीएलच्या पुढील टप्प्याबाबत निर्णय घेण्यात येईल. वेळापत्रकही जाहीर करण्यात येईल, असे अरुण धुमल पुढे सांगतात.
आयपीएलचा दुसरा टप्पा भारतात आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. तसेच प्रत्येक संघाला स्वत:च्या घरच्या स्टेडियमवर सामने खेळायला मिळायला हवेत यासाठीही पुढाकार घेण्यात येणार आहे. वेळेअभावी हे होऊ न शकल्यास यामधून योग्य तो पर्याय निवडून मार्ग शोधला जाणार आहे, असेही ते नमूद करतात.
|
|
भारताबाहेर स्पर्धा अशक्यच
आयपीएलचा पुढील टप्पा भारताबाहेर होण्याची शक्यता अरुण धुमल यांनी नाकारली. ते म्हणाले, एप्रिल-मे या दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे प्रचंड उन्हाळा असतो. त्यामुळे तेथे सामने होऊ शकत नाहीत. तसेच इतर देशांच्या द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका सुरू आहेत. शिवाय कमी अवधीत आयपीएलसारखी मोठी स्पर्धा आयोजित करणे सोपे काम नाही, असे स्पष्टीकरण अरुण धुमल यांनी या वेळी दिले.
मे महिन्याच्या शेवटी फायनल
बीसीसीआय व आयपीएल संयोजन समितीसमोर यंदा लोकसभा निवडणूक तसेच टी-२० विश्वकरंडकाचाही अडथळा आले. एक जूनपासून वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्याआधी आयपीएल आटोपणे गरजेचे आहे. याबाबत अरुण धुमल म्हणतात, आयपीएलचा अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खेळवण्याचा प्रयत्न असणार आहे. २५ ते २६ मे या दिवशी अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी साखळी फेरीत एका दिवशी दोन लढतींचा थरार खेळवण्याची योजनाही आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



